• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझा महाराष्ट्र निबंध मराठी | Maza Maharashtra Nibandh

आज आपण माझा महाराष्ट्र निबंध शेअर करत आहोत. महाराष्ट्राविषयी मराठीत निबंध माहिती शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लेख मदत करू शकतो. हा Maza Maharashtra Nibandh अगदी साधा आणि लक्षात ठेवायला सोपा आहे. या निबंधाची पातळी मध्यम आहे, त्यामुळे कोणताही विद्यार्थी या विषयावर लिहू शकतो. हा लेख सामान्यतः १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० वर्गासाठी उपयुक्त आहे.

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र निबंध मराठी – Maza Maharashtra Nibandh

Table of Contents

माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी – Maza Maharashtra Nibandh Set 1

[ मुद्दे : महाराष्ट्राबद्दल अभिमान–समृद्ध भूमी, नदया, पर्वतरांगाअन्नधान्ये, फळे फुले यांनी समृद्ध–उदयोगांत आघाडीवर–वीरांचा, संतांचा देश–स्वराज्याचा पाया–नररत्नांची खाण साहित्य–कला क्षेत्रांत अग्रेसर–खूप खूप प्रिय.]

माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत माझ्या भारताची गौरवपताका फडकवली आहे. म्हणूनच, मी महाराष्ट्रीय आहे, याचा मला अभिमान वाटतो.

माझ्या महाराष्ट्राला समृद्ध भूमी लाभली आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी यांसारख्या अनेक नदया महाराष्ट्रात आहेत. पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. इथल्या माणसांची मने या सह्याद्रीसारखीच भक्कम आहेत. इथले लोक कष्टाळू आहेत. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केले आहे.

आज महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे; फुलाफळांनी समृद्ध आहे. आज संपूर्ण भारतात महाराष्ट्र उदयोगांच्या बाबतीत आघाडीवर आहे.

महाराष्ट्राला वीरांची व संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीच या महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे तोरण बांधले. बलाढ्य इंग्रजांना हादरवणारे लोकमान्य टिळक या भूमीतच जन्मले.

महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. साहित्य व कला या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती भारताची आर्थिक राजधानी आहे.

असा हा महाराष्ट्र मला खूप खूप प्रिय आहे.

माझा महाराष्ट्र निबंध मराठी–Maza Maharashtra Nibandh

जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी – My Maharashtra Essay in Marathi Set 2

[ मुद्दे : महाराष्ट्राविषयीचा अभिमान – महाराष्ट्र राज्यनिर्मिती – भौगोलिक, ऐतिहासिक वारसा – गड, दुर्ग, लेणी – आर्थिक, औदयोगिक, शैक्षणिक, साहित्यिक प्रगती – मराठी बाणा.]

माझा महाराष्ट्र नावाप्रमाणेच महान आहे. म्हणून मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान वाटतो.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.

महाराष्ट्र हा बहुतांश डोंगराळ प्रदेश; पण मराठी माणसाने कष्ट करून त्याला सुपीक बनवले. ऊस पिकवून साखर कारखाने उभारले. फळाफुलांच्या बागा फुलवल्या. महाराष्ट्रातल्या हापूस आंब्याने आज सारे जग जिंकले.

माझ्या महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास आहे. श्रीशिवरायांनी पहिले जनतेचे राज्य उभारले. त्या काळाची आठवण देणारे अनेक गड, दुर्ग महाराष्ट्रात आहेत. शिल्पकारांच्या बोटातील जादू दाखवणारी अजिंठा-वेरूळची लेणी महाराष्ट्रात आहेत.

गोदा, भीमा, चंद्रभागा या नदयांकाठची तीर्थक्षेत्रे आणि अनेक मंदिरे यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व औदयोगिक राजधानी आहे. शिक्षण व साहित्य या क्षेत्रांत महाराष्ट्र सदैव अग्रभागी आहे. महाराष्ट्रात अनेक नररत्ने जन्माला आली. महाराष्ट्राचा मराठी बाणा जगात विख्यात आहे.

My Maharashtra Essay in Marathi

माझा मायदेश महाराष्ट्र निबंध मराठी – Maza Maharashtra Marathi Nibandh Set 3

बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

श्रीपाद कृष्णांनी या पंक्तीत जणू माझेच मनोगत मांडले आहे. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला आपल्या या मराठी मायभूमीविषयी असेच वाटत असते. म्हणून तर वसंत बापट म्हणतात-

भव्य हिमालय तुमचा-अमुचा, केवळ माझा सयकडा गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा!

मराठी माणूस कोठेही असला तरी त्याला मायदेशाविषयी सदैव ओढ वाटत असते. महाराष्ट्रीय माणसांव्यतिरिक्त इतरांनाही महाराष्ट्राचे असेच आकर्षण वाटलेले आहे. म्हणून तर तेराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामीनी, अनेक प्रदेशांत हिंडून आल्यावर आपल्या अनुयायांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगितले.

या महान राष्ट्राला फार थोर प्राचीन परंपरा आहे. प्रत्यक्ष भगवान रामचंद्र आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. छत्रपती शिवरायांची ही कर्मभूमी आहे. थोर संतमहंतांचा सहवास या राष्ट्राला लाभलेला आहे. ज्ञानदेवांची आळंदी, तुकारामाचे देहू, नाथांचे पैठण आणि समर्थांचा सज्जनगड ही मराठी मनाची तीर्थक्षेत्रे आहेत.

महाराष्ट्राच्या भूमीचे वर्णन करताना गोविंदाग्रज त्याला ‘दगडांचा देश’ म्हणतात. पण मराठी माणसाने अविरत कष्ट करून आज हा महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम् केला आहे. तांदूळ, ज्वारी, ऊस आणि कापूस ही महाराष्ट्राची वैभवशाली पिके आहेत. डोंगरावरील भिल्लपारध्याबरोबर महाराष्ट्राचा तांडेल, कोळी सागरावरही अधिसत्ता गाजवतो.

महाराष्ट्राचे मन सयकड्याप्रमाणे निर्भय आहे. सारे आघात ते सहन करते. विशाल मनाने सर्वांना सामावून घेते. आजच्या विज्ञानाधिष्ठित, औदयोगिक युगातही माझा मायदेश सदैव अग्रेसरच आहे. अनेक अमोल नररत्नांनी ही भूमी समृद्ध झाली आहे. अशा या पवित्र भूमीत मी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो.

माझा महाराष्ट्र निबंध इन मराठी – Essay on My Maharashtra in Marathi Set 4

महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. हे भारताच्या पश्चिम भागात स्थित आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि ती भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते.

महाराष्ट्रावर प्रेम करण्याची अनेक कारणे आहेत. महाराष्ट्र हे भारतातील तिसरे महत्त्वाचे राज्य आहे. जर आपण लोकसंख्येच्या आधारावर विचार केला तर उत्तरप्रदेशानंतर हे दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र वाहतो. महाराष्ट्राच्या शेजारची राज्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटक आहेत.

गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. या राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर इत्यादी अनेक मोठी शहरे आहेत.

महाराष्ट्रामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख इत्यादी विविध प्रकारचे समुदाय राहतात.

महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक आहेत. ते हिंदी, गुजराती, इंग्रजी, मराठी, कन्नड इत्यादी अनेक भाषा बोलतात.

असा हा माझा महाराष्ट्र मला खूप प्रिय आहे.

Essay on My Maharashtra in Marathi

माझा महाराष्ट्र निबंध मराठीतून – Maza Maharashtra Nibandh Marathi Tun Set 5

भारत हा आपला देश आहे आणि त्याचे स्थान पाहिल्यावर महाराष्ट्र हा पश्चिम भागात आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र हे अनेक कारणांमुळे लोकप्रिय आहे, जर आपण राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रावर नजर टाकली तर हे देशातील तिसरे मोठे राज्य असल्याचे दिसते.

लोकसंख्येनुसार, महाराष्ट्र हे देशातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक भाषा मराठी आहे, परंतु आपण राज्यात राहणारा बहुसंख्य हिंदी भाषिक समुदाय देखील आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र वाहतो. हे राज्य कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा अनेक राज्यांनी वेढलेले आहे. गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरून पश्चिम घाट वाहतो, जिथे आपल्याला जगप्रसिद्ध कोकण रेल्वे मार्ग देखील सापडतो.

हे राज्य प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर वसलेले आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर इत्यादी अनेक महत्त्वाची शहरे आहेत.

मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन समाजासह बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे पालन करतात. बौद्ध आणि शीख देखील लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहेत.

मराठी भाषिक लोकांसोबतच आपल्याला राज्यात हिंदी, गुजराती आणि कन्नड भाषिक लोकसंख्या खूप आढळते.

उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, वस्त्रोद्योग, मीडिया आणि दूरसंचार उद्योग, फॅशन उद्योग, पर्यटन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपट उद्योग यासारखे महाराष्ट्र राज्यात अनेक औद्योगिक उपक्रम आहेत.

महाराष्ट्र हे राज्य आपल्या कृषी उत्पादनाच्या बाबतीतही अग्रेसर आहे आणि काही उच्चभ्रू शैक्षणिक संस्थांचा अभिमान बाळगतो, ज्यामुळे ते देशातील एक अतिशय लोकप्रिय राज्य बनले आहे.

राज्यात सामान्यत: उष्णकटिबंधीय हवामान अनुभवले जाते आणि पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो. काळी माती ही या प्रदेशाची ट्रेडमार्क माती आहे.

