my country india essay marathi

  • Tips & Guides

My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024
  • 22 Comments

maza desh essay in marathi

Maza Bharat Desh Nibandh in Marathi Language

Maza bharat mahan essay : माझा देश निबंध.

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” अशी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी घेतो. कधी विचार केला आहे का, की हा माझा देश कसा आहे? इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे? आणि कुणालाही भारतीय आहे म्हंटल्यावर इतका अभिमान का वाटतो? कारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही!

एका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एव्हडी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन, अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. काश्मीरला युरोप सारखा बर्फ आणि गोरी पान माणसे आहेत, आसाम मणिपुरी ला चिनी लोकांसारखी माणसे आहेत, पंजाब मध्ये अफगाणिस्तानी लोकांसारखी पंजाबी आहेत तर अगदी दक्षिणेला काळी माणसे आहेत. अरब देशासारखे राजस्थानात वाळवंट आहे तर काझीरंगा ला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात?

खरोखर अभिमान वाटण्यासारखी, अनादि काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. जगातल्या सगळ्या जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती होती आपल्या भारतामध्ये! असे म्हणत की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात अतिशयोक्ती जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते आणि थैल्या भरून-भरून संपत्ति घेऊन जात होते.

त्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण काळ ओसरायला लागला. एखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला व्रात्य पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसे वायव्येच्या खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्या वेळेला त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. राजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते. ह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ति लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला. त्यांच्याच काळात देशाचे दोन तुकडे पाडून ‘पाकिस्थान’ जन्माला आला.

जरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणाऱ्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, साधू संतांना, महान व प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने शून्याचा शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत.

पूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती. साऱ्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते. त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक कॉंग्रेसच्या एकाच झेंड्याखाली इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खऱ्या अर्थानी अखंड भारत झाला.

सगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला. ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना भारतीय मनात उदयाला आली आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही पद्धतीने राज्य सुरू झाले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्या मुळे सगळ्या देशाने कंबर कसून हयातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला.

विद्वानांची भारतात खाणच आहे; त्या मुळे आपण आता अवकाशयान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो. डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या तोडीस तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.

उद्योगांमध्ये सुद्धा टाटा, जिंदाल, अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे. ‘जय जवान जय किसान’ हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे.

भारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत. उत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाने देश अजूनही पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे गरिबी व बेकारीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.

ह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही प्रगतीच्या दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Majha Bharat Desh Mahan, My Country India Essay Composition

Related posts, 22 thoughts on “my country essay in marathi, maza bharat desh nibandh, my india देश”.

thanks for essay! excellent use of words.

superb eassy

maaza pragat bharat nibandh pathva

Very very very very very good essay

हा निबंध मी माझ्या शुद्धलेखनाच्या पुस्तकांमध्ये राईत केला हा निबंध मला खूप आवडला.

“Me Bharat desh bolato ahe” ya vishayacha nibandh pathva

Very nice eassy

It’s really phenomenal…it helped me a lot…thank you lovely essay

its a superb essay it helped me a lot thank you so much keep it up…

Yes, it is good it helps me

A very good essay

Excellent essay…Have not read better than this

Great information you are doing great work keep it up

Very good thank you

Very good essay

A good essay

Very very nice

Thanks for essy

Thank you very much for the lovely essay

Thank you for essay

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

my country india essay marathi

Nibandh shala

भारत देश महान मराठी निबंध | Essay on my country in marathi

Essay on my country in marathi भारत देश महान मराठी निबंध, माझा देश मराठी निबंध : फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय वासियांना “भारतीय” असण्याचा अभिमान आहे. त्याला कारणही तसेच आहे. येथील निसर्ग संपद्दा, प्राणी, पशू पक्षी, वनस्पती यातील विविधता तसेच येथे अनेक विविध धर्माचे गुण्यागोविंदाने राहणारे लोक, लोकशाही, इत्यादी. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. असे असून देखील आपला भारत देश हा संपूर्ण जगासाठी एकात्मतेचा सर्वात मोठा उदाहरण आहे.

भारत देश महान मराठी निबंध, माझा देश निबंध अश्या अनेक विषयावर शाळेत असताना निबंध लिहायला असतो. त्यामुळे या पोस्टमध्ये अत्यंत सुंदर शब्दात भारत देशावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल !

भारत देश महान मराठी निबंध १०० शब्दात | Essay on my country in marathi in 100 words

भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे. आपल्या देशाला इंग्रजीमध्ये india आणि हिंदी मध्ये हिंदुस्तान या नावाने ओळखतात. भारत देश हा अनेक थोर आणि पुण्यवंत विचारवंत आणि क्रांतिकारकांचा देश आहे. या देशात अनेक थोर महात्मे होऊन गेले. उदाहरणात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले , गौतम बुद्ध, संत सावता माळी, संत एकनाथ असे अनेक महात्मे होऊन गेले. या सर्व महात्म्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आपल्या देशाला लाभला आहे.

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती धर्मांच लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. मराठी, हिंदी ,नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात.भारत हा देश खूप मोठ्या लोकसंख्येचा आहे आणि तो जगातील दुसऱ्या नंबरचा देश आहे.

भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे आणि तो तीन रंगांनी नटलेला आहे . त्यात केशरी ,पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहेत. म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला “तिरंगा” असे देखील म्हटले जाते. ध्वजाच्या मध्यभागी एक निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

भारत देश महान मराठी निबंध ३०० शब्दात | Essay on my country in marathi in 300 words

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रदेशात अनेक धर्माचे लोक राहतात. या देशात सर्वांना समान अधिकार आहेत. कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार प्राप्त नाहीत. प्रत्येक व्यक्तीला समान न्याय दिला जातो. त्यामुळेच भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

भारताच राज्यकारभार लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चालवतात. भारतातील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा, आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा तसेच बहुमतद्वारे सरकार बरखास्त करण्याचा अधिकार आहे. देशामध्ये वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या भाषा आसतानाही लोक प्रेमाने राहतात. त्यामुळे माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्याला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या भारत देशातील शेतकरी गहू ,मका ,तांदूळ, ज्वारी, बाजरी ,कापूस, ऊस ,हरभरा यासारखी पिके घेतली जातात. आपल्या भारत देशासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव,चंद्रशेखर अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपला भारत देशा परंपरांनी नटलेला आहे.

भारत देश महान मराठी निबंध ५०० शब्दात | Essay on my country in marathi in 500 words

मला माझा भारत देश खूप आवडतो. आपला भारत देश महान आहे आणि मला याचा अभिमान वाटतो. आपल्या भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” आहे आणि राष्ट्रीय प्रार्थना “वंदे मातरम” आहे. देशातील प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये सकाळी राष्ट्रीय गीत गायले जाते आणि देशातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि आदर करतो.

या देशाचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. आपल्या भारताची संस्कृती ” अतिथी देवो भव” ही आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्माचे सण उत्सव मोठा रीतीने साजरे केले जातात. दिवाळी हा भारत देशात साजरा केलं जाणारं सर्वात मोठा सण आहे. तसेच इतर आनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण परंपरेने साजरे केले जातात.

तसेच देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे होतात आणि यातून भारतीय संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडते. आपल्या देशात साजरे होणारे सण उत्सव पाहायला बाहेर देशातून देखील अनेक पर्यटक येतात .

आपला भारत देश हा एक विशाल देश आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारत देशाचा जगात दुसरा क्रमांक आहे. सुमारे तीनशे वर्ष भरात देश हा इंग्रजाच्या आधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजगुरू, सुखदेव यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांनी देशासाठी दिलेली आहुती प्रत्येक भारतीयाची खूप मोठी प्रेरणा आहे.

भरात हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. आपल्या भारतातील हिमालयात अनेक नद्यांचा उगमालय आहे. गंगा, यमुना, गोदावरी, तापी अशा अनेक नद्या भारतातून वाहतात. देशात खूप प्रसिद्ध आणि संपन्न प्राचीन मंदिरे आहेत.

देशात अनेक खेळ खेळले जातात. भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. आपल्या भारत देशात अनेक प्रकारच्या फळबागा आहेत. स्वातंत्र्यानंतर आंबा हे फळ राष्ट्रीय फळ म्हणून निवडले होते. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. भारत देशात महाराष्ट्र उद्योग धंद्यात सर्वात अग्रणी आहे.

भारत देश हा आशिया खंडात आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत देशात पशु ,पक्षी ,प्राणी आणि निसर्ग याबाबतीत विविधता आहे. भारत देशाचा एक नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला माझा देश खूप आवडतो.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

[INDIA] माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language

this image is related to my country India on which I have written a small essay

माझा देश

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 54 टिप्पण्या.

my country india essay marathi

Nice composition 👌👌👌🤝🏼🤝🏼

मला तुंचा निबंध फार आवडला.मला हाच निबंध ईंग्जीत हवा.

my country india essay marathi

Thank you, तुम्ही हा निबंध google translate ने इंग्रगीत वाचू शकतात.

I love marathi

Yes we love Marathi :)

Nice निबंध

माझा माऊली तुकाराम निबंध

ho Nakki lavkarch ha nibandh gheun yeu amhi

Khup chan nibandh aahe mazya teacher la khup avadla very nice composition 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

Thank you, we are happy that your teacher liked this essay :)

संताची कीमगीरी यावर निबंध

चागला निबंध आहे

Thank You, we are happy that you liked this essay

uu9uyu9iuu8u8iu9i9ihery hery hery good h means v🤣🤷‍♀️🤷‍♀️🤦‍♂️🤦‍♂️

Ok Thank You

Nice Composition on माझा देश भारत

Thank you, we are happy that you loved this essay.

Wow nice sentences

Thank You very much :)

Thank you, we are happy that you liked our essay.

Thank You :)

VERY NICE I REALLY LIKE IT

Ka kay jhala ?

Thank you, we are happy that you liked this essay.

What happen, how can I help you?.

Sir...आम्हाला ना भारतीय वैमानिक ...या विषयावर निबंध हवाय....☺️👨🏻‍✈️✈️🛫

हो, आम्ही लवकरच हा निबंध घेऊन येऊ.

I like this compostion .It is very nice

Thank you very much we are happy that you liked this essay :)

Ok we will improve soon and Thank You:)

I like this composition this is very nice

Thank you we are happy that you liked this essay :)

Thank you sir we are happy you liked my essay.

खूप छान रचना केली आहे

धन्यवाद, आम्हाला आनंद आहे तुम्हाला हा निबंध आवडला. :)

🙏 Thank You

Thanks for this paragraph it really helped me in my exam

Welcome we are happy that this essay help you for your exams.

निबंध फार छान आहे परंतु यामध्ये काही शब्द चुकलेले आहेत तेवढे दुरुस्त करा ! धन्यवाद....!

very nice :) now i am proud of india please do on galaxy in marathi .

Thank you :)

Sigma Chad bro

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

मराठी माझा देश निबंध | India is my country in Marathi | माझा देश माझा स्वाभिमान निबंध

Photo of author

मराठी माझा देश निबंध | India is my country in Marathi | Maza Desh Marathi Nibandh | भारत माझा देश मराठी निबंध | माझा देश माझा स्वाभिमान निबंध मराठी

मी जन्माने एक भारतीय (India is my country) नागरिक आहे, म्हणून मला जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त हा फक्त भारत देश आवडतो व मला माझ्या देशाचा अभिमान हि आहे. मी माझ्या देशाच्या सन्मानाचे ईर्ष्यापूर्वक रक्षण करतो. मी माझ्या देशावर माझे सर्व काही अर्पण करण्यासाठी नेहमी सुसज्य आहे.

आपली हि भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. तसेच वेद हे जगातील ग्रंथालयातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात जुनी पुस्तके आहेत. याने राम, कृष्ण, बुद्ध आणि नानक यासारख्या पवित्र महान संदेष्ट्यांना या पावन भूमीत जन्म दिला आहे.

प्राचीन काळापासून, आम्ही शांती आणि अहिंसेचा विचार आणि कृतीत उपदेश केला आहे ते भारताचे धोरण नेहमीच होते व राहील, ‘जगा आणि जगू द्या’. आमच्या दीर्घ इतिहासात आम्ही कधीही आक्रमक युद्धे हि स्वताहुन कधीच केली नाहीत.

भारत देश हा एक अद्भुत देश आहे. हया आपल्या देशात किती महान व पराक्रमी माणसे जन्माला आली आहेत? येथे कोणती महान सत्ये बोलली आहेत? कोणत्या-कोणत्या धर्माचा अभ्यास येथे केला गेला आहे? आणि या देशात जीवनातील रहस्ये किती निराकरण सापडली आहेत?

माझा देश यावर निबंध | essay on maza desh in Marathi | Maza Desh Marathi Nibandh | माझा देश माझा स्वाभिमान निबंध मराठी

देश अगदी एखाद्या किल्ल्यासारखा आहे. उत्तरेस हे दुर्गम हिमालय आणि इतर तीन बाजूंनी महासागराद्वारेपूर्ण वेढलेले आहे. भारत (India is my country) हा एक विशाल तसेच महान देश आहे. या देशात बरीच राज्ये आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कपडे, खानपान, हवामान, वागणूक, आरोग्य इत्यादी वेगवेगळे आहेत, परंतु ऐक्य आणि ऐक्य यांचे बंधन या सर्व विविधतेखाली आपणास पाहण्यास मिळते. उत्तर ते दक्षिण आणि पश्चिम पर्यंत पूर्वेकडे एक संस्कृती आहे, एक आत्मा आहे आणि एक हृदय आहे.

प्रत्येक राज्याची एक स्वतःची वेगळी ओळख आहे. काही राज्ये कला आणि हस्तकला प्रदर्शित करतात तर काही प्राचीन इमारती आणि उद्याने यात मशहूर तर काही त्यांच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही लोक जत्रा, सौंदर्य स्थळे आणि नद्यांसाठी परिचित आहेत.

महात्मा गांधी (बापू) वर निबंध | Essay on Mahatma Gandhi

मुघल राजे व राज्ये यांचा उदय आणि गळती हि भारताने पाहिली आहे. आधी हिंदूंनी, मग मुघल व शीखांनी राज्य केले. मग ते इंग्रजांच्या हाती लागले आणि ते 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्ही स्वातंत्र्य मिळवले.

शेकडो तरूण-पुरुषांनी इंग्रजांच्या नको असलेल्या अत्याचारापासून स्वातंत्र्य (India is my country) मिळवण्यासाठी आपले प्राणची आहुती पण दिल्या आहेत.जसे कि, महात्मा गांधी, लाला लाजपत राय, बाळ गंगाधर तीलक, पं. नेहरू आणि एस. भगतसिंग अशा अनेक विराणी हे देशाला स्वातंत्र्य चळवळीत प्रमुख भूमिका पार पडल्या आहेत.

असंख्य दु: ख सहन केले आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ-मोठे त्याग केले. ते फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी जगले. त्यांच्या सुवर्ण कार्यात आणि महान त्यागांनी त्यांनी स्वतःला भारताच्या इतिहासात अमर केले. त्यांची उदात्त उदाहरणे आगामी पिढ्यांना प्रेरणा देतील (India is my country).

आमचा स्वतःचा राष्ट्रीय ध्वज आहे राष्ट्राच्या हाकेच्या वेळी आम्ही त्याभोवती फेरी मारतो. हे आमच्या राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे. यात तीन वेगवेगळ्या रंगांच्या तीन पट्टे असतात. शीर्षस्थानी, भगव्या रंगाचा त्याग आहे, मध्यभागी पांढरा रंग सत्य आणि शुद्धता दर्शवितो. तळाचा हिरवा रंग समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. तर मध्यभागी गडद निळ्या रंगाचे चाक निरंतर हालचाल आणि प्रगती दर्शविते.

हे आपल्याला सांगते की चळवळ म्हणजे जीवन आणि स्थिरता मृत्यू होय. हा ध्वज आमचा अभिमान आहे. देशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीय (India is my country) आपल्या रक्ताचा एक-एक थेंब सांडण्यासाठी तयार आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून स्वतंत्र भारताला लाभले. स्वातंत्र्या नंतर लवकरच आपण पंचवार्षिक योजना पाहिल्या ज्या आपल्या देशाला अधिक-अधिक मजबूत बनविण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. आपण आपल्या आजूबाजूच्या देशाशी बरेच करार केले आहेत त्यामध्ये पंचशील करार, नॉन-अलायन्टेड मीट समिट आणि वरील सर्व शासकीय बैठकीतील कॉमन वेल्थ हेड्स यांचा उल्लेख करण्यासारख्या काही गोष्टी आहेत.

आरटीई महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश अर्ज | RTE Maharashtra Admission 2021 Online

एक विसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये अण्वस्त्र व युद्धाचा मुकाबला करण्यात भारताची भूमिकेकडे पाहण्यात आले आहे आणि संरक्षणक्षेत्रातील आपल्या सर्व जलद गतीने आपल्याला जगाच्या मुख्य प्रवाहातील दृश्यात जाण्यास मदत केली आहे.

अंतर्गत आणि बाह्य अडचणी शिवाय आपला देश (India is my country) हा दहशतवादाची भीषण बाजू स्पष्ट करण्यास सक्षम झाला आहे. तसेच भारताने धार्मिक एकत्रिकरणांच्या वर पण भर दिली आहे आणि शिक्षण संस्थांनी इतर राष्ट्रांतील लोकांना या अभिजात देशाचा भाग होण्यासाठी संधी ही दिली आहे.

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की मराठीत माझा देश यावर निबंध | India is my country in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit  करा .

1 thought on “मराठी माझा देश निबंध | India is my country in Marathi | माझा देश माझा स्वाभिमान निबंध”

  • Pingback: Fulache Atmavrutta Essay In Marathi | फुलांचे आत्मकथा मराठी निबंध | Fulache Atmavrutta Nibandh - TechDiary

Leave a Comment Cancel reply

Latest post.

Free Silai Machine Yojana 2024

Free Silai Machine Yojana 2024; शेवटची संधी…! मोफत शिलाई मशीन योजने अंतर्गत या लोकांनाच मिळणार २५ हजार रुपये, त्वरीत अर्ज करा.

Vivo X100s Release Date 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जर सह!

Vivo X100s Release Date: 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जर सह!

Google Pixel Watch 3 Launch Date in India : हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येईल!

Google Pixel Watch 3 Launch Date in India : हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येईल!

Arham Technologies Bonus share: बोनस शेअर देण्याची कंपनीची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण तपशील!

Arham Technologies Bonus share: बोनस शेअर देण्याची कंपनीची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण तपशील!

MP College Admission 2023; एमपी कॉलेज प्रवेश 2023: नोंदणी कशी करावी, पाहा संपूर्ण प्रक्रिया

MP College Admission 2023; एमपी कॉलेज प्रवेश 2023: नोंदणी कशी करावी, पाहा संपूर्ण प्रक्रिया

Honda Activa 7G ने केली धमाल - शक्तिशाली इंजिन आणि आश्चर्यकारक फीचर्स

Honda Activa 7G ने केली धमाल – शक्तिशाली इंजिन आणि आश्चर्यकारक फीचर्स

Google Pay Loan : गुगल पे घरबसल्या देत आहे 1 लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Google Pay Loan : गुगल पे घरबसल्या देत आहे 1 लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Royal Enfield Bullet 350 नवी स्टोरी - 349 सीसी इंजिनसह लाँच होणार, यात काय आहे खास?

Royal Enfield Bullet 350 नवी स्टोरी – 349 सीसी इंजिनसह लाँच होणार, यात काय आहे खास?

© TechDiary.in | @ 2021-2024, All rights reserved

Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us

10 Lines Essay on My Country India in Marathi | माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध

10 Lines Essay on My Country India in Marathi: माझ्या देश भारतावर 10 ओळी निबंध, माझा देश भारतावर 10 ओळी निबंध, माझा देश 3 वीच्या वर्गासाठी 10 ओळी निबंध, विद्यार्थ्यांसाठी माझ्या देश भारतावर 10 ओळी 10 ओळींचे वाक्य, माझ्या देश भारतावर 10 ओळी मराठी निबंध. भारत माझा देश आहे ही माझी मातृभूमी आहे

भारत हे विविधतेतील एकतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे, येथे विविध धर्माचे लोक शांतता आणि सौहार्दाने राहतात.

असे मानले जाते की प्रत्येक 100 किलोमीटरनंतर भारतातील अन्न, कपडे, भाषा आणि घरांमध्ये बदल दिसून येतो. आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रथा आणि सणांचा समावेश आहे, जे एकमेकांना बांधून ठेवतात, उत्तरेला बर्फाची चादर झाकलेला हिमालय, राजस्थानचे उष्ण थार वाळवंट, समुद्र, लहान-मोठ्या नद्या आणि विस्तीर्ण जंगले. नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम, आम्हाला अभिमान आहे आपल्या देशाचा भारत माझ्या देशावर 10 ओळी, माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध, 10 lines Essay on My Country India in Marathi, 10 ओळी माझा देश निबंध मराठी , Maza Desh lines Marathi Nibandh, भारत देश महान मराठी निबंध, lines Essay On My Country In Marathi, 10 lines on my country india in marathi for class 1/2/3/4/5/6.