असा हा माझा महाराष्ट्र देशातील सर्वात आवडते राज्य आहे.

माझा महाराष्ट्र निबंध 10 ओळी – 10 Lines on My Maharashtra in Marathi Set 6

  • महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे.
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.
  • महाराष्ट्रात, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो.
  • भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे सर्वात श्रीमंत राज्य आहे.
  • इथे बाळ गंगाधर टिळक, दादा भाई नौरोजी, वीर सावरकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या दिग्गजांचा जन्म झाला.
  • महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.
  • उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र सर्व राज्यांच्या पुढे आहे.
  • महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने एक समृद्ध राज्य आहे, येथे शेकडो पर्वत, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
  • गणेश चतुर्थीचा सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
  • महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.
  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी एक महाकाय गिलहरी आहे.
  • महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.
  • महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत.
  • मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूर ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत.
  • मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते.

10 Lines on My Maharashtra in Marathi-माझा महाराष्ट्र निबंध 10 ओळी

शाळेतील मुलांना महाराष्ट्राबद्दल माझा महाराष्ट्र निबंध लिहिण्यास सांगितले जाते. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे गृहपाठ प्रभावीपणे करण्यास मदत करतो. जर तुम्हाला हा Maza Maharashtra Nibandh लेख आवडला असेल, तर कृपया खाली कमेंट करा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला सांगा. आमची सेवा आणखी सुधारण्यासाठी आम्ही तुमच्या टिप्पण्या वापरतो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला वरील My Maharashtra Essay in Marathi विषयावर काही शिकायला मिळाले असेल.

  • स्वतःवर निबंध मराठी
  • माझी बहिण निबंध
  • माझी बहीण निबंध 10 ओळी
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझी आई निबंध मरा ठी
  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध 10 ओळी  

FAQ: Maza Maharashtra Nibandh

प्रश्न १. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे.

उत्तर- मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

प्रश्न २. महाराष्ट्राची राज्य कधी स्थापन झाले?

उत्तर- १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली.

प्रश्न ३. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे?

उत्तर- मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Read

माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi

माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi

माझा महाराष्ट्र निबंध मराठी Maza Maharashtra Nibandh Marathi

मंगल देशा पवित्र देशा,

महाराष्ट्र देशा…

प्रणाम माझा घ्यावा हा

श्री महाराष्ट्र देशा….

Maza Maharashtra Nibandh

मित्रांनो माझ्या महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास हा फार महान आणि प्राचीन आहे. अनेक महापुरुषांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र राज्याची माती रंगलेली आहे.

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांचा मिळून बनला आहे. महा म्हणजे “महान” आणि राष्ट्र म्हणजे “प्रदेश” होय. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्याचा अर्थ महान असे राष्ट्र कसा होतो.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यापूर्वीच महाराष्ट्र राज्याला प्राचीन असा इतिहास लाभला आहे.

महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, गोपाल बाल कृष्ण गोखले, वीर सावरकर यांसारख्या महान नेत्यांची जन्म भूमी माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला श्रीमंत आणि संपन्न राज्यांमध्ये सामाविष्ट केले जाते. कारण महाराष्ट्र हे भारतातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि प्रगतशील राज्य आहे. महाराष्ट्राची “राजधानी मुंबई” आहे आणि सोबतच मुंबई भारताची “आर्थिक राजधानी” देखील आहे. त्यामुळे भारताच्या नकाशा मध्ये महाराष्ट्र राज्याला खूप टोकाचे आणि महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास एकचतुर्थांश विभाग हा महाराष्ट्रातून होतो. उत्पादनाच्या क्षेत्रात इतर राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकाचे आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य हा विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे देखील ओळखला जातो.

महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांग आहे. तर पश्चिमेला अरबी समुद्र वसलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात “बेसाल्ट खडक” सापडतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पर्वत हे “कळसुबाई” आहे. या कळसूबाई पर्वताची उंची सुमारे 1646 मीटर एवढी आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्याला जलाशयाचा मोठा साठा लाभला आहे. महाराष्ट्रातून गोदावरी, भीमा, कृष्णा, नर्मदा, कोयना, पंचगंगा, वैनगंगा आणि मुळा मीठा यांसारख्या नद्या वाहतात.

महाराष्ट्र राज्य हे संस्कृतीचा वारसा जपणारे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य मध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. “मराठी” ही महाराष्ट्राची मायबोली भाषा आहे. बायकांसाठी “साड्या” आणि पुरुषांसाठी “धोतर” महाराष्ट्राचे मुख्य वेशभूषा आहे याशिवाय ड्रेस, पॅन्ट, शर्ट लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये लेहंगा , चुडीदार अशा प्रकारची वेशभूषा देखील पाहायला मिळते.

महाराष्ट्र राज्याची वर्तमानकाळाची लोकसंख्या आहे बारा करोड पेक्षा जास्त आहे. किंबहुना यापेक्षा अधिक लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. यामध्ये हिंदू लोकांची जनसंख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख सण हा गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थी आहे परंतु या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्र राज्यामध्ये होळी, रक्षाबंधन, वटपोर्णिमा, नारळीपौर्णिमा, ईद, नवरात्र, दीपावली, दसरा, मकर संक्रांति, गुढीपाडवा इत्यादी सण राष्ट्र राज्यामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात.

भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्याच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी “शेकरू” आहे आणि राज्य पक्षी “हरियाल” असून राज्य फूल “ताम्हण” आहे व राज्य फळ “आंबा” आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्य है भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीचे केंद्रबिंदू आहे. चित्रपटसृष्टी सारख्या उद्योगामुळे महाराष्ट्र राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा नफा मिळतो.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासा बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा प्राचीन आणि खूप पवित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर राजे महाराष्ट्राच्या पावन भूमीत होऊन गेले. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रीशिक्षणाची ज्योती लावणाऱ्या सावित्रीबाई फुले, तसेच वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ, यांसारख्या अनमोल रत्नांचा जन्म देखे महाराष्ट्राच्या मातीत झाला. संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान आणि विद्वान संतांनी जनजागृती घडवून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

त्यानंतर गाणं संग्रामी लता मंगेशकर, क्रिकेट चा देवता सचिन तेंडुलकर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, मराठी साहित्यकार कुसुमाग्रज, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आणि अनाथांची माय बनणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान लोकांचा जन्म देखील महाराष्ट्र राज्य झाला आज देखील अशा महान लोकांना महाराष्ट्र राज्याला गर्व आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्र राज्य एक संपन्न आणि समृद्ध असे राज्य आहेत. महाराष्ट्रात अनेक प्राचीन गुहा, वास्तुकला, मोठ्या डोंगर-दर्‍या, शिवाजी महाराजांचे किल्ले, अजिंठा वेरूळ लेणी आणि अमाप सौंदर्याने नटलेला कोकण हा महाराष्ट्राचा वैभव आहे.

त्याशिवाय विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात देखील पर्यटकांसाठी विविध स्थळे पाहण्यासारखी आहेत. औरंगाबाद शहर देखील पर्यटकांसाठी सुप्रसिद्ध आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्यात दर्शनासाठी अनेक तीर्थ क्षेत्रे आहेत.

पंढरपूरचे विठोबा मंदिर, तुळजापूरची आई भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मातेचे मंदिर, अशी अनेक तीर्थक्षेत्रे महाराष्ट्र राज्यातून पाहण्यासारखी आहेत.

Maza Maharashtra Nibandh in Marathi

अशा प्रकारे माझा महाराष्ट्र हा सर्वच दृष्टिकोनातून एक संपन्न असे एक राज्य आहे. माझ्या महाराष्ट्राला प्राचीन , ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. मला अभिमान वाटतो की मी माझ्या महाराष्ट्र राज्याचा एक नागरिक आहे.

माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi  हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध । Essay On My National Bird Peacock In Marathi
  • मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi
  • मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi
  • लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी । Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh
  • गणेश उत्सव मराठी निबंध । Ganesh Utsav Nibandh in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझा महाराष्ट्र निबंध मराठी | maza maharashtra nibandh marathi.

माझं महाराष्ट्र - एक अद्भुत सागर असलेलं एक राष्ट्र, जितकंच रूप विकसित आहे आणि आपल्या सौंदर्याने सजवलेलं एक भूमि.

या महाराष्ट्राचं असलेलं एक विशेष अंग आहे - मराठी भाषेतलं अमूर्त साहित्य.

त्यामुळं, आपलं आजचं ब्लॉग पोस्ट "माझं महाराष्ट्र निबंध" वाचता येतंय, ज्यामुळं तुमचं मन मराठीतल्या साहित्याच्या सौंदर्यात डूबलंय.

माझं महाराष्ट्र निबंध हा ब्लॉग पोस्ट तुमच्या आत्मिक भ्रमणासाठी आणि महाराष्ट्राचं सौंदर्यपूर्ण इतिहास जाणण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे.

त्यामुळं, आपलं आमंत्रण आहे कि तुम्ही जुळून घ्या आणि महाराष्ट्राचं अनसुनं क्षेत्र अनवलंबून आवृत्त होऊन त्याचं सौंदर्य आणि सांस्कृतिक धरोहर अनुसरा.

त्या विशेषतः रंगबजार, लोककला, आणि महाराष्ट्राचं अद्वितीय पर्व सर्वांगांत जणू आहे.

जर तुम्ही महाराष्ट्र क्षेत्रात एक सहज आणि सुखद भ्रमण करू इच्छिता असाल तर, हा पोस्ट तुमचं पूर्ण मार्गदर्शन करेल.

यात्रेचं आनंद घेणारं तुमचं आपलं माहिती संग्रह, विचार आणि अनुभव या ब्लॉग पोस्टमध्ये सामाहित्यात आणणारं आहे.

आत्ताचं तयार होऊन, आपलं महाराष्ट्राचं सौंदर्य आणि ऐतिहासिक समृद्धीस सहज भासणारं हा "माझं महाराष्ट्र निबंध" ब्लॉग पोस्ट सुरु होतोय.

तुमचं यात्रेचं आनंद घेऊन या विचारमय अनुभवात शामिल होऊन, आपलं सृजनात्मक भ्रमण सुरु करा!

माझा महाराष्ट्र निबंध मराठी

महाराष्ट्र, भारताचं एक अद्वितीय राज्य, जितकंच विश्वासू आणि रमायचंत्रचं असलेलं.

या भूमिमानांतर विकसित झालेलं अद्वितीय सांस्कृतिक सोहळं, महाराष्ट्राचं माणसं आणि वातावरण, ह्या स्थानाचं अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि प्रेरणादायक असलं, त्यामुळं त्यांना 'माझं महाराष्ट्र' म्हणून ओळखलं जातं.

माझं महाराष्ट्राचं सौंदर्य

महाराष्ट्र, असलेलं सर्व क्षेत्रे, सुवर्णरंगी शेतकऱ्यांचं परिसर, समुद्रकिनार्यांतील द्रुतगतीत नद्यांचं मैत्रीतिलक आणि वन्यजंगलांचं आश्रय - या सगळ्यांत सौंदर्यं लुटवतंय.

या अनगिणत अद्भुतता या भूमिमानांतर छपलेलं असलेलं एक नकाशाचं आहे.

सुरेख आकाशाचं सोहळं, सजवलेलं वन्यजंगल आणि चंदनाचं सुगंध, या सर्वांत सौंदर्यपूर्ण स्थानाचं वातावरण सृष्टीकर्तांचं स्वर्ग असलं.

महाराष्ट्राचं सांस्कृतिक सोहळं

येथं वास करणारं माणसं, मराठी भाषेतलं अमूर्त साहित्याचं आवाज आणि संगीताचं मेळवून त्यांना आपलं केवळ असा आश्रय सापडतंय.

महाराष्ट्राचं सांस्कृतिक सोहळं एक निर्माणात्मक चक्र, ज्याचं सोहळं भौतिक सौंदर्याचं आणि माणसंचं सौंदर्यपूर्ण चित्रण करतंय.

महाराष्ट्रचं गौरव

"वसुधैव कुटुंबकम" - हे महाराष्ट्राचं मूलमंत्र, ज्यामुळं या भूमिमानांतर साजरंज विचारलं.

येथं वास करणारं हरेक माणस, अपनं जातीचं, वंशाचं, आणि धर्माचं समर्थन करतो.

एकमेकांसाठी सजग आणि तत्पर राहणं, या महाराष्ट्राचं माणसंचं एकमेकांशी संबंध हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

स्थानीय स्तोत्र आणि महात्म्याचं उद्धार

एकमेकांकरता, सौंदर्यपूर्ण वातावरण, आणि सांस्कृतिक धरोहरांमुळं महाराष्ट्र विश्वात अद्वितीय आणि अनोळख आहे.

स्थानीय स्तोत्रे आणि सजवलेलं सुवर्ण इतिहास, या महाराष्ट्राचं महत्त्वाचं आणि गौरवाचं संग्रहण करतंय.

अंत मध्ये, जर तुम्ही महाराष्ट्रात आहात तर आपलं हृदय वाचलं असल्यास असं नक्की आहे.

"माझं महाराष्ट्र" हे अनगिणत सौंदर्याचं आणि सांस्कृतिक धरोहरांचं संग्रहालय आहे, ज्याचं दरवाजा हमीने सदैव उंचविलं असलं.

त्यातलं आत्मविश्वास आणि आत्मप्रेम तुम्हाला सदैव माझं महाराष्ट्र विश्वात साकारत राहो.

माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 100 शब्दात

माझं महाराष्ट्र, एक अद्वितीय राज्य ज्याचं सौंदर्य आणि सांस्कृतिक धरोहर अनगिणत आहे.

येथं स्वच्छ शेते, सुरेख वन्यजंगले आणि विश्वासू लोक, अद्वितीयतेने साकारतात.

मराठी भाषेचं सौंदर्य आणि साहित्य महाराष्ट्राचं अभिमान आहे.

येथं रहणारं हरेक माणस, एकमेकांसाठी संबंधात्मक आणि सामाजिक भावना हे महत्त्वाचं आहे.

माझं महाराष्ट्र, एक सोनेरी भूमि ज्याचं गौरव विश्वात सांगितलं जातं.

माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 150 शब्दात

माझं महाराष्ट्र, एक सोनेरी भूमि ज्याचं सौंदर्य विश्वात सांगितलं जातं.

येथं स्वच्छ शेते, सुरेख वन्यजंगले आणि अद्वितीय संस्कृतीला घेऊन अभिमानाने भरलं आहे.

महाराष्ट्राचं सांस्कृतिक सौंदर्य आणि मराठी भाषेचं मोहक असा साहित्य एकदा हृदयांतराळांत स्थानित होतं.

  • येथं वास करणारं माणस, एकमेकांसाठी संबंधात्मक आणि सामाजिक भावना हे महत्त्वाचं आहे.

मराठी लोकांचं आत्मप्रेम आणि राज्याचं गौरव विश्वात शोभतंय.

माझं महाराष्ट्र, एक विकसीत राज्य, अद्वितीयतेने चमकतंय.

माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 200 शब्दात

माझं महाराष्ट्र, एक सांस्कृतिक आणि सौंदर्यभरित राज्य, ज्याचं अमूर्त सौंदर्य आणि ऐतिहासिक समृद्धीने छान असलं.

येथं सुवर्णरंगी शेतकऱ्यांचं परिसर, शीतोष्णाचं साह्य आणि सातत्यपूर्ण पावसांचं मार्गदर्शन करतंय.

महाराष्ट्राचं सांस्कृतिक विविधता, भाषेचं सौंदर्य, लोककलेचं रंगबजार, आणि उत्कृष्ट साहित्य म्हणजेच एक अमूर्त सौंदर्य.

महाराष्ट्राचं गौरव, मराठा साम्राज्याचं इतिहास, समृद्धीकरणाचं प्रयास आणि अद्वितीय सांस्कृतिक वातावरण ह्याचं आधार आहे.

येथं वास करणारं लोक, साने-गुरुजी, वासवा, आणि इतर अमर लोकप्रिय कवींचं साहित्य आणि कला माध्यमांतरे महाराष्ट्राचं गौरव साकारतंय.

माझं महाराष्ट्र, येथं रहणारं माणस, एकमेकांसाठी संबंधात्मक आणि सामाजिक भावना हे महत्त्वाचं आहे.

गुढ विविधतेने भरपूर, माझं महाराष्ट्र एक उत्कृष्ट राज्य आहे, ज्यातलं सौंदर्य मनाला चौंकवतंय.

माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 300 शब्दात

माझं महाराष्ट्र, भारताचं साप्ताहिक दररोज देवाचं, असलेलं एक अद्वितीय राज्य.

येथं सुवर्णरंगी शेतकऱ्यांचं परिसर, सातत्यपूर्ण पावसांचं अभिवादन, आणि ऐतिहासिक समृद्धीने छान असलं.

आपलं महाराष्ट्र, सांस्कृतिक विविधतेचं, सौंदर्यपूर्ण दृष्टिकोन आणि सतत प्रगतीचं गौरव आहे.

महाराष्ट्र, समृद्धी, शिक्षण, आणि कला आणि साहित्याचं केंद्र.

येथं स्थित अनेक सांस्कृतिक केंद्र जसं कि पुणे, नागपूर, औरंगाबाद, आणि कोल्हापूर, या शहरांमुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक स्वरूप रूपांतरित होतं.

महाराष्ट्राचं ऐतिहासिक संवेदनशीलता, वन्यजंगलांचं सौंदर्य, आणि भगवान विठ्ठलाचं भक्तपरायण भूमीदेवतेचं अभिवादन म्हणजेच संपूर्ण राज्यात असं.

मराठी भाषेतलं अमूर्त साहित्य, एकप्रकारे दिलेलं अद्वितीय वैशिष्ट्य.

संपूर्ण भाषांमध्ये इ.स. १३७७ मध्ये सहजपने सांगायला लागलेलं असं.

महाराष्ट्रातलं गाणं, लोकनृत्य, आणि कलात्मक उत्सव या सांस्कृतिक सोहळ्यातून महाराष्ट्राचं मोहक असं आणि विश्वात साकारतंय.

आपलं महाराष्ट्र, एकमेकांकरिता, संबंधात्मक भावनेचं आणि सौंदर्यपूर्ण वातावरणाने सजवलंय.

ह्या भूमिमानांतर सुख-शांतीचं गौरव सांगितलं जातं आहे.

असं एक माझं महाराष्ट्र, ज्याचं इतिहास अनुपम आहे आणि ज्याचं भविष्य अनिर्णित, परंतु उजळं आणि आशापूर्ण आहे.

माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 500 शब्दात

माझं महाराष्ट्र, भारताचं एक अत्यंत समृद्ध आणि विचारपूर्ण राज्य.