  • 1.1 10 Lines Essay on My Country India in Marathi SET 1
  • 1.2 भारत देशावर 10 ओळी | 10 Lines on India in Marathi SET 2
  • 1.3 10 ओळी माझा देश निबंध मराठी
  • 1.4 10 Lines on My Country India in Marathi SET 3
  • 1.5 10 Lines on My Country India in Marathi for Class 1/2/3/4/5/6 SET 4
  • 1.6.1 प्रश्न – तिरंग्याचे तीन रंग कशाचे प्रतीक आहेत?
  • 1.6.2 प्रश्न – तिरंग्यातील निळ्या वर्तुळाचे चिन्ह काय आहे?
  • 1.7 Conclusion

माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध

10 lines Essay on My Country India in Marathi

10 Lines Essay on My Country India in Marathi SET 1

1- आपल्या देशाचे नाव भारत आहे

2- भारताचे प्राचीन नाव आर्यव्रत होते

3- दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत याच्या नावावरून भारत देशाचे नाव ठेवण्यात आले.

4- भारत एक महान देश आहे

5- येथे अनेक भाषा बोलल्या जातात आणि अनेक धर्म पाळले जातात.

6- आपल्या देशात लोकसभा, राज्यसभा आणि महानदी अदालत अशा विविध राष्ट्रीय पर्यावरण संस्था आहेत.

7- भारत देश पृथ्वीवर दक्षिण आशियामध्ये वसलेला आहे.

8- भारत तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेला आहे

9- याच्या दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

10- हिमालय हा भारताच्या उत्तरेकडील सर्वात उंच पर्वत आहे

भारत देशावर 10 ओळी | 10 Lines on India in Marathi SET 2

माझा देश निबंध 10 ओळी | माझ्या देशावर दहा ओळींचा निबंध भारत आपला देश भारत हा एक कृषीप्रधान देश आहे जिथे 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी, बौद्ध आणि ख्रिश्चन एकत्र राहतात भारत सातव्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला देश आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश.

आपल्या देशाचा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, जो तीन रंगांनी बनलेला आहे, जो भारताची एकता आणि अखंडता दर्शवतो, सर्वात वरचा रंग भगवा आहे, जो भारताचे शौर्य आणि अदम्य साहस दर्शवतो, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा आहे. हा रंग साधेपणा, शुद्धता, सत्य आणि शांती यांचे प्रतीक आहे आणि खाली असलेला हिरवा रंग हिरवी पृथ्वी आणि समृद्धी दर्शवतो.

10 lines Essay on My Country India in Marathi

10 ओळी माझा देश निबंध मराठी

भारत हा विद्यापीठांचा खजिना आहे आणि उच्च शिक्षण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.

2- भारताची अधिकृत भाषा हिंदी आहे, जी आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक आहे.

3- भारतीय रेल्वे हे वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे, जे देशाच्या विविध भागांना जोडते.

4- आपला देश अखंडता, एकता आणि विशिष्टतेवर आधारित आहे.

भारत हा क्षेत्रफळानुसार जगातील सातव्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

6- भारत देशाची राजधानी नवी दिल्ली आहे

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.

8- 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांसह भारत हा एक मोठा देश आहे.

9- भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारतातील मुख्य पिके भात, गहू, मोहरी, वाटाणा, अरहर, बार्ली, कापूस इ.

10- भारताचे रहिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे

10 Lines on My Country India in Marathi SET 3

1- मैं अपने देश भारत से बहुत प्यारा करता हूँ  भारत हमें प्राणों से भी प्यारा है 

2-  भारत एक बहुत ही खूबसूरत देश है भारत की मुद्रा रूपया है 

3- भारत देश के लोग बहुत दयालु और मेहनती होते है 

4- भारत एक शांतिपूर्ण देश है यहाँ के लोग बहुत मेहनती हैं 

5- भारत एक समय ब्रिटिश के अधीन था भारत को 15 अगस्त 1947 को आजादी मिली 

6- भारत भूमि पर बहुत सारी पवित्र नदियाँ बहती है जैसे गंगा, जमुना, सरस्वती कावेरी 

7- भारत का राष्ट्रीय पशु टाइगर है और राष्ट्रीय  बृक्ष बरगद है 

8-  भारत का राष्ट्रीय फूल कमल है और राष्ट्रीय फल,फलों का राजा आम है 

9- भारत के 17 राष्ट्रीय प्रतीक है जो भारत के गौरवशाली राष्ट्र को दर्शाते हैं 

10- भारत का राष्ट्रगान जन गण मन अधिनायक है और राष्ट्रगीत बन्दे मातरम है

10 Lines Essay on Jawaharlal Nehru in Marathi

10 Lines On Good Habits In Marathi

10 Lines on Republic Day in Marathi

10 Lines Essay On Lord Ganesha In Marathi

10 Line Essay on Independence Day in Marathi

10 Lines on Save Water Essay in Marathi

10 Lines on My Mother in Marathi

10 lines Holi Essay in Marathi For Students

10 Lines on My Country India in Marathi for Class 1/2/3/4/5/6 SET 4

1- भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आणि भारताची एकूण लोकसंख्या सुमारे 140 कोटी आहे.

2- भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे, अधिकृतपणे 22 भाषा आहेत

3- भारत देशाला भारत आणि हिंदुस्थान असेही म्हणतात

4- भारताला सोन्याचा पक्षी देखील म्हटले जाते, भारत हा जगातील सर्वात प्राचीन देशांपैकी एक आहे.

5- भारत हा आशिया खंडात स्थित आहे, तो जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे.

6- भारत देशात होळी, दिवाळी, ईद इत्यादी विविध सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

7-आज आधुनिक भारत देश आणि जगात अनेक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे.

8- भारत हे अनेक वैज्ञानिक आणि क्रांतिकारकांचे जन्मस्थान आहे.

9- भारत हा एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे

10- मागील जन्मातील सत्कर्म आणि भगवंताच्या असीम कृपेमुळे मला भारतभूमीवर जन्म घेण्याचे भाग्य लाभले आहे.

FAQ: 10 Lines on My Country India in Marathi For Students

प्रश्न – तिरंग्याचे तीन रंग कशाचे प्रतीक आहेत.

उत्तर – (१) केसरी रंग तिरंग्याच्या शीर्षस्थानी आहे, केसरी रंग संयम, शौर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे, तो भारतीय धैर्य, शौर्य आणि उत्कृष्टता दर्शवतो.

(२) पांढरा रंग शांतता, साधेपणा, पवित्रता आणि सत्याचे प्रतीक आहे. तो भारतीय समाजाची एकता आणि एकोपा दर्शवतो. तो तिरंग्याच्या मध्यभागी स्थित आहे.

(३) हिरवा रंग निसर्ग, मानवता आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे. हा रंग तिरंग्याच्या खालच्या भागाला शोभतो. तो भारतीय शेती, वन्यजीव, हरित पृथ्वी आणि प्रगतीशीलता दर्शवतो.

प्रश्न – तिरंग्यातील निळ्या वर्तुळाचे चिन्ह काय आहे?

उत्तर – तिरंग्यामधील निळे चाक अशोक स्तंभावरून घेतले आहे.हे निळे आकाश, महासागर आणि वैश्विक सत्याचे प्रतीक आहे.याला कर्तव्याचे चाक असेही म्हणतात.

मित्रांनो, आज मी माय कंट्री इंडियावर मराठीत 10 ओळी लिहिल्या आहेत. 10 ओळी निबंध माझा देश भारत, 10 ओळी निबंध माझा देश भारत, माझा देश 10 ओळी निबंध इयत्ता 3 साठी, 10 ओळी माझा देश भारत विद्यार्थ्यांसाठी, 10 ओळी भारतावर मराठी 10 ओळींचे वाक्य, 10 ओळी माझ्या देशावर भारत मराठीत.

प्रत्येकाचे ज्ञान वाढवण्यासाठी कोणता उपयोगी पडू शकतो याबद्दल सांगितले, विशेषत: इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांना या पोस्टचा निबंध लेखनात खूप फायदा होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कोणत्याही सूचना असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा. कृपया तुमचे शेअर करा. आमच्या बरोबरचे मत धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Nibandhs

माझा देश मराठी निबंध | my country short essay in marathi, माझा देश मराठी निबंध , my country short essay in marathi , maza desh nibandh in marathi , नमस्कार मित्रांनो आज आपण   माझा  देश  , मराठी निबंध , maza desh short essay in marathi , maza desh nibandh in marathi  बघणार आहोत., माझा देश, my country short essay in marathi  10 lines | माझा देश मराठीत १० ओळींचा लघुनिबंध.

  • माझ्या देशाचे नाव भारत आहे.
  •  भारत आशिया खंडात आहे.
  • 15 August ऑगस्ट, 1947 रोजी त्याला स्वातंत्र्य मिळाले.
  • भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे.
  • भारत हा जगातील 7 वा मोठा देश आहे.
  • भारताची राजधानी नवी दिल्ली आहे.
  • भारताची चलन रुपये आहे.
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
  • भारताच्या उत्तरेस महान हिमालय आहे.
  • मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो.
  • माझा भारत देश हा महान आहे.

हे   निबंध   सुधा   जरूर   वाचवे :-

टीप  :  वरील    निबंधाचे    खालील    प्रमाणे    शिर्षक    असु   शकते.

  • bharat maza desh nibandh in marathi

' class=

Related Post

माझा भारत देश निबंध मराठी , essay on my country in Marathi, माझा देश निबंध मराठी , essay on my India in Marathi , my India essay in Marathi

माझा भारत देश निबंध मराठी | essay on my country in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये भारत देशाविषयी निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्ही माझा भारत देश निबंध मराठी , essay on my country in Marathi, माझा भारत देश निबंध मराठी , essay on my India in Marathi , my India essay in Marathi  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

Table of Contents

 भारत हा क्षेत्रफळानुसार सातवा सर्वात मोठा आणि लोकशाहीवर चालणारा देश आहे. भारत हा एक असा महान देश आहे, जिथे अनेक धर्म , जाती, पंथांचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. तसेच वेगवेगळ्या भाषा बोलतात, पण भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. भारताची लोकसंख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे म्हणून गणली जाते.

भारताला भारत , हिंदुस्थान इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. कोलकाता ही भारताची पहिली राजधानी आहे. १३ फेब्रुवारी १९३१ मध्ये दिल्ली भारताची राजधानी बनली. भारतात विविध धर्म भाषा आणि वंशाचे लोक एकत्र राहतात.

भारताला सभोवताली तीन बाजूंनी महासागरांनी वेढलेले आहे. जसे की, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर हे देशाचे राष्ट्रीय चिन्ह देशाची ओळख दर्शवते. भारत अनेक आश्चर्यांचा देश आहे.

भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा सुद्धा म्हणतात. हा झेंडा आडवा , आयताकृती आकाराचा असून त्यामध्ये तीन रंग समाविष्ट करण्यात आले आहेत. या तीन समान भागांमध्ये वरचा भाग केशर , मधील भाग पांढरा आणि नंतर हिरवा रंगांनी बनला आहे. मधील पांढऱ्या रंगामध्ये एक चक्र आहे. ज्याला अशोक चक्र असे म्हणतात. एखाद्या सायकल प्रमाणे या अशोक चक्राला २४ पाती आहेत.

अशोक चक्राला धर्म चक्र देखील म्हटले जाते. सारनाथ येथील सिंहाची राजधानी हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भारतामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान वाळवंट पर्वतराजींनी भरलेले आहे. सरोवरे घनदाट जंगले आकर्षक मंदिरे आहेत.

“ जन गण मन… ” हे आपले राष्ट्रगीत आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. “ वंदे मातरम ” हे आमचे राष्ट्रीय गीत आहे, जे भकिम चंद्र चटर्जी यांनी १८८२ मध्ये लिहिले होते. राष्ट्रीय चिन्ह बंगाल वाघ आमचा राष्ट्रीय प्राणी आहे.

हे राष्ट्रीय गीत सामर्थ्य आणि क्षमता दर्शवते आणि ते भारताचे समृद्ध वन्यजीव देखील प्रदर्शित करते. मोर हा १९६३ मध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला. तो कृपा आणि सौंदर्य दर्शवतो. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. हे भारतीय संस्कृतीचे चिन्ह आहे आणि हृदयाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. आणि भारताचा होकी हा राष्ट्रीय खेळ आहे.

जगातील आश्चर्यापैकी ताजमहाल हे आग्रा येथे येथे आहे , ताजमहालच्या बांधकामाचा खर्च अंदाजे ३२ दशलक्ष रुपये आहे. भारतातील नद्या महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतेक वेळा बंगालच्या उपसागराचा शेवट होतो. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी २४१० किलोमीटर आहे. भारतातील सर्वात लहान नदी गोमती तिची लांबी ४५ किलोमीटर आहे.

भारताच्या सीमा

भारताकडे १५,१०६ किलोमीटर जमीन आहे आणि ६,५१६ किलोमीटरच्या किनारपट्टीच्या भारताच्या सीमा चीनसोबत, भूतान ,म्यानमार ,पाकिस्तान अफगाणिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांना जोडलेल्या आहेत. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान रामनाथ कोविंद हे १४वे आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत. २४ जुलै २०१७ पासून भारताचे नरेंद्र मोदी हे वर्षापासून भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान

जवाहरलाल नेहरू हे १५ ऑगस्ट १९४७ पासून पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.

भारताचे पहिले राष्ट्रपती

डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

२००७ मध्ये निवडून आलेल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

आतापर्यंत इंदिरा गांधी या भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला  माझा भारत देश निबंध मराठी , essay on my country in Marathi, माझा भारत देश निबंध मराठी , essay on my India in Marathi , my India essay in Marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

my country india essay marathi

my country india essay marathi

माझ्या देश भारतावर निबंध Essay On My Country India In Marathi

Essay On My Country India In Marathi आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे, ज्यामध्ये आपल्याला “माझा देश भारत” यावर लिहिलेला निबंध वाचायला मिळेल. ह्या आकर्षक निबंधामध्ये, आपल्याला भारतीय संस्कृती, सांस्कृतिक धरोहर, आणि आपल्या देशाच्या सौंदर्यपूर्ण भूगोलाच्या वर्णनातील माहिती आणि महत्वाच्या घटनांची सुंदर चित्रण किंवा संक्षिप्तरुपांतर मिळेल. या निबंधाच्या माध्यमातून, आपल्याला आपल्या देशाच्या समृद्धीच्या आणि एकत्रणाच्या महत्वाच्या मूलमंत्रांच्या नोंदी आणि संकेतांची एक सुंदर दृष्टिकोन मिळेल.

Essay On My Country India In Marathi

माझ्या देश भारतावर 600 शब्दांपर्यंत निबंध, माझ्या देश भारतावर 200 शब्दांपर्यंत निबंध.

भारत: विविधता आणि संस्कृतीची टेपेस्ट्री

भारत ही मनमोहक विविधता आणि समृद्ध वारसा असलेली भूमी परंपरा आणि आधुनिकतेच्या सुसंवादी सहअस्तित्वाचा पुरावा आहे. दक्षिण आशियामध्ये वसलेले, त्याच्या लँडस्केपप्रमाणेच विशाल आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्या आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते केरळच्या शांत बॅकवॉटरपर्यंत, भारताचा भूगोल जितका मोहक आहे तितकाच तो वैविध्यपूर्ण आहे.

सांस्कृतिक जिवंतपणा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. सहस्राब्दीच्या इतिहासासह, हा देश संस्कृती, भाषा आणि परंपरांचा वितळणारा भांडा आहे. दिवाळी आणि होळीसारखे उत्साही सण, विविधतेतील एकतेचे उदाहरण देतात जे भारतीय आचार-विचारांची व्याख्या करतात.

जगासाठी भारताचे योगदान मोठे आहे. याने हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्म यांसारख्या धर्मांना जन्म दिला, प्रत्येकाने जागतिक अध्यात्मावर अमिट छाप सोडली. अहिंसा (अहिंसा) चे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञान महात्मा गांधी यांनी स्वीकारले होते, ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात एक उत्तुंग व्यक्तिमत्व.

अलिकडच्या दशकांमध्ये, भारत वेगाने जागतिक आर्थिक शक्तीस्थान म्हणून उदयास आला आहे. तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि औषधनिर्मिती या क्षेत्रातील प्रगतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. तरीही, गरिबी, आरोग्यसेवा सुलभता आणि पर्यावरणविषयक चिंता यासारखी आव्हाने कायम आहेत.

शेवटी, भारताचा प्रवास हा संस्कृती, इतिहास आणि प्रगतीच्या धाग्यांनी विणलेला एक आकर्षक टेपेस्ट्री आहे. देश आशादायक भविष्याकडे वाटचाल करत असताना, तो भूतकाळातील शहाणपण आपल्यासोबत घेऊन जातो, एक अद्वितीय कथा तयार करतो जी जगाला मोहित करत राहते.

माझ्या देश भारतावर 400 शब्दांपर्यंत निबंध

भारत: संस्कृती, वारसा आणि प्रगतीचा एक मोज़ेक

दक्षिण आशियाच्या मध्यभागी वसलेला, भारत हा एक असा देश आहे जो त्याच्या अविश्वसनीय विविधता, समृद्ध इतिहास आणि गतिमान प्रगतीसह आश्चर्याची भावना जागृत करतो. उत्तरेकडील हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणि मुंबई आणि दिल्लीच्या गजबजलेल्या महानगरांपासून ते राजस्थानच्या शांत खेड्यांपर्यंत पसरलेला भारत हा संस्कृती, भाषा, परंपरा आणि लँडस्केप्सचा एक मोज़ेक आहे.

भारताची सांस्कृतिक टेपेस्ट्री प्राचीन शहाणपण आणि समकालीन नवकल्पनांच्या धाग्यांनी विणलेली आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासासह, हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींचे घर आहे. ज्या भूमीत हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या प्रमुख धर्मांचा उगम झाला, ती भूमी भारत हे आध्यात्मिक केंद्र आहे. मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा शेजारी शेजारी उभे आहेत, जे ऐक्य आणि सहिष्णुतेचे मूल्य प्रतिबिंबित करतात.

सण हे भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहेत, जे रोजच्या जीवनात रंग आणि उत्साह वाढवतात. दिवाळी, दिव्यांचा सण, अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करतो, तर होळी एकता आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या राष्ट्राला चैतन्यमय रंगांनी उधळते. कुंभमेळा, एक सामूहिक तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक मेळावा, भारताचा आध्यात्मिक वारसा आणि तेथील लोकांच्या एकतेचे उदाहरण देतो.

इतिहासाच्या इतिहासात, भारताने महान दिग्गजांची निर्मिती केली आहे ज्यांनी जगावर अमिट छाप सोडली आहे. ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांनी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी भारताच्या अहिंसक लढ्याचे नेतृत्व केले, जगभरातील नागरी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी प्रेरणादायी चळवळी सुरू केल्या. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य सीमा ओलांडते आणि श्रीनिवास रामानुजन यांचे गणितीय अंतर्दृष्टी विद्वानांना चकित करत असते.

आधुनिक भारत हे तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाचे एक वाढणारे पॉवरहाऊस आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने भारताला जागतिक स्तरावर नेले आहे, बेंगळुरूसारखी शहरे टेक हब म्हणून उदयास आली आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने यशस्वी मंगळ आणि चंद्र मोहिमांसह उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. फार्मास्युटिकल उद्योग जगाला परवडणारी औषधे पुरवतो, ज्यामुळे असंख्य जीव वाचतात.

तथापि, भारत त्याच्या आव्हानांशिवाय नाही. दारिद्र्य आणि सामाजिक-आर्थिक असमानता कायम आहे आणि दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवेचा प्रवेश असमान आहे. प्रदूषण आणि हवामान बदल यासारख्या पर्यावरणीय समस्यांमुळे महत्त्वाची चिंता निर्माण झाली आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि सर्व भारतीयांसाठी अधिक न्याय्य आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेवटी, भारताची कथा लवचिकता, विविधता आणि प्रगतीची आहे. दृढनिश्चयाने पुढे जात असताना तो आपला भूतकाळ स्वीकारतो. देश आधुनिक जगाच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करत असताना, Essay On My Country India In Marathi तो त्याच्या परंपरा आणि मूल्यांवर आधारित राहतो, हे सुनिश्चित करतो की त्याचे प्राचीन शहाणपण आणि समकालीन नवकल्पना यांचे अद्वितीय मिश्रण जागतिक टेपेस्ट्री समृद्ध करत आहे.