या भूमिमानांतर आपल्या सौंदर्य, सांस्कृतिक समृद्धी, आणि ऐतिहासिक महत्त्वाचं सोहळं आहे.

येथं साकारतंय एकमेकांकरिता, सांस्कृतिक संप्रदाय, आणि एकमेकांचं समरस राहणं.

माझं महाराष्ट्र ह्या स्वभावातलं अद्वितीयतेचं केंद्रबिंदू असलं, ज्यामुळं ह्या भूमिमानांतर सहजपने सांस्कृतिक और्धळी वाढतंय.

सौंदर्यपूर्ण भूमि

महाराष्ट्राचं सौंदर्य अत्यंत प्रमुख आहे.

येथं सुरेख वन्यजंगले, चंदनाचं राष्ट्रीय प्रदूषण, आणि सह्याद्रीचं स्वच्छ सिंधुदुर्ग किनारा, हे सर्व अत्यंत सुंदर आणि रमायचंत्रचं आहे.

येथं वास करणारं माणस, त्यांना अपनं एकमेकांसाठी सजग राहणं आणि साथी बनवणं, इ.स.

१७१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापनेतलं एकमेकपरायणतेचं दृष्टिकोन देणारं हे महत्त्वाचं आहे.

ऐतिहासिक समृद्धी

महाराष्ट्र, संस्कृतीचं, आध्यात्मिकतेचं आणि ऐतिहासिक समृद्धीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे.

ह्या भूमिमानांतर रहणारं लोक आणि त्यांचं उजळं कलेचं संग्रहण, यात्रेला अनेक मंदिरे, गुंफे, आणि ऐतिहासिक किल्ल्यांचं दर्शन करणं आवडेल.

सांस्कृतिक सोहळं

येथं रहणारं माणस, एकमेकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक मेळवणं, एकमेकांकरिता सहजपने बसणं, आणि एकमेकांचं आपसंबंध प्रमुख सांस्कृतिक विशेषतें आहे.

या भूमिमानांतर सांस्कृतिक सोहळ्यातून लोकांचं बुद्धीबळ वाढतंय, सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रात उत्कृष्टता साकारतंय.

मराठी साहित्य आणि कला

महाराष्ट्रात रहणारं लोक, मराठीतलं अमूर्त साहित्याचं आनंद घेतलं आहे.

येथं स्वतंत्रता संग्रामातून लेकर सधारण लोकांचं आत्मविश्वास आणि धैर्य ह्या सर्वांत महत्त्वाचं आहे.

सहयाद्रीचं सौंदर्य

सह्याद्रीचं सौंदर्य, त्याचं गिरीशीर बसलेलं कोल्हापूर, येथं स्वच्छ वातावरण, सागरांचं विशेषता आणि देवाचं आपलं गृह, ह्या सर्वांत सोहळं आहे.

सह्याद्रीचं सौंदर्य अत्यंत प्रेरणादायक आहे, ज्यामुळं येथं वास करणाऱ्या माणसांना एक अत्यंत आत्मसाक्षात्कारी आणि धार्मिक अनुभव होतो.

  • महाराष्ट्र, "वसुधैव कुटुंबकम" - हे मनातलं मोठं मूलमंत्र धारण करणारं राज्य.
  • येथं वास करणाऱ्या माणसांना एकमेकांकरिता संबंध, समर्थन, आणि प्रेम, हे सर्व काहीचं मूळ आहे.

माझं महाराष्ट्र, सौंदर्य, सांस्कृतिक धरोहर, आणि माणसं, ह्यांचं संग्रहालय असलं, ज्यातलं दरवाजा हमीने सदैव उंचविलं असलं.

माझा महाराष्ट्र 5 ओळींचा निबंध

  • माझं महाराष्ट्र, भारताचं सर्वांत समृद्ध आणि सौंदर्यपूर्ण राज्य.
  • येथं सुवर्णरंगी शेतकऱ्यांचं परिसर, शीतोष्णाचं साह्य आणि सह्याद्रीचं सोहळं असलं.
  • महाराष्ट्राचं सांस्कृतिक विविधता आणि मराठी भाषेतलं सौंदर्य महत्त्वाचं आहे.
  • माझं महाराष्ट्र, सर्वोत्तम सांस्कृतिक दृष्टिकोन, संप्रेषण आणि समृद्धीत शीर्षक आहे.

माझा महाराष्ट्र 10 ओळींचा निबंध

  • माझं महाराष्ट्र, भारताचं सर्वोत्तम राज्य, ज्याचं सौंदर्य आणि सांस्कृतिक धरोहर अनगिणत आहे.
  • महाराष्ट्राचं सांस्कृतिक विविधता आणि एक अद्वितीय मराठी भाषेचं मोहक सौंदर्य असलं.
  • येथं रहणारं लोक, एकमेकांसाठी संबंधात्मक आणि सामाजिक भावना हे महत्त्वाचं आहे.
  • महाराष्ट्र, इतिहासातलं मराठा साम्राज्य, समृद्धी, आणि सांस्कृतिक विकासात एक महत्त्वाचं क्षेत्र.
  • मराठी भाषेतलं साहित्य आणि कला, या क्षेत्रात उत्कृष्टता साकारतंय.
  • महाराष्ट्राचं संस्कृत, साहित्य, कला, आणि संगीताचं अमूर्त आहे.
  • येथं सह्याद्रीचं सौंदर्य, त्याचं गिरीशीर बसलेलं कोल्हापूर, या स्थळांतर मनाला शांतता आणि साकारतंय.
  • महाराष्ट्रचं वाङ्गचं, वासुदेव कुटुंबकमचं, हे मानवी आचार्य शंकराचं मोटं मूलमंत्र आहे.
  • माझं महाराष्ट्र, एक सोनेरी भूमि ज्याचं गौरव विश्वात सांगितलं जातं आहे.

माझा महाराष्ट्र 15 ओळींचा निबंध

  • महाराष्ट्र, भारताचं सर्वांत समृद्ध आणि सौंदर्यपूर्ण राज्य.
  • माझं महाराष्ट्र, एकमेकांकरिता, संबंधात्मक आणि सांस्कृतिक धरोहरांमुळे समृद्ध होऊन सजवलंय.

माझा महाराष्ट्र 20 ओळींचा निबंध

  • माझं महाराष्ट्र, एक समृद्ध आणि सौंदर्यपूर्ण राज्य.
  • येथं रहणारं लोक, एकमेकांसाठी संबंध, समर्थन, आणि प्रेम, हे सर्व काहीचं मूळ आहे.
  • येथं सांस्कृतिक उत्सवे, महोत्सवे आणि साहित्यिक क्रीडांचं सोहळं असलं.
  • महाराष्ट्रातलं बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वाचन, आणि विज्ञानात्मक प्रगतीचं केंद्र.
  • महाराष्ट्रातलं बालकवी, संत ज्ञानेश्वर, आणि छत्रपती शिवाजी महाराज, या महान व्यक्तित्वं.
  • येथं जगातील किल्ल्यांचं आणि गुंफांचं संग्रहण, यात्रेला अत्यंत आकर्षक.
  • माझं महाराष्ट्र, एक अद्वितीय औरंगाबाद गडकिल्ला, हे ऐतिहासिक स्थळ आणि आकर्षण.

या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही पहातलं 'माझं महाराष्ट्र' ह्या अद्वितीय औरंगाबाद गडकिल्लांपासून सुरुवातील सुंदर सह्याद्री वाळवंटांपर्यंतचं सर्वांत समृद्ध राज्य.

येथं सुरू असलेलं सौंदर्य, सांस्कृतिक समृद्धी, आणि ऐतिहासिक महत्त्व अद्यापही दिलेलं आहे.

ह्या भूमिमानांतर सहजपने सांस्कृतिक संबंध, आपसंबंध, आणि समरस जीवनस्तर अनुभवणारं लोक, त्यांचं माझं महाराष्ट्र नावचं उच्च मानक दिलेलं आहे.

ह्या विशेष भूमिमानांतर स्वभावाचं एकत्रतेचं आणि सांस्कृतिक सोहळेचं अत्यंत महत्त्वाचं असलं, ज्यामुळं माझं महाराष्ट्र अनेक दृष्टिकोणातून समृद्ध असलं.

ह्या पोस्टमध्ये साकारतलेलं 'माझं महाराष्ट्र' हे नव्यानुपम अनुभवांना सुदृढ करणारं अनुभव आहे, जिथे सर्वांचं मन नाचतंय आणि गर्वित होतंय.

Thanks for reading! माझा महाराष्ट्र निबंध मराठी | Maza Maharashtra Nibandh Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

माझा महाराष्ट्र मराठी निबंध | Majha Maharashtra Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा महाराष्ट्र   हे निबंध लेखन करणार आहे. , majha maharashtra marathi nibandh / माझा महाराष्ट्र मराठी निबंध.

maza maharashtra essay in marathi language

वर्णनात्मक निबंध – माझा महाराष्ट्र

  • माझा महाराष्ट्र  निबंध मराठी / majha maharashtra nibandh marathi
  • आमचा महाराष्ट्र निबंध मराठी / aamcha maharashtra nibandh marathi
  • महाराष्ट्र मराठी निबंध / maharashtra nibandh marathi 

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

माझा महाराष्ट्र | Maza maharashtra

माझा महाराष्ट्र.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖

             ‘मी मराठी ! माझा महाराष्ट्र !’ ही माझी अत्यंत प्रिय आणि अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझ्या देशाला आणि माझ्या महाराष्ट्राला मी कधीच विसरू शकत नाही. हीच प्रत्येक मराठी माणसाची स्थिती असते. आज आपण पहिले तर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळींची संमेलने साजरी होतात. मला खात्री आहे ही परंपरा वर्षानुवर्ष अशीच चालू राहील.

माझा आवडता सण : होळी 

               माझ्या महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम दिशेला आहे. भारताची इतर राज्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने मोठी आहेत. पण महाराष्ट्र मोठा – ‘महा ’ – ठरला तो त्याच्या गुणांमुळेच. माझ्या महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. एका बाजूला माझ्या महाराष्ट्राला कोंकण किनारपट्टी आहे तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा कणखर कडा आहे. म्हणूनच तर कवी गोविंदाग्रज माझ्या या महाराष्ट्राचा गौरव   ‘कणखर देश’ ‘दगडांचा देश  'असा करतात. भारतामध्ये स्थित असणाऱ्या इतर राज्यांपेक्षा माझ्या महाराष्ट्राला कमी सुपीक जमीन लाभली असली तरीही इथल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला अन्नाची कधीही कमतरता भासू दिली नाही. सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या या मराठी माणसांच्या गरजाही फार मर्यादितच आहेत. त्यमुळे मिळेल ती चटणी-भाकरी खाऊन सतत खुश राहणारा मराठी माणूस आपल्या दारी आलेल्या अतिथीला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही . त्यामुईल महाराष्ट्रामध्ये चारी बाजुंनी इतर राज्यांतील माणसे आली आणि ती महाराष्ट्राचीच झाली आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन मानला जातो. म्हणून तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आज संपूर्ण भारत देशाचे प्रतिक झाली आहे.

माझा आवडता ऋतू : पावसाळा

               महाराष्ट्रामध्ये गंगा , ब्रह्मपुत्रा यांसारख्या प्रचंड नद्या असल्या तरीही गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना आणि इतर अनेक नद्यांनी महाराष्ट्राच्या भूमीला सदैव सुपीक आणि   हिरवेगार ठेवले आहे. महरष्ट्राला कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे प्राप्त झाली नाही. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले . पण त्यासाठी महाराष्ट्राला फार मोठी झुंज द्यावी लागली. त्यानंतर कोयनेच्या आणि लातूरच्या भुकंपानी महाराष्ट्राला धक्के दिले . परंतु या प्रत्येक संकटांचा मोठ्या धैर्याने सामना करून माझा महाराष्ट्र अधिकाधिक  प्रगती करू लागला.

रम्य ते शालेय जीवन

             महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी   ‘स्वराज्याची’ कल्पना याच महाराष्ट्राच्या मातीत रुजवली. पराक्रमात महाराष्ट्र हा केव्हाही मागे पडला नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांनी एवढी महान कामगिरी पर पडली आहे की, आपण ती कधीच विसरू शकत नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये जोतीराव फुले , महर्षी कर्वे  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. माझ्या या मायभूमीला संतांची आणि साहित्तीकांची फार मोठी परंपरा लाभली आहे. विविध कला क्षेत्रे तसेच क्रीडा क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आपली कामगिरी प्रामाणिकपणे बजावत राठीला . अजिंठा , वेरूळची लेणी आजही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकविसाव्या शतकाच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी माणूस अग्रेसर आहे.

माझा भारत महान  !

               महाराष्ट्राने आपले नाव सदैव सार्थ ठरवले आहे. त्यामुळेच आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी तो अभिमानाने मराठी मातीचा टिळा लावतो. असा हा माझा महाराष्ट्र मला प्राणप्रिय आहे.  

वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇

[मुद्दे:

                    मराठी माणसाला मराठी असल्याचा अभिमान - हा अभिमान तो असेल तेथे व्यक्त करतो - खडकाळ प्रदेश - उंच पर्वत - काष्ठाळू माणसे - गरजा कमी - सर्वाना सामाऊन घेण्याची वृत्ती - मुंबई चे स्वरूप - प्रत्येक गोष्ठीसाठी लढावे लागले - संकटातून प्रगती - नररत्नांची खाण - सर्व क्षेत्रांत प्रगती - नाव यथार्थ ठरवले ]

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  माझा महाराष्ट्र निबंध  माझा महाराष्ट्र निबंध सातवी  माझा महाराष्ट्र निबंध लेखन  माझा महाराष्ट्र निबंध मराठीत  माझा महाराष्ट्र माहिती निबंध  Maza maharashtra nibandh  Garja maharashtra maza nibandh Jay Jay maharashtra maza nibandh  Maza maharashtra nibandh marathi madhe  Maharastra maza mahan nibandh  Maza maharastra nibandh mahiti marathi madhe. 

Nibandh pdf file downlod free , या निबंधाची pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. .

  • निबंध आवडल्यास आम्हाला   COMMENT   करून नक्की सांगा.  
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला   COMMENT   मध्ये किंवा   CONTACT FORM   द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.  
  • माझा महाराष्ट्र या विषयावर तुमचे विचार आम्हाला नक्की   COMMENT   द्वारे कळवा.

Post a Comment

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

महाराष्ट्र मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi

  • मराठी माणसाला 'मराठी' असण्याचा अभिमान
  • हा अभिमान तो जेथे असेल तेथे व्यक्त करतो 
  • खडकाळ प्रदेश 
  • कष्टाळू माणसे 
  • गरजा कमी
  • सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती
  • मुंबईचे स्वरूप
  • प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागणे
  • संकटातून प्रगती
  • नररत्नांची खाण
  • सर्व क्षेत्रांत प्रगती
  • नाव यथार्थ ठरवले.

माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी माझा परिचय मराठी निबंध घेऊन आलो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये माझा परिचय या विषयावर मराठी निबंध विचारला जातो.

मित्रांनो मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हंटले म्हटले जाते. कारण मनुष्या सारखे विचार करण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, एकमेकांची भावना समजून घेण्याची क्षमता ही दुसर्या कोणत्याही प्राण्यांमध्ये नाही. मनुष्य हा अद्वितीय प्राणी आहे या पृथ्वीवर मनुष्यांची संख्या किती कोट्यावधी मध्ये आहे. प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावरून आणि करतोस वरून त्या व्यक्तीची ओळख केली जाते.

Essay on myself in Marathi

स्वतःचा परिचय देणे ही सोपी गोष्ट नव्हे. कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःबद्दल सकारात्मक विचार करत असतो परंतु आपण काय आहोत हे केवळ आपल्या कुटुंबाला , समाजाला माहिती असते तरीदेखील आजच्या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला माझा परिचय मराठी निबंध | Essay on myself in Marathi घेऊन आलो.

नमस्कार मित्रांनो माझे नाव काया आहे. मी सध्या 12 वर्षाची असून इयत्ता सातवी या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे.

माझे संपूर्ण नाव काया श्रीपाद देशमुख असे आहे. मी सांगली जिल्ह्यामध्ये राहते. माझ्यासोबत माझे आई-बाबा लहान भाऊ आणि आजी आजोबा देखील राहतात. आमच्या परिवार हा छोटा असला तरी सुखी परिवार आहे.

माझ्या वडिलांचे नाव श्रीपाद देशमुख असे आहे तर आईचे नाव सविता देशमुख असे आहे.

लहानपणापासूनच मला माझ्या कुटुंबाकडून खूप प्रेम मिळाले. चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळाली. कुटुंब व्यतिरिक्त या जगामध्ये आपल्याला समजून घेणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. म्हणून मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते.

मी रोज सकाळी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून शाळेला जाण्यासाठी तयार होतो. माझी शाळा आणि सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत असते. या वेळेमध्ये मी पूर्णतः लक्ष देते.

मला शाळेमध्ये माझ्या मैत्रिणींना मदत करायला फार आवडते. एखाद्या मैत्रिणीला कशाचीही अडचण आल्यास मी तिची अडचण सोडवण्यासाठी उभी असते.

माझे बाबा हे एक शिक्षक आहेत आणि माझी आई ऑफिसमध्ये कामाला जाते. त्यामुळे घरी फक्त आजी आजोबा असतात आणि माझा लहान भाऊ देखील इयत्ता चौथी मध्ये आहे.

माझ्या घरांमधून मला सर्व प्रकारचे संस्कार देण्यात आलेले आहे. बाबा नेहमी मला इतरांची मदत करण्यासाठी सांगतात, त्याप्रमाणे मी वागते सुद्धा. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला नेहमी मदत करत असते.

मी नेहमी हसतमुखाने इतरांशी खूप आनंदाने बोलते. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांचा मी आदर करते. माझ्या सर्व शिक्षकांना मी गुरु मानून त्यांच्या आज्ञेचे पालन करते.

मी रोजचा अभ्यास रोज पुर्ण करते. माझा अभ्यास झाल्यानंतर मी काही वेळ आईला घर कामांमध्ये मदत करते. त्यानंतर माझ्या घराशेजारी मैत्रिणींसोबत खेळायला जाते. रात्रीचे जेवण आम्ही सगळेजण मिळून करतो.

त्यानंतर मी माझ्या आजी आजोबा सोबत झोपते. आजी-आजोबा झोपताना मला रोज पौराणिक आणि धार्मिक कथा सांगतात.

त्यामुळे मला पौराणिक आणि धार्मिक ग्रंथ वाचायला खूप आवडते. मोठे होऊन शिक्षण घेऊन माझी डॉक्टर होण्याची इच्छा आहे. डॉक्टर होऊन मला गरीब लोकांची सेवा करायची आहे.

मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या बाबांची इच्छा आहे व बाबांची इच्छा मला पूर्ण करायचे आहे त्यासाठी मी पूर्णता प्रयत्न करीन.