भारत: संस्कृती, वारसा आणि प्रगतीचा कॅलिडोस्कोप

भारत, इतिहास, विविधता आणि वाढीच्या लयीत गुंजणारे राष्ट्र, संस्कृती, वारसा आणि प्रगतीच्या अगणित धाग्यांनी विणलेल्या मनमोहक टेपेस्ट्रीसारखे उभे आहे. दक्षिण आशियामध्ये स्थित, ही विस्तीर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी भूमी भव्य हिमालयापासून ते हिंदी महासागराच्या सूर्य-भिजलेल्या किनार्‍यांपर्यंत आणि महानगरांच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते ग्रामीण लँडस्केपच्या शांत शांततेपर्यंत पसरलेली आहे.

भारताचे हृदय अतुलनीय अशा सांस्कृतिक जिवंतपणाने धडधडते. त्याचा इतिहास, त्याच्या शहरांना सुशोभित करणार्‍या राजवाड्यांइतकाच गुंतागुंतीचा आणि स्तरित आहे, हा राजवंश, साम्राज्ये आणि सहस्राब्दी काळापासून उदयास आलेल्या आणि पडलेल्या सभ्यतेने आकार दिला आहे. भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा त्याच्या भाषा, परंपरा, कला प्रकार आणि पाककृतींमध्ये दिसून येतो. हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन धर्म यासारख्या विविध धर्मांच्या सुसंवादी सहअस्तित्वामुळे अशा समाजाला जन्म दिला आहे जिथे बहुलवाद साजरा केला जातो.

भारतातील सण म्हणजे रंग, आवाज आणि भावनांचा दंगा. दिवाळी, दिव्यांचा सण, आपल्या तेजाने देशाला प्रकाशित करतो, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. ईद उत्सवात समुदायांना एकत्र आणते, तर ख्रिसमस प्रेम आणि करुणेचा संदेश पसरवतो. विविधतेतील एकता कदाचित कुंभमेळ्यादरम्यान सर्वात स्पष्टपणे दिसून येते, एक भव्य आध्यात्मिक मेळावा जिथे लाखो यात्रेकरू, त्यांची पार्श्वभूमी काहीही असो, आध्यात्मिक सांत्वन मिळवण्यासाठी आणि पवित्र पाण्यात डुबकी मारण्यासाठी येतात.

भारताचा इतिहास जगावर अमिट छाप सोडणाऱ्या दिग्गजांनी समृद्ध आहे. अहिंसेचे प्रेषित महात्मा गांधी यांनी एका चळवळीचे नेतृत्व केले ज्याने अखेरीस ब्रिटीश वसाहतवादाच्या बेड्या तोडल्या, जागतिक स्तरावर नागरी हक्क आणि स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा दिली. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि गद्य मानवी भावनांचे सार टिपून खंडभर गुंजत राहते. श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितीय प्रतिभेने पारंपारिक आकलनाला झुगारून, संख्या आणि नमुन्यांचे रहस्य उलगडले.

आधुनिक युगात, भारत विविध क्षेत्रांत गणना करण्याजोगी शक्ती म्हणून उदयास आला आहे. त्याच्या आयटी पराक्रमाने हे जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवले आहे, बेंगळुरू सारखी शहरे नाविन्य आणि उद्योजकतेचे समानार्थी आहेत. भारतीय चित्रपट उद्योग, ज्याला बॉलीवूड म्हणून ओळखले जाते, जगभरातील प्रेक्षकांना मोहून टाकणारे सामाजिक संदेशांसह मनोरंजनाचे मिश्रण करणारे चित्रपट तयार करतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वैज्ञानिक क्षमतांचे प्रदर्शन करणारी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

तरीही, भारतासमोर अनेक गुंतागुंतीची आव्हाने आहेत. गरिबी, कमी होत असताना, अजूनही लोकसंख्येच्या महत्त्वपूर्ण भागांना पकडते, मजबूत सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची आवश्यकता आहे. विशेषत: ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा असमान आहेत. प्रदूषण आणि जंगलतोड यासह पर्यावरणविषयक चिंता, शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी करतात.

अलिकडच्या वर्षांत, शाश्वत विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेला वेग आला आहे. “मेक इन इंडिया” आणि “डिजिटल इंडिया” सारख्या उपक्रमांचा उद्देश कनेक्टिव्हिटी आणि सर्वसमावेशकतेला चालना देताना उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रांना चालना देणे आहे. स्वच्छ भारत अभियान (स्वच्छ भारत अभियान) स्वच्छ वातावरण आणि निरोगी समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

शेवटी, भारताचा प्रवास हा प्राचीन आणि आधुनिक, पारंपारिक आणि पुरोगामी यांचा संगम आहे. ही एक अशी भूमी आहे जिथे इतिहास वर्तमानाशी नाचतो, जिथे संस्कृती आणि तंत्रज्ञान एकमेकांशी जोडले जातात Essay On My Country India In Marathi आणि जिथे आव्हाने लवचिकता आणि नाविन्यपूर्णतेने तोंड दिली जातात. भारत जसजसा पुढे जात आहे, तसतसा तो त्याच्या भूतकाळाचा वारसा आणि भविष्यातील आकांक्षा घेऊन जात आहे, जागतिक कथनात अर्थपूर्ण योगदान देण्याचा निर्धार आहे.

पुढे वाचा (Read More)

  • झाडाचे महत्त्व मराठी निबंध 
  • बेटी बचाओ बेटी पढाओ निबंध
  • पाणी वाचवा मराठीत निबंध
  • सचिन तेंडुलकर निबंध मराठी
  • परीक्षा नसत्या तर निबंध
  • छत्रपती शाहू महाराज निबंध

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी My Dream India Essay in Marathi Language

My Dream India Essay in Marathi Language माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील भारत  या विषयावर निबंध लिहिणार आहोत. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे कारण आपल्या देशातील संस्कृती हि पवित्र आणि समृध्द आहे आणि भारतामधील लोक अगदी आनंदाने आणि गुण्या गोविंदाने नांदतात तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सन देखील साजरे केले जातात. माझ्या देशाबद्दल माझे एक स्वप्न आहे कि माझा देश कसा असावा आणि माझ्या देशामधील सर्व क्षेत्रे देखील हि परिपूर्ण असली पाहिजेत.

म्हणजेच आपला भारत देश हा कृषी क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये अश्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला भारत देश हा परिपूर्ण असावा असे मला वाटते आणि या मधील काही क्षेत्रामध्ये आपला भारत देश तसा प्रगती केलेला आणि परिपूर्ण आहेच कारण आपल्या देशाने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तसेच कृषी क्षेत्रामध्ये अनमोल प्रगती केली आहे.

आपला देश कृषी क्षेत्रामध्ये म्हणजेच भारतातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात जसे कि ऊस, तांदूळ , गहू, जोंधळा, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी , कडधान्ये आणि फळे त्यामुळे भारताला दुसऱ्या देशातून शेतामध्ये पिकणारे अन्न आयात करावे लागत नाही तसेच भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे आणि भारतामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ देखील होवून गेले ज्यांनी भारताच्या विकासामध्ये भर पाडली.

my dream india essay in marathi language

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी – My Dream India Essay in Marathi Language

Essay on my dream india in marathi.

मला माझ्या देशामध्ये सर्व क्षेत्रात महिला सक्षमीकरण हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे आणि सध्या महिला स्वतंत्र होत आहेत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलू शकतात हे पाहून मला आनंद होत आहे. तरीही स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, संस्थेत सुरक्षितता, आणि समानतेला प्रोत्साहन देणे इत्यादी अनेक गोष्टी महिला सक्षमीकरणासाठी काम करणे आवश्यक आहे. तसेच माझ्या सावानातील भारत देशामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीकडे एक चांगल्या पगाराची नोकरी असावी जेणे करून लोकांची स्पपणे पूर्ण होण्यास मदत होयील.

सध्या जगामध्ये शिक्षणाला खूप महत्व आहे आणि प्रत्येकाला शिक्षण घेणे हे आताच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे त्यामुळे मला वाटते कि भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे म्हणजे देशामध्ये चांगल्या शिक्षणाची उपलब्धता झाली पाहिजे जेणे करून भारतातील मुले उच्च शिक्षण घेवू शकतील आणि आपल्या देशाची भवितव्य घडवू शकतील.

आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गात भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. एवढ्या वर्षांनंतरही देशाचा विकास होऊ शकला नाही याचे एक कारण म्हणजे लोकांचा भ्रष्टाचार. काम कितीही मोठे किंवा लहान असले तरी ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आपले सरकार आणि राजकीय व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त झाली तर आपला देश झपाट्याने विकसित होईल. लाचखोरी व्यवस्था संपुष्टात येईल आणि सर्व नोकरशहा प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करतील.

तसेच देशामध्ये अधिक श्रीमंत असलेले अधिक श्रीमंत होत चालले आहेत, आणि गरीब अधिक गरीब होत आहेत आणि मध्यमवर्ग त्याच परिस्थितीत उभा आहे आणि चांगल्या भारतासाठी ही परिस्थिती आदर्श नसावी. ही दरी जितकी जास्त असेल तितकाच आपला देश आणि लोकांना त्रास होईल. माझ्या स्वप्नातील भारत हे असे ठिकाण असावे जिथे गरिबांना सक्षमीकरण मिळेल, गरिबीचा सामना करावा लागणार नाही, उपाशी राहू नये आणि राहण्यासाठी योग्य छप्पर मिळेल.

Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi

माझ्या स्वप्नांचा भारत प्रत्येकासाठी स्वच्छ, हिरवा आणि निरोगी असेल. लोक हिरवळ, ताजी हवा आणि प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेतील. माझ्या स्वप्नांच्या भारतात स्वच्छता आणि स्वच्छतेचे सर्वोच्च दर्जे राखले जातील. प्रत्येकाला निरोगी वातावरण मिळावे म्हणून नागरिक भारत स्वच्छ करण्यात सक्रिय सहभाग घेतील. भारतीय संरक्षण दल तांत्रिकदृष्ट्या प्रगत शस्त्रांनी सुसज्ज असले पाहिजे.

लष्कर , नौदल आणि हवाई दल या तिन्ही लष्करी तुकड्यांवर भारत सरकारने अतिरिक्त लक्ष दिले पाहिजे कारण कोणत्याही देशाचे संरक्षण दल हे कोणत्याही देशाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सैनिक प्रशिक्षित असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे पुरेशी सुविधा असावी. भारतामध्ये हे माझ्या स्वप्नांपैकी एक असेल जिथे लोकांमध्ये त्यांच्या जाती किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही.