माझा परिचय मराठी निबंध । Essay on myself in Marathi

आपल्या पृथ्वीवरील लोकसंख्या हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. परंतु पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक लोकांचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आवडीनिवडी छंद सर्व काही वेगवेगळे आहे एवढेच नसून प्रत्येक व्यक्ती दिसायला सुद्धा वेगळा दिसतो.

म्हणून मला वाटते की मी सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती पेक्षा काहीतरी वेगळा आहे माझ्यामध्ये देखील वेगळी वैशिष्ट्ये आहेत वेगळे व्यक्तिमत्व आहे. मी सर्वोत्तम व्यक्ती आहे एक चांगले व्यक्तिमत्व साठी आवश्यक असणारे सर्व गुण माझ्या मध्ये आहेत.

मला माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते परंतु मी स्वतःला असे न समजता परिपूर्ण समजतो कारण मी माझ्यातल्या कमतरता ला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.

माझे नाव आनंद सदाचारी आहे. मी एक जबाबदार नागरिक आहे. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो. मी माझ्या पालकांचा द्वितीय पुत्र आहे. मला एक मोठा भाऊ आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये राहतो.

माझ्या कुटुंबा मध्ये मी माझा मोठा भाऊ आई आणि बाबा असे चार जण राहतो. माझ्या बाबांचे नाव आनंद सदाचारी आणि आईचे नाव कल्पना सदाचारी आहे. माझे बाबा शेतकरी आहेत आणि आई ही लोकांच्या शेतामध्ये कामाला जाते. माझ्या घरची परिस्थिती जी अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थिती मध्ये देखील माझी आई बाबा हार न मानता रात्रंदिवस लोकांच्या शेतामध्ये काम करतात आणि आम्हा मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवतात.

मी सोलापूर जिल्ह्यामधील एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत आहे. सोबतच मी यूपीएससी परीक्षेचा देखील अभ्यास करत आहे.

मला मोठे होऊन कलेक्टर व्हायचे आहे. मला माझ्या घरच्या परिस्थितीवर मात द्यायची आहे आणि माझे आई-बाबा आमच्यासाठी जे कष्ट करत आहे तर त्याची परतफेड करायची आहे.

माझा मोठा भाऊ तो इंजिनिअर चे शिक्षण घेण्यासाठी पुणे शहरामध्ये स्थानांतरित झाला आहे. घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडलेली असताना देखील माझ्या आई बाबांनी मला कधी याची जाणीव होऊ दिली नाही. मोठ्या भावाप्रमाणे मला देखील शिकवण्यासाठी आणि मोठे कळण्यासाठी माझी आई बाबा स्वतःची लढत आहेत.

लहानपणापासूनच माझी परिस्थिती खूप हलाखीची होती लहान असताना मला कधी पोटभर जेवण मिळाले नाही ना अंगावरती घालायला कपडे मिळाले नाही अशा परिस्थितीमध्ये देखील मी कधी हार मानली नाही. कारण बाबा लहानपणापासून आम्हाला सांगायची की आपल्याला परिस्थितीला घाबरायचे नाही तर परिस्थितीला घाबरवायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्नदेखील केले. दहावी मध्ये मी नव्वद टक्के मार्क मिळविले. माझ्यामधील अभ्यासाची जिद्द पाहून बाबांनी मला पुढे शिकवायचे विचार केला. त्यासाठी बाबांनी माझे ऍडमिशन देखीला करून दिले. अशा परिस्थिती मध्ये देखील बाबा मला शिकवत आहेत हे पाहून मला आनंद झाला. व मी खूप अभ्यास करायचा निश्चय केला.

बारावी मध्ये देखील मला 75 टक्के मार्क मिळाले. त्यानंतर मी पुढचे शिक्षण घेऊन लेक्चरर म्हणून काम करू लागले. यातून मला थोडेफार पैसे मिळू लागले. व घरची परिस्थिती फिर होईल अशी मला खात्री होती.

मी आता घरची आई-बाबांची जबाबदारी घ्यायला सक्षम झालो, परंतु आई बाबाचे जे माझ्यावर ऋण आहेत मी ते कधीही फेडू शकणार नाही.

मी एक जबाबदार नागरिक आहे परिस्थितीशी लढून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर मी जास्त पैसे कमवू लागलो तर गरीब मुलांची नक्कीच सेवा करीन असा निर्णय घेतला आहे. आतादेखील मी माझ्याकडून जेवढी काही मदत होईल तेवढी मदत करतो.

मला नाही माहिती की माझे व्यक्तिमत्व कसे आहे परंतु आपल्या समाजामध्ये वावरण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व आणि नाव कमावण्यासाठी, माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर सुखाचे हस्य आणण्यासाठी मी सध्या प्रयत्न करेन. मला जास्त बाहेर फिरायला आवडत नाही तसेच जास्त मित्रांमध्ये राहायला देखील आवडत नाही मी माझा वेळ वाया जाऊ देत नाही.

नोकरीवरून घरी आल्यानंतर मी थोडावेळ माझ्या आई-बाबांसोबत घालवतो. त्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागतो. मला भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचे आहे. लहानपणापासूनच मला कलेक्टर होण्याची इच्छा होती परंतु घरची परिस्थिती आणि जबाबदारी असल्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला थोडा उशीर लागला. परंतु आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे व घरची जबाबदारी घेण्यासाठी देखील सक्षम आहे त्यामुळे मी अभ्यासाला सुरुवात केली आहे व एक दिवस माझी कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहे.

1. माझा परिचय १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Myself Essay in Marathi

( This essay is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.)

  • माझे नाव महेश जाधव आहे आणि मी ७ वर्षांचा आहे.
  • मी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता चौथीत शिकतो.
  • माझ्या वडिलांचे नाव श्री. रमेश जाधव आणि माझ्या आईचे नाव विजया जाधव आहे.
  • मला एक लहान बहीण आहे तिचे नाव साक्षी आहे. ती देखील माझ्याच शाळेमध्ये म्हणजेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकते.
  • मी माझ्या परिवारा वर खुप प्रेम करतो.
  • मला कार्टून बघायला आवडते आणि माझे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आहे.
  • मला माझ्या बहिणीसोबत इनडोअर गेम्स खेळायलाही आवडते. आणि, मला माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला आवडते.
  • मी एक अतिशय प्रामाणिक आणि सभ्य मुलगा आहे आणि माझ्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करतो.
  • मी शाळेमध्ये दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो. मी माझ्या पेक्षा मोठ्या आणि थोर व्यक्तींचा आदर करतो व त्यांच्या आज्ञांचे पालन करतो.
  • मी रोज रात्री माझ्या आई-बाबांसोबत व मिळून जेवण करतो.
  • मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून, नाश्ता करून शाळेला जाण्यासाठी तयार होतो.
  • मी माझ्या आईला घर कामांमध्ये मदत करतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण  ” माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi “  तुम्हाला कस वाटलं हे नक्की  Comment  द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

  • जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi
  • पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
  • आठवणीतील दिवाळी मराठी निबंध । Diwali Nibandh in Marathi
  • खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi
  • माझा वाढदिवस मराठी निबंध । My Birthday Essay in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

maza desh nibandh

{सर्व इय्यतेसाठी} माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh

Maza Desh Marathi Nibandh : मित्रांनो आज आपण ‘ माझा देश निबंध ‘ या विषयावर निबंधलेखण करणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अनेकदा ‘ माझा देश निबंध ‘, ‘ माझा भारत देश निबंध ‘ या विषयांवर निबंधलेखण करावे लागते. बर्‍याचदा हा प्रश्न स्पर्धापरीक्षा आणी भाषणासाठी सुद्धा विचारला जातो.

अशा या भारत देशविषयी माहिती देण्यासाठी आम्ही Maza Desh Nibandh घेऊन आलो आहोत.

चला तर मग सुरुवात करूया… Maza Desh Marathi Nibandh

Table of Contents

माझा देश निबंध १० ओळी | Maza Desh Nibandh 10 Line

maza desh nibandh dakhva

  • माझ्या देशाचे नाव भारत आहे.
  • हे आशिया खंडात स्थित आहे.
  • भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.
  • माझा भारत देश हा जगभरात प्रसिद्ध देश आहे.
  • भारताची राष्ट्रभाषा हिन्दी आहे. | Maza Bharat Desh Nibandh in Marathi
  • भारत देश हा जगातील ७ व सर्वात मोठा देश आहे.
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
  • भारताच्या उत्तरेस महान हिमालय आहेत.
  • भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव तिरंगा आहे. | Maza Desh Nibandh
  • माझा भारत देश मला प्रिय आहे.

माझा प्रिय भारत निबंध ३०० शब्द |Maza Desh Marathi Nibandh

Maza Desh Marathi Nibandh for Class 8 to 12 :

“जहाँ डाल-डाल पर, सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा.. ओ भारत देश है मेरा|”

या कवितेच्या ओळया असतील किंवा “सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा|” या ओळी जगाच्या पाठीवरील अतिविशाल व अनेक महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या भारत देशाचे वर्णन करायला पुरेशा आहेत.

सार्‍या जगाला शांतता, समृद्धी, योगा, आयुर्वेद, महान परंपरा, आणि विविधेतून एकतेची शिकवण देणारा भारत देश आपल्या सर्वांसाठी अभिमानाचे आणि गर्वाचे स्फुरण आहे.

२८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश असलेल्या आपल्या भारत देशाला संघर्षाचा इतिहास आहे. सार्‍या जगाला हेवा वाटणारी नैसर्गिक संपदा, श्रीमंती, समृद्धी याकडे आकृष्ट होत अनेक परकीय सत्तांनी भारतावर आक्रमण केले. | Maza Desh Nibandh

मुघल सत्तेपासून तर ब्रिटीशांपर्यंत अनेक परकीय सत्तांनी श्रीमंती, वैभव व द्यान लुटण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी लादलेल्या एकशे पन्नास वर्षांच्या गुलामीतून मुक्त्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या या बलिदानातूनच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

संपूर्ण जगामध्ये भौगोलिक निसर्गसंपदेने नटलेला आपला भारत उत्तुंग हिमालयापासून तर निसर्गसंपन्न कन्याकुमारीपर्यंत खुलून दिसतो. जगातल्या अनेक पर्यटकांना भुरळ घालतो.

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या रूपाने आपली एक वेगळी ओळख आहेच. भारतीय संविधानानुसार आपण सर्वधर्म समभावाचे तत्व अंगिकारले आहे.

संस्कृती, भाषा, आचार, विचार, पोशाख, जात, धर्म, वंश, परंपरा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विविधेतून साकारलेली “फक्त भारतीय” असल्याच्या उदात्त भावनेतून दृगोचर झालेली “विविधेतून एकता” संपूर्ण जगामध्ये अवर्णीय ठरते.

भारतातल्या प्रत्येक राज्याची स्वत:ची ओळख, वैशिष्टे आहेत. आज भारताची जागतिक महसत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. Maza Desh Nibandh in Marathi Language

थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी Vision 2020 हे भारतीय महासत्तेचे स्वप्न पाहिले. स्वामी विवेकानंदानी भारताच्या सहिष्णुतेचे दर्शन सार्‍या जगाला घडविले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलर यांनी भारतीय गुणवैशिष्ट्यांना जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले.

नद्यांना स्वर्गीय सौंदर्यातून व साधन संपत्तीतून भारताला कृषि व समृद्धीच्या बाबतीत झळाळी प्राप्त झाली आहे. (Maza Desh Marathi Nibandh)

कवि अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे..

“भारत कोई जमीन का साधारण तुकडा नहीं है, ये तो जिता जागता राष्ट्रपुरुष है.. हम जीयेंगे तो इसके लिये, हम मरेंगे तो इसके लिये|”

या ओळी प्रत्येकाच्या आपल्या देशविषयी असलेल्या भावनांचे प्रतीक आहेत.

असे असले तरी कधीकधी आपला देश दुष्काळ, महापूर, चक्री वादळे, शेजारील राष्ट्रांचे आक्रमण, कोविड 19 च्या महामारी यांसारख्या संकटांनी हादरतो.

जातीय संघर्ष, धार्मिक वितंडवाद, दहशतवाद, प्रांतवाद, या देशाच्या स्थैर्याला व शांततेला आव्हान देतात.

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या व रोजगाराच्या समस्या निर्माण होतात. परंतु असे असले तरीही भारत हा सतत नव्या उर्जेने मार्गक्रम करीतच राहतो. | Maza Bharat Desh Nibandh in Marathi

प्रत्येक भारतीयाला सतत भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. म्हणूनच या देशातला प्रत्येक नागरिक देशासाठी कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी व प्रसंगी बलिदान देण्यासाठी सिद्ध असतो.

देशातले तरुण आणि लहान बालके या देशाच्या उज्ज्वल भविष्याची पेरणी करत आहेत.

म्हणूनच शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते..

माझा देश .. भारत माझा महान !

हे देखील वाचा:

  • माझा देश महान निबंध मराठी | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
  • माझ्या स्वप्नातील भारत निबंध |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

माझा देश माझा अभिमान निबंध |Maza Bharat Desh Nibandh in Marathi

Maza Desh Nibandh Class 1 to 7

“नव्या युगांचे – नव्या दिशांचे, गीत, सुर हे गाती.. या मंगल देशाचे आहे, भविष्य आमच्या हाती !!”

माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारताला हिंदुस्तान असेही म्हणतात. माझ्या देशाची लोकसंख्या सुमारे १ अब्ज २१ कोटी आहे. अनेक भाषा आणि बोली बोलणारे लोक येथे राहतात.

माझा देश धार्मिक विविधतेचा देश आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादि धर्माची लोक येथे एकजुटीने राहतात.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. | Maza Desh Marathi Nibandh

भारताची सभ्यता आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारावून गेल्याने दरवर्षी लाखो परदेशी नागरिक येथे भेट देण्यासाठी येतात.

अनेक संत, महात्मे येथे जन्माला आले आहेत. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, कबीर, गांधी इत्यादी महापुरुष आपले आदर्श आहेत.

महान हिमालयाने संरक्षित आणि पवित्र गंगेने सिंचित केलेला आपला भारत हा एक स्वतंत्र स्वावलंबी देश आहे.

माझा देश लोकशाहिच्या तत्वावर चालत. इथे सर्वांना प्रगतीच्या समान संधी आहेत.

भारत वेगाने पुढे जात आहे. निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी इत्यादी समस्यां विरुद्ध माझा भारत देश खंबीरपणे लढत आहे. | Maza Bharat Desh Nibandh in Marathi

माझ्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत.

भारतातील नागरिकांना आशा आहे की माझ्या देशाला त्याचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त होईल आणि एक दिवस माझा देश विश्वगुरु बनेल.

माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे.

माझा देश निबंध मराठी 9वी |Maza Bharat Desh Marathi Nibandh

Maza Desh Essay in Marathi

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे|| जरासे राहू द्या…

भारत माझा देश आहे. भारत देश हा आपली संस्कृती व सभ्यतेसाठी विश्वभरात ओळखला जातो. माझा भारत सुंदर व महान आहे. भारत देश हा आशिया खंडात आहे.

भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेस हिमालय पर्वत व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगत सातवा क्रमांक आहे.

भारताची राजधानी दिल्ली आहे. माझ्या भारत देशाचे ( Maza Desh Nibandh ) राष्ट्रगीत जन-गण-मन आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ व राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

भारतात अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, व पर्यटन स्थळे आहेत.

माझा भारत कृषिप्रधान देश आहे. तसेच भारतातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे.

भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. विविध एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्ये आहे. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. येथे अनेक भाषा बोलल्या जातात.

माझा भारत देश अनेक ऋषि मुनी, संत, कलावंत, साहित्यिक, खेळाडू, शूरवीर, यांची जन्मभूमी व कर्मभूमि आहे.

खरोखच माझा भारत महान आहे. ( Maza Desh Marathi Nibandh )

मी माझ्या भारत देशावर खूप प्रेम करतो. मी भारतीय असल्याचा मला सदैव अभिमान राहील.

काही महत्वाचे निबंध:

  • माझी आई बेस्ट मराठी निबंध {2023} Mazi Aai Nibandh in Marathi
  • माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
  • माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
  • पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
  • मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2023} Mi Pakshi Zalo Tar Nibandh

निष्कर्ष: Maza Desh Essay in Marathi

तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला ‘ माझा देश निबंध ‘ | Maza Bharat Desh Nibandh in Marathi ?

जर तुम्हाला माझा भारत देश निबंध आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Maza Desh Bharat Marathi Nibandh मध्ये काही चुका असल्यास तसेच तुम्हाला हवा असलेला निबंध आमच्या वेबसाइट वर उपलब्ध नसल्यास आम्हाला ते नक्कीच कमेन्ट करून कळवा.

' src=

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Mr Greg's English Cloud

Short Essay: Marathi

Three short essay examples on Marathi.

Table of Contents

Marathi Essay Example 1

Marathi is a language spoken in the western Indian state of Maharashtra. It is the fourth most widely spoken language in India and has a rich cultural history. In this essay, we will explore three possible topics related to Marathi language and culture. The first topic is the history and evolution of Marathi language. The second topic is the significance of Marathi festivals and traditions. Finally, we will discuss the role of Marathi literature in promoting the language and preserving its cultural heritage.

Marathi language has a long and rich history that dates back to the 8th century. It is believed to have originated from the Maharashtri Prakrit, a language spoken in ancient Maharashtra. Over time, Marathi has been influenced by other languages such as Sanskrit, Persian, and English. The standardization of Marathi language began in the 19th century, and it was during this time that the modern form of the language emerged. Today, Marathi is recognized as one of the official languages of India and is widely used in literature, media, and education.

Marathi culture is known for its vibrant festivals and traditions. One of the most important festivals celebrated in Marathi culture is Ganesh Chaturthi, which honors the Hindu deity Ganesha. During this festival, people decorate their homes and streets with colorful decorations, prepare traditional sweets, and offer prayers to Lord Ganesha. Another important festival is Diwali, the festival of lights, which celebrates the victory of good over evil. Marathi culture also has many traditional practices and rituals associated with various life events such as birth, marriage, and death. These practices play an important role in promoting social and cultural cohesion and preserving the cultural heritage of Marathi people.

Marathi literature has a rich history that spans over 800 years. It is known for its diversity and includes various genres such as poetry, drama, and fiction. Marathi literature has played an important role in promoting the language and preserving its cultural heritage. Many renowned Marathi writers such as V.S. Khandekar, P.L. Deshpande, and Pu La Deshpande have contributed to the development of Marathi literature. Today, Marathi literature is recognized as one of the major literary traditions in India and has a growing readership both in India and abroad.