जातीय आणि धार्मिक समस्यांना बाजूला ठेवून काम करणे हे राष्ट्र मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच गेल्या काही दशकांमध्ये भारताने औद्योगिक आणि तांत्रिक विकास दोन्ही पाहिला आहे. तथापि, हा विकास अजूनही इतर देशांच्या विकासासारखा नाही. माझ्या स्वप्नांचा भारत इतर क्षेत्रांसोबतच इतर क्षेत्रातही वेगाने प्रगती करेल.

माझ्या स्वप्नांचा भारत हा एक असा देश असेल जो आपल्या सर्व नागरिकांना समान वागणूक देईल आणि कोणत्याही निकषांच्या आधारावर त्यांच्याशी भेदभाव करणार नाही. मला अशा जागेचे स्वप्न आहे जिथे महिलांचा आदर केला जातो आणि त्यांना पुरुषांसारखे पाहिले जाते. आगामी काळात भारत विज्ञान , तंत्रज्ञान , कृषी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती करेल अशी माझी इच्छा आहे तसेच एक आदर्श देश असावा, ज्याचा मला अभिमान वाटेल आणि आत्मविश्वासाने जगता येईल.

येणा-या पिढीला चांगले जीवन मिळावे आणि या देशात राहण्यासाठी त्यांना योग्य ते सर्व मिळावे अशी माझी इच्छा आहे. माझा देश राजकीयदृष्ट्या सुदृढ आणि निःपक्षपाती असावा. अश्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींनी माझा भारत देश समृध्द आणि प्रगतशील असावा आणि माझ्या भारत देशाचे नाव हे जगामध्ये मोठे व्हावे असे मला वाटते.

आम्ही दिलेल्या my dream india essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my dream india in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on india in my dream in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my dream india essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

my country india essay marathi

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

my country india essay marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

my country india essay marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

my country india essay marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • CBSE Class 10th
  • CBSE Class 12th
  • UP Board 10th
  • UP Board 12th
  • Bihar Board 10th
  • Bihar Board 12th
  • Top Schools in India
  • Top Schools in Delhi
  • Top Schools in Mumbai
  • Top Schools in Chennai
  • Top Schools in Hyderabad
  • Top Schools in Kolkata
  • Top Schools in Pune
  • Top Schools in Bangalore

Products & Resources

  • JEE Main Knockout April
  • Free Sample Papers
  • Free Ebooks
  • NCERT Notes
  • NCERT Syllabus
  • NCERT Books
  • RD Sharma Solutions
  • Navodaya Vidyalaya Admission 2024-25
  • NCERT Solutions
  • NCERT Solutions for Class 12
  • NCERT Solutions for Class 11
  • NCERT solutions for Class 10
  • NCERT solutions for Class 9
  • NCERT solutions for Class 8
  • NCERT Solutions for Class 7
  • JEE Main 2024
  • MHT CET 2024
  • JEE Advanced 2024
  • BITSAT 2024
  • View All Engineering Exams
  • Colleges Accepting B.Tech Applications
  • Top Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in Tamil Nadu
  • Engineering Colleges Accepting JEE Main
  • Top IITs in India
  • Top NITs in India
  • Top IIITs in India
  • JEE Main College Predictor
  • JEE Main Rank Predictor
  • MHT CET College Predictor
  • AP EAMCET College Predictor
  • GATE College Predictor
  • KCET College Predictor
  • JEE Advanced College Predictor
  • View All College Predictors
  • JEE Main Question Paper
  • JEE Main Cutoff
  • JEE Main Advanced Admit Card
  • AP EAPCET Hall Ticket
  • Download E-Books and Sample Papers
  • Compare Colleges
  • B.Tech College Applications
  • KCET Result
  • MAH MBA CET Exam
  • View All Management Exams

Colleges & Courses

  • MBA College Admissions
  • MBA Colleges in India
  • Top IIMs Colleges in India
  • Top Online MBA Colleges in India
  • MBA Colleges Accepting XAT Score
  • BBA Colleges in India
  • XAT College Predictor 2024
  • SNAP College Predictor
  • NMAT College Predictor
  • MAT College Predictor 2024
  • CMAT College Predictor 2024
  • CAT Percentile Predictor 2023
  • CAT 2023 College Predictor
  • CMAT 2024 Admit Card
  • TS ICET 2024 Hall Ticket
  • CMAT Result 2024
  • MAH MBA CET Cutoff 2024
  • Download Helpful Ebooks
  • List of Popular Branches
  • QnA - Get answers to your doubts
  • IIM Fees Structure
  • AIIMS Nursing
  • Top Medical Colleges in India
  • Top Medical Colleges in India accepting NEET Score
  • Medical Colleges accepting NEET
  • List of Medical Colleges in India
  • List of AIIMS Colleges In India
  • Medical Colleges in Maharashtra
  • Medical Colleges in India Accepting NEET PG
  • NEET College Predictor
  • NEET PG College Predictor
  • NEET MDS College Predictor
  • NEET Rank Predictor
  • DNB PDCET College Predictor
  • NEET Admit Card 2024
  • NEET PG Application Form 2024
  • NEET Cut off
  • NEET Online Preparation
  • Download Helpful E-books
  • Colleges Accepting Admissions
  • Top Law Colleges in India
  • Law College Accepting CLAT Score
  • List of Law Colleges in India
  • Top Law Colleges in Delhi
  • Top NLUs Colleges in India
  • Top Law Colleges in Chandigarh
  • Top Law Collages in Lucknow

Predictors & E-Books

  • CLAT College Predictor
  • MHCET Law ( 5 Year L.L.B) College Predictor
  • AILET College Predictor
  • Sample Papers
  • Compare Law Collages
  • Careers360 Youtube Channel
  • CLAT Syllabus 2025
  • CLAT Previous Year Question Paper
  • NID DAT Exam
  • Pearl Academy Exam

Predictors & Articles

  • NIFT College Predictor
  • UCEED College Predictor
  • NID DAT College Predictor
  • NID DAT Syllabus 2025
  • NID DAT 2025
  • Design Colleges in India
  • Top NIFT Colleges in India
  • Fashion Design Colleges in India
  • Top Interior Design Colleges in India
  • Top Graphic Designing Colleges in India
  • Fashion Design Colleges in Delhi
  • Fashion Design Colleges in Mumbai
  • Top Interior Design Colleges in Bangalore
  • NIFT Result 2024
  • NIFT Fees Structure
  • NIFT Syllabus 2025
  • Free Design E-books
  • List of Branches
  • Careers360 Youtube channel
  • IPU CET BJMC
  • JMI Mass Communication Entrance Exam
  • IIMC Entrance Exam
  • Media & Journalism colleges in Delhi
  • Media & Journalism colleges in Bangalore
  • Media & Journalism colleges in Mumbai
  • List of Media & Journalism Colleges in India
  • CA Intermediate
  • CA Foundation
  • CS Executive
  • CS Professional
  • Difference between CA and CS
  • Difference between CA and CMA
  • CA Full form
  • CMA Full form
  • CS Full form
  • CA Salary In India

Top Courses & Careers

  • Bachelor of Commerce (B.Com)
  • Master of Commerce (M.Com)
  • Company Secretary
  • Cost Accountant
  • Charted Accountant
  • Credit Manager
  • Financial Advisor
  • Top Commerce Colleges in India
  • Top Government Commerce Colleges in India
  • Top Private Commerce Colleges in India
  • Top M.Com Colleges in Mumbai
  • Top B.Com Colleges in India
  • IT Colleges in Tamil Nadu
  • IT Colleges in Uttar Pradesh
  • MCA Colleges in India
  • BCA Colleges in India

Quick Links

  • Information Technology Courses
  • Programming Courses
  • Web Development Courses
  • Data Analytics Courses
  • Big Data Analytics Courses
  • RUHS Pharmacy Admission Test
  • Top Pharmacy Colleges in India
  • Pharmacy Colleges in Pune
  • Pharmacy Colleges in Mumbai
  • Colleges Accepting GPAT Score
  • Pharmacy Colleges in Lucknow
  • List of Pharmacy Colleges in Nagpur
  • GPAT Result
  • GPAT 2024 Admit Card
  • GPAT Question Papers
  • NCHMCT JEE 2024
  • Mah BHMCT CET
  • Top Hotel Management Colleges in Delhi
  • Top Hotel Management Colleges in Hyderabad
  • Top Hotel Management Colleges in Mumbai
  • Top Hotel Management Colleges in Tamil Nadu
  • Top Hotel Management Colleges in Maharashtra
  • B.Sc Hotel Management
  • Hotel Management
  • Diploma in Hotel Management and Catering Technology

Diploma Colleges

  • Top Diploma Colleges in Maharashtra
  • UPSC IAS 2024
  • SSC CGL 2024
  • IBPS RRB 2024
  • Previous Year Sample Papers
  • Free Competition E-books
  • Sarkari Result
  • QnA- Get your doubts answered
  • UPSC Previous Year Sample Papers
  • CTET Previous Year Sample Papers
  • SBI Clerk Previous Year Sample Papers
  • NDA Previous Year Sample Papers

Upcoming Events

  • NDA Application Form 2024
  • UPSC IAS Application Form 2024
  • CDS Application Form 2024
  • CTET Admit card 2024
  • HP TET Result 2023
  • SSC GD Constable Admit Card 2024
  • UPTET Notification 2024
  • SBI Clerk Result 2024

Other Exams

  • SSC CHSL 2024
  • UP PCS 2024
  • UGC NET 2024
  • RRB NTPC 2024
  • IBPS PO 2024
  • IBPS Clerk 2024
  • IBPS SO 2024
  • Top University in USA
  • Top University in Canada
  • Top University in Ireland
  • Top Universities in UK
  • Top Universities in Australia
  • Best MBA Colleges in Abroad
  • Business Management Studies Colleges

Top Countries

  • Study in USA
  • Study in UK
  • Study in Canada
  • Study in Australia
  • Study in Ireland
  • Study in Germany
  • Study in China
  • Study in Europe

Student Visas

  • Student Visa Canada
  • Student Visa UK
  • Student Visa USA
  • Student Visa Australia
  • Student Visa Germany
  • Student Visa New Zealand
  • Student Visa Ireland
  • CUET PG 2024
  • IGNOU B.Ed Admission 2024
  • DU Admission 2024
  • UP B.Ed JEE 2024
  • LPU NEST 2024
  • IIT JAM 2024
  • IGNOU Online Admission 2024
  • Universities in India
  • Top Universities in India 2024
  • Top Colleges in India
  • Top Universities in Uttar Pradesh 2024
  • Top Universities in Bihar
  • Top Universities in Madhya Pradesh 2024
  • Top Universities in Tamil Nadu 2024
  • Central Universities in India
  • CUET Exam City Intimation Slip 2024
  • IGNOU Date Sheet
  • CUET Mock Test 2024
  • CUET Admit card 2024
  • CUET PG Syllabus 2024
  • CUET Participating Universities 2024
  • CUET Previous Year Question Paper
  • CUET Syllabus 2024 for Science Students
  • E-Books and Sample Papers
  • CUET Exam Pattern 2024
  • CUET Exam Date 2024
  • CUET Syllabus 2024
  • IGNOU Exam Form 2024
  • IGNOU Result
  • CUET 2024 Admit Card

Engineering Preparation

  • Knockout JEE Main 2024
  • Test Series JEE Main 2024
  • JEE Main 2024 Rank Booster

Medical Preparation

  • Knockout NEET 2024
  • Test Series NEET 2024
  • Rank Booster NEET 2024

Online Courses

  • JEE Main One Month Course
  • NEET One Month Course
  • IBSAT Free Mock Tests
  • IIT JEE Foundation Course
  • Knockout BITSAT 2024
  • Career Guidance Tool

Top Streams

  • IT & Software Certification Courses
  • Engineering and Architecture Certification Courses
  • Programming And Development Certification Courses
  • Business and Management Certification Courses
  • Marketing Certification Courses
  • Health and Fitness Certification Courses
  • Design Certification Courses

Specializations

  • Digital Marketing Certification Courses
  • Cyber Security Certification Courses
  • Artificial Intelligence Certification Courses
  • Business Analytics Certification Courses
  • Data Science Certification Courses
  • Cloud Computing Certification Courses
  • Machine Learning Certification Courses
  • View All Certification Courses
  • UG Degree Courses
  • PG Degree Courses
  • Short Term Courses
  • Free Courses
  • Online Degrees and Diplomas
  • Compare Courses

Top Providers

  • Coursera Courses
  • Udemy Courses
  • Edx Courses
  • Swayam Courses
  • upGrad Courses
  • Simplilearn Courses
  • Great Learning Courses

My Country Essay

India has such a deep history and culture that one will become lost in its beauty while looking for it. India is a nation renowned for its cultural richness, delicious cuisine, and friendly people. Here are a few sample essays on the topic ‘My Country’.

100 Words Essay On My Country

Indian culture plays a significant role in people's lives. With its vibrant culture, cuisine, history, and traditions, it makes people's lives happier. Despite the fact that it is recognised as the birthplace of Buddhism and Hinduism, all people of all faiths coexist harmoniously in this region. People fall head over heels in love with India's diverse cuisine and spices, which are famous worldwide. Along with the well-known Taj Mahal, it features amazing architecture and monuments. It has given the world many things, like ayurveda, zero, yoga, and many others. The diverse set of values distinguishes India from other countries of the world.

My Country Essay

200 Words Essay On My Country

India, also known as Hindustan, is the biggest democracy in the world. It is a secular and democratic country, meaning that the citizens of India have the right to vote in choosing their leaders. India is known as a country with "Unity in diversity". It means that people with different cultures and traditions speaking different languages live together. India is bounded in the north by the snow-capped Himalayas and in the south by Sri Lanka and the Indian Ocean. In the east by the Bay of Bengal and in the west by the Arabian Sea.

India shares its borders with countries like Pakistan, Afghanistan, China, Nepal, Bhutan, Myanmar and Bangladesh. India is one of the oldest civilisations in the world. It has been recorded as the second most populous country after China.

India has immensely contributed to the fields of literature and science. Authors like Rabindranath Tagore, Ruskin Bond, Kiran Desai and many more have contributed largely to Indian literature. In the field of science, India made advancements in nuclear physics, astrophysics and so on. India attracts tourists due to its rich heritage and beautiful climate. India today is striving to become a global leader and a force to be reckoned with.

500 Words Essay On My Country

India is my motherland and I recognise myself as an Indian before anything else. India is also known as ‘Bharat’ and ‘Hindustan’, it is the biggest democracy in the world. It is known for its vast diversity and rich culture. India is one of the world's oldest civilisations, dating back over 4000 years. India is home to many renowned artists, chivalrous warriors and leaders who have contributed largely to making India what it is today.

Political Scenario | 'Unity in diversity' is the best phrase to explain the vast diversity present in our country. People of various cultures, speaking different languages, reside in India. India is a sovereign, socialist, secular, democratic, republic with a parliamentary government. This means that a Council of Ministers headed by the Prime Minister advises the President, the constitutional head of the country. Indians elect their leaders and are free to do anything they desire but under the confines of the law.

Indian History | India's history is divided into ancient, medieval, and modern history. The ancient period began in prehistoric times and ended in the Gupta period. The Middle Ages began in the Post Gupta period and ended with the arrival of the Europeans. From 1858 to 1947, the British ruled India and were exploiting its rich culture and wealth, leading to extreme poverty among the Indians. Then started the Modern period, which was marked by the advent of new technologies, discoveries and ideas.

India's Beauty | India is a country with beautiful landmarks and heritage. Each state of India has its history. Some of the famous landmarks of India are the Taj Mahal, the Jagannath Temple, the Gateway of India, the Red Fort, Qutub Minar, the golden temple, the Sanchi Stupa and so on. There are several tourist attractions in India which people visit during their holidays. Kashmir, Puri, Darjeeling, Kerala, Shillong, Goa, Andaman and Nicobar island are some of those.

Technological Advancements | India is not lagging behind anymore when it comes to technological advancements and science. India has immensely contributed to science and technology in the past few years. Technology has played an important role in boosting India's economy. The growth in this field ponders on the evolution of Indian scientific research. India has contributed on the grounds of astronomy, nuclear physics, astrophysics and many more. Indians take immense pride in their country for its rich diversity and aims to preserve India's heritage.

India During Pandemic

India has the second-largest population in the world and yet it managed the COVID-19 pandemic admirably with its vaccines Covaxin and CoverShield, which protected everyone from the deadly virus. India put a lot of effort towards developing the domestic market with all the Covid-19-related supplies during the pandemic.

India introduced the following protocols and procedures to effectively handle the pandemic situation—

India introduced early bidding procedures and quality assurance protocols.

Efficient supply chain management system was established based on computerised models that help predict cases and hospitalisations, including interprovincial oxygen and intensive care unit requirements based on epidemiological trends.

Expeditious and quality-assured move of COVID products to government e-procurement sites was established which enabled states to access these products at competitive prices without going through a bidding process.

Applications for Admissions are open.

JEE Main Important Physics formulas

JEE Main Important Physics formulas

As per latest 2024 syllabus. Physics formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

Register FREE for ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

Aakash iACST Scholarship Test 2024

Aakash iACST Scholarship Test 2024

Get up to 90% scholarship on NEET, JEE & Foundation courses

JEE Main Important Chemistry formulas

JEE Main Important Chemistry formulas

As per latest 2024 syllabus. Chemistry formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

PACE IIT & Medical, Financial District, Hyd

PACE IIT & Medical, Financial District, Hyd

Enrol in PACE IIT & Medical, Financial District, Hyd for JEE/NEET preparation

ALLEN JEE Exam Prep

ALLEN JEE Exam Prep

Start your JEE preparation with ALLEN

Download Careers360 App's

Regular exam updates, QnA, Predictors, College Applications & E-books now on your Mobile

student

Certifications

student

We Appeared in

Economic Times

माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My Country In Marathi

माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My Country In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

या जगामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतातच. आपल्या कुटुंबाला सांभाळणे कुटुंबांचे संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्ती प्राथमिक कर्तव्य असते. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे संरक्षण आणि प्रगती करणे हे सुद्धा आपले कर्तव्यच आहे.

प्रत्येक व्यक्ती हा आपापल्यापरीने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असते. जसे की शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य असते आणि तू करतो. पोलीस किंवा सैनिक आपल्या देशाचे रक्षण करून त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतात.

डॉक्टर एखाद्याला  जीवनदान देऊन आपले कर्तव्य निभावतात. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचे कर्तव्य पार पाडत असतो. यातील काही जण हे कर्तव्य स्वतःच्या स्वार्थासाठी पार करत असतात तर काही जण हे देशासाठी करत असतात.

प्रत्येक जण जसे आपल्या कुटुंबासाठी आपली कर्तव्य पार पडतात त्याप्रमाणे देश हा आपले कुटुंब मानून आपल्या देशासाठी, देशाच्या संरक्षण आणि प्रगती करणे आपले कर्तव्य  मानले पाहिजे.

माझ्या देशाबद्दल माझे कृत्यावर काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक देशातील तरुण पिढी ही देशाचे आत्मा समजली जाते. म्हणूनच या तरुण पिढीला देशाबद्दल व त्यांच्या कर्तव्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

आपल्या मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी ही  देशातील तरुणांवरच असते. त्यासाठी तरुण आपापल्या इच्छेनुसार भूदल, नौदल, हवाई दल मध्ये जाऊन आपल्या देशाबद्दल आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. कित्येक महान पुरुषांनी माझ्या देशाबद्दल तश माझे कर्तव्य जाणून आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिलेली आहे.

देशाची प्रगती ही देशातील तरुणांवर अवलंबून आहे. विज्ञान, कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रात फक्त तरुणांना देशाच्या गरजा भागवाव्यात लागतील. त्यामुळे प्रत्येक तरुणाने माझ्या देशाबद्दलचे माझे कर्तव्यच जाणूं आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडलीच पाहिजे.

आपल्या देशामध्ये आज हे अन्नधान्याची कमतरता आहे, काही भागामध्ये व्यवस्थित पाण्याची सोय नाही, रस्त्यांची गरज आहे. वीजनिर्मिती वाढवली पाहिजे. या सर्व समस्या तरुण पिढीने समजून याबद्दल ज्ञान घेतले पाहिजे.

फक्त देशातील तरुणच देशाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. देशाला नवीन विकासाची दिशा दाखवू शकतात. शेती,‌उद्योग, व्यापार या क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून देशात प्रगतीचा प्रकाश आणू शकतात. यासाठी गरज आहे ती म्हणजे देशातील तरुण पिढींना देशाबद्दल त्यांचे कर्तव्य काय आहे हे जाणून देणे.

देशातील तरुणांनी राजकारणामध्ये जाऊन आपल्या देशाला स्वच्छ केले पाहिजे. आज राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये बराच भ्रष्टाचार पाहायला मिळतो. भ्रष्ट घटक आपल्या प्रशासनामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे देशातील निवडणुका धोक्यात आल्या आहेत. अशा पद्धती मधून केवळ तरुण देशाला वाचवू शकतो. देशाच्या सरकाराला कल्याणकारी रूप देणे हे केवळ तरुणांच्या हातात आहे.