In conclusion, Marathi language and culture have a long and rich history that is rooted in the traditions and practices of the people of Maharashtra. The three topics discussed in this essay – the history and evolution of Marathi language, the significance of Marathi festivals and traditions, and the role of Marathi literature in promoting the language and preserving its cultural heritage – provide a glimpse into the diverse and vibrant culture of Maharashtra.

Marathi Essay Example 2

Marathi is a language and ethnic group that has a rich history and culture. This essay will explore different aspects of Marathi, including the language itself and the people who speak it. Through a descriptive or expository lens, we will delve into the origins, characteristics, and variations of Marathi, as well as the traditions, practices, and challenges faced by the Marathi community.

Marathi is an Indo-Aryan language spoken in the Indian state of Maharashtra and surrounding regions. Its origins can be traced back to the 13th century, when it emerged as a distinct language from Sanskrit and other Prakrit languages. Marathi has a unique grammar and syntax, with a complex system of inflections and conjugations. It also has a rich literary tradition, with notable works including the 13th-century saint-poet Dnyaneshwar’s Amrutanubhav and the 19th-century social reformer Jyotirao Phule’s Gulamgiri. Marathi has several regional variations and dialects, including Varhadi, Konkani, and Malvani, each with its own distinct features.

The Marathi people are an ethnic group native to Maharashtra and surrounding regions, with a population of over 80 million. They have a long history dating back to the 3rd century BCE, when the Mauryan Empire ruled the region. Marathi culture is characterized by a strong emphasis on family, community, and tradition. Some of the most prominent cultural practices include the Ganesh Chaturthi festival, Lavani dance, and the Maharashtrian cuisine, which is known for its spicy flavors and use of coconut and peanuts. However, the Marathi community also faces several challenges, including political underrepresentation and socioeconomic disparities, particularly in rural areas.

As an alternative to the previous outline, the essay could focus specifically on Marathi literature. This could include:

In conclusion, Marathi is a language and ethnic group with a rich and diverse culture. Whether exploring the nuances of the Marathi language or the traditions and practices of the Marathi people, there is much to learn and appreciate about this fascinating community. By delving into the history, characteristics, and challenges facing the Marathi community, we can gain a deeper understanding of the complexities and richness of this unique culture.

Marathi Essay Example 3

Marathi is an Indian language spoken predominantly in the state of Maharashtra. It is the official language of the state and has a rich cultural and historical significance. In this essay, we will explore the historical background of Marathi language and its characteristics.

The Marathi language has a long and rich history dating back to the 8th century. It evolved from Prakrit, a language spoken in ancient India. The earliest known Marathi inscription dates back to 1012 AD, found at Shravanabelagola in Karnataka. The Marathi language gained prominence during the reign of the Yadava dynasty in the 12th century. During this period, Marathi literature flourished, and many great works of poetry and prose were written. The Marathi language also played a significant role in the Bhakti movement, a religious movement that originated in Maharashtra in the 13th century.

The Marathi language evolved from Maharashtri Prakrit, a language spoken in ancient India. Maharashtri Prakrit was spoken in the western Deccan region, which includes present-day Maharashtra, Gujarat, and parts of Madhya Pradesh. Marathi has also been influenced by other languages such as Sanskrit, Persian, and Arabic. The Marathi language has undergone several changes over the centuries, and its modern form has been standardized since the 19th century.

Marathi has a unique set of characteristics that distinguish it from other Indian languages. Phonetically, Marathi has 16 vowels and 25 consonants. The language has a complex grammar system, with eight cases, three genders, and two numbers. Marathi also has a rich vocabulary, with many words borrowed from Sanskrit, Persian, and Arabic. The language has a unique script, known as the Devanagari script, which is also used for other Indian languages such as Hindi and Sanskrit.

In conclusion, Marathi is a language with a rich cultural and historical significance. Its evolution from Prakrit to its modern form has been a long and complex process. Marathi’s unique characteristics, such as its phonetics, grammar, and vocabulary, make it a fascinating language to study. The language has played a significant role in Indian history and culture and continues to be a vital part of Maharashtra’s identity.

About Mr. Greg

Mr. Greg is an English teacher from Edinburgh, Scotland, currently based in Hong Kong. He has over 5 years teaching experience and recently completed his PGCE at the University of Essex Online. In 2013, he graduated from Edinburgh Napier University with a BEng(Hons) in Computing, with a focus on social media.

Mr. Greg’s English Cloud was created in 2020 during the pandemic, aiming to provide students and parents with resources to help facilitate their learning at home.

Whatsapp: +85259609792

[email protected]

maza maharashtra essay in marathi language

माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi

माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

” मंगल देशा ! पवित्र देशा,

महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा

श्री महाराष्ट्र देशा !!”

मित्रांनो! संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा माझा महाराष्ट्र चा मराठी मातीचा इतिहास हा फारच शूरवीर आणि पराक्रमी आहे. अनेक महावीरांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र बनलेला आहे. माझ्या महाराष्ट्राला महान करण्यामध्ये अनेक शूरवीर पुरुषांचा आणि स्त्रियांचा हात आहे.

माझा महाराष्ट्र हा ” महा “ आणि ” राष्ट्र “ या दोन शब्दांपासून बनलेला आहे महा म्हणजे “महान” आणि राष्ट्र म्हणजेच “संयुक्त सरकार असलेल्या व्यक्तींचा समूह” आशा या दोन शब्दांनी महाराष्ट्र हा शब्द बनलेला आहे. महाराष्ट्र शब्दातच आपल्याला कळेल की महाराष्ट्र हे किती महान राष्ट्र आहे.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या पूर्वीच्या काळात महाराष्ट्राला प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे. महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, गोपाल कृष्ण गोखले, वीर सावरकर यांसारख्या महान पुरुषांची जन्मभूमी आहे.

महाराष्ट्र राज्याला देशातील श्रीमंत आणि संपन्न राष्ट्र मध्ये समावेश केले जाते. कारण महाराष्ट्र हे भारतातील उद्योग क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य आणि प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी हे “मुंबई” आहे.सोबतच मुंबई ही भारताची “आर्थिक राजधानी” सुद्धा आहे. त्यामुळे भारताच्या नकाशात महाराष्ट्र राज्याला खूप महत्त्वाचे टोकाचे स्थान आहे.

भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होते. उत्पादनाच्या क्षेत्रात येथील राज्याने पैकी महाराष्ट्र राज्य हे अव्वल दर्जाचे आहे. त्याच मे महाराष्ट्राचे विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे देखील ओळखले जाते. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. तर पश्चिमेला अरबी समुद्र वसलेला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात बेसाल्ट खडक सापडतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर म्हणजे कळसुबाई शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची साधारणता 1646 मिटर आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याला खूप मोठ्या प्रमाणात जलाशयाच्या साठा लाभलेला आहे. महाराष्ट्रातून गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, कावेरी, नर्मदा, पैनगंगा आणि मुळा-मठा इत्यादी नद्या वाहतात.

एवढेच नसून महाराष्ट्र राज्य हे संस्कृतीचा वारसा जपणारे राष्ट्र म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात विविध जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

मराठी ही भाषा महाराष्ट्राची मायबोली भाषा आहे. बायकांसाठी साड्या आणि पुरुषांसाठी धोतर हा महाराष्ट्राची मुख्य वेशभूषा आहे. याशिवाय ड्रेस, पॅन्ट, शर्ट, लग्नासारख्या मोठा कार्यक्रमांमध्ये लेहंगा, चुडीदार ड्रेस इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा पाहायला मिळते.

महाराष्ट्र राज्याची सध्याची लोकसंख्या आहे सुमारे बारा करोड एवढी असावी. किंबहुना यापेक्षा अधिक लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. यामध्ये हिंदू जनसंख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख सन हा गणेश उत्सव, किंवा गणेश चतुर्थी आहे.

परंतु याशिवाय महाराष्ट्र राज्यात दीपावली, होळी, दसरा, ईद, मकर संक्राती, नारळी पौर्णिमा, गुढीपाडवा इत्यादी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत देशात महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. राज्य पक्षी हरियाणा हा आहे तर महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल हेच ताम्हण आहे व राष्ट्रीय फळ हे आंबा आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्य हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. या उद्योगांमुळे महाराष्ट्र राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो.

महाराष्ट्र राज्याला इतिहासाचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर राजे या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले.

एवढाच नसून दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या ज्योती लावणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच वारकरी संप्रदायाचे अनमोल रत्ने याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत होऊन गेली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या ज्ञानी आणि विद्वान संतांनीसुद्धा याच मराठी मातीत जन्म घेतला.

त्यानंतर ज्ञान संग्रामी लता मंगेशकर, क्रिकेट चा देवता सचिन तेंडुलकर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, मराठी साहित्यकार कुसुमाग्रज, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे, अनेक गरीब आणि अनाथ मुलांची आई सिंधुताईई सपकाळ इत्यादी महान-महान लोकांचा जन्म महाराष्ट्रातून झाला व या लोकांनी आपले संपूर्ण जीवन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी सार्थ केले.

इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले हे राज्य पर्यटकांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटक स्थळे आहेत ते पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो संख्येने पर्यटक महाराष्ट्र राज्याला भेट देण्यासाठी येतात.

महाराष्ट्र राज्यात अनेक प्राचीन गुहा, वास्तुशिल्प, मोठ्या डोंगर दर्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लहान-मोठे किल्ले, अजिंठा वेरूळच्या लेण्या, अमाप निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण असे अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत.

याशिवाय विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच पुणे हे सुद्धा