आज आपल्या देशामध्ये अनेक नवनवीन समस्या पाहायला मिळत आहेत. अशा समस्याचे निराकरण करण्यासाठी देशाला तरुणांच्या प्रबुद्ध बुद्धीचे गरज आहे. समाजातील जाती व्यवस्था संपवली पाहिजे. त्याप्रमाणेच समाजातील उच्चनीच भेदभाव दूर केला पाहिजे.

हुंडा न घेता लग्न करण्याचा निश्चय केला पाहिजे. सिनेमा आणि दूरदर्शन यांच्या माध्यमातून मागासलेल्या समाजाला एक नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  ग्रामीण भागामध्ये विविध शिबिरे आणि कार्यक्रम, उपक्रम आयोजित करून त्या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे.

देशातील तरुणांनी देशाला  देशाला बुद्ध आणि महावीर यांच्या धार्मिक मार्गावर घेऊन गेले पाहिजे. गांधीजींन प्रमाणे स्वत: च्या आत्मविश्वासाने देशातील सर्व समस्यांवर मात केली पाहिजे.

यासाठी देशातील तरुणांनी चांगले नेता, सेनापती, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, सैनिक, कलाकार बनून देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे. एकच नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नसल्याने चांगले व्यक्तिमत्त्व बनून समाजाचा विकास केला तरी  एक प्रकारे देशाची सेवा केल्यासारखेच ठरू शकते.

अशाप्रकारे तरुणांना इच्छा असेल तर तरुण देशाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडू शकतात. यासाठी तरुणांनी पहिले स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. यासाठी ‌सर्वप्रथम  तरुणांना चोरी, व्यसन, वाईट संगत त्याला बळी न पडता चांगले व्यक्तिमत्व घडवले पाहिजे.

माझ्या देशाबद्दल माझी कर्तव्य याची ओळख सर्वप्रथम करून घेतली पाहिजे. त्यानंतरच आपले कर्तव्य पार करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

तर मित्रांनो ! ” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य । Essay On My Duty Towards My Country In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

” माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य। Essay On My Duty Towards My Country In Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करू नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • आरसा नसता तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध
  • पाऊस पडला नाही तर निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

My Country Essay in English

 my country essay in english.

India is my motherland. It is a land of great variety and diversity. Given the wide differences in the customs, traditions, lifestyle and religions of the people, there is astonishing unity underlying all this diversity.

In this great subcontinent, we find a great variety of physical features, climate, rainfall and other such geographical characteristics. We find dense forests, deserts, high mountain ranges, vast plains and mighty rivers. It also has a long coastline.

India is largely a land of villages . Most of the people live in the villages. Agriculture is the main occupation. India was economically very backward during the British rule. But after Independence, it has made tremendous progress. Today, the country exports a large variety of industrial goods. There is also

a remarkable progress in the fields of transport and communication. India has the world's second largest population. Because of this overpopulation, we have not been able to solve problems like poverty, unemployment and illiteracy.

Every Indian is proud of India's glorious heritage-its ancient civilization and culture. India is the land of Rama and Krishna, Buddha and Mahavir, Ashoka and Shivaji, Kabir and Meera, Kalidas and Tagore, Gandhi and Nehru. 

It is the land of the Vedas, the epics, the Ramayana and the Mahabharata. It is the largest democracy in the world. Simplicity, devotion, religious tolerance, charity and hospitality are some of the salient virtues of the Indian people.

After independence, divisive forces have been at work in our country. As a result, we have problems of religious intolerance, communalism and conflicts based on language and caste. These problems, coupled with corruption and political indifference, are threatening the unity and integrity of India. 

But we hope that wisdom and good sense will prevail and we will overcome these forces before they cause any damage to our country.

astonishing-अत्यंत आश्चर्यकारक. underlying-आधार देणारा. diversity-विविधता, भिन्नता. subcontinent-उपखंड. physical features- नैसर्गिक वैशिष्ट्ये. dense-घनदाट. mighty rivers-अफाट पसरलेल्या नदया. glorious heritage-वैभवशाली वारसा. devotion- एकनिष्ठपणा. salient virtues-ठळक/डोळ्यात भरणारे सदाचारी वर्तन. divisive-फूट

Finished Papers

How Our Essay Service Works

my country india essay marathi

Read what our clients have to say about our writing essay services!

my country india essay marathi

IMAGES

  1. माझा देश निबंध / भाषण

    my country india essay marathi

  2. मराठी माझा देश निबंध

    my country india essay marathi

  3. My Country India essay

    my country india essay marathi

  4. माझा देश मराठी निबंध

    my country india essay marathi

  5. मेरा देश भारत पर निबंध/essay on my country India/my country essay in

    my country india essay marathi

  6. माझा देश भारत वर मराठी निबंध My Country India Essay In Marathi » मराठी मोल

    my country india essay marathi

VIDEO

  1. Essay on my Country in English

  2. 10 Lines Essay On My Country India

  3. 10 Lines on my country India || My country India essay in English || Essay on my country India

  4. GUJARATI ESSAY ON MY COUNTRY INDIA. મારો દેશ નિબંધ

  5. very easy my country India essay

  6. My country India Essay || Essay on my country India in English || short paragraph on my india

COMMENTS

  1. माझा देश भारत वर मराठी निबंध My Country India Essay In Marathi

    My Country India Essay In Marathi भारत माझा देश आहे आणि मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. हा एक चांगला देश आणि जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे. हा जगातील

  2. My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश

    National Integrity Essay in Marathi | Rashtriya Ekatmata Importance 22 thoughts on "My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश" Kaustubh Sep 2, 2020 at 2:36 pm

  3. भारत देश महान मराठी निबंध

    Essay on my country in marathi भारत देश महान मराठी निबंध, माझा देश मराठी निबंध : फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय वासियांना "भारतीय" असण्याचा अभिमान आहे.

  4. [INDIA] माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language

    मित्रांनो आम्ही आपल्य्साठी साठी माझा देश या विषयावर मराठी निबंध आणला आहे. तर आपल्या देशावर चा हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. my country essay in Marathi.

  5. India is my country in Marathi

    मी जन्माने एक भारतीय (India is my country) नागरिक आहे, म्हणून मला जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त हा फक्त भारत देश आवडतो व मला माझ्या देशाचा अभिमान...

  6. 10 Lines Essay On My Country India In Marathi

    10 Lines on My Country India in Marathi SET 3. 1- मैं अपने देश भारत से बहुत प्यारा करता हूँ भारत हमें प्राणों से भी प्यारा है. 2- भारत एक बहुत ही खूबसूरत देश है भारत ...

  7. भारत वर मराठी निबंध Essay On India In Marathi

    हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-. Essay On Importance Of Cleanliness In Marathi. Essay On Save Electricity In Marathi. My Best Friend Essay In Marathi. Essay On Tree In Marathi. My Country India Essay In Marathi. Subhash Chandra Bose Essay In Marathi. My School Essay In Marathi. Essay On Makar Sankranti ...

  8. My Country short essay in Marathi

    My Country short essay in Marathi 10 lines | माझा देश मराठीत १० ओळींचा लघुनिबंध. माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारत आशिया खंडात आहे. 15 August ऑगस्ट, 1947 रोजी त्याला ...

  9. माझा देश

    माझा देश - सुंदर १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay on My Country In MarathiThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you find any ...

  10. माझा देश निबंध / भाषण

    Essay on My country👇👇https://youtu.be/LnrcMnYt-S0मेरा देश निबंध - हिंदी 👇👇https://youtu.be/54nKNOBzb3U10 Lines On My ...

  11. माझा देश

    Essay on My country👇👇https://youtu.be/LnrcMnYt-S0मेरा देश निबंध - हिंदी 👇👇https://youtu.be/54nKNOBzb3U10 Lines On My ...

  12. भारत माझा देश आहे निबंध । Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh

    Categories मराठी निबंध Tags bharat maza desh aahe nibandh, essay on my country india in marathi, essay on my india in marathi, india is my country in marathi, my country india essay in marathi, भारत माझा देश, भारत माझा देश आहे निबंध, भारत माझा ...

  13. माझा भारत देश निबंध मराठी

    जर आपल्याला माझा भारत देश निबंध मराठी , essay on my country in Marathi, माझा भारत देश निबंध मराठी , essay on my India in Marathi , my India essay in Marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या ...

  14. माझ्या देश भारतावर निबंध Essay On My Country India In Marathi

    Essay On My Country India In Marathi आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे, ज्यामध्ये आपल्याला "माझा देश भारत" यावर लिहिलेला निबंध वाचायला मिळेल.

  15. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी My Dream India Essay in Marathi

    My Dream India Essay in Marathi Language माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर निबंध लिहिणार आहोत. मी भारतीय आहे याचा मला ...

  16. माझा देश भारत १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Country India Essay in

    माझा देश भारत १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Country India Essay in Marathi. By ADMIN सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२ Share Tweet Share Share Email. माझा देश भारत १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Country ...

  17. माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य वर मराठी निबंध Essay On My Duty Towards

    Essay On My Duty Towards My Country In Marathi आम्ही असे म्हणू शकतो की कर्तव्ये ही कोणत्याही व्यक्तीची नैतिक किंवा वैधानिक जबाबदारी असते, जी सर्वांनी आपल्या

  18. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  19. माझा देश १० ओळी मराठी निबंध

    माझा देश - सुंदर १० ओळी मराठी निबंध, 10 Lines Essay on My Country In Marathi, My country essay in marathi, maza desh marathi nibandh, maza ...

  20. My Country Essay

    500 Words Essay On My Country. India is my motherland and I recognise myself as an Indian before anything else. India is also known as 'Bharat' and 'Hindustan', it is the biggest democracy in the world. It is known for its vast diversity and rich culture. India is one of the world's oldest civilisations, dating back over 4000 years.

  21. माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य मराठी निबंध । Essay On My Duty Towards My

    " माझ्या देशाबद्दल माझे कर्तव्य। Essay On My Duty Towards My Country In Marathi " यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करू नक्की कळवा.

  22. My Country Essay in English

    My Country Essay in English. India is my motherland. It is a land of great variety and diversity. Given the wide differences in the customs, traditions, lifestyle and religions of the people, there is astonishing unity underlying all this diversity.

  23. My Country India Essay In Marathi

    My Country India Essay In Marathi. REVIEWS HIRE. 1035 Natoma Street, San Francisco. This exquisite Edwardian single-family house has a 1344 Sqft main…. Bedrooms. 3. ID 13337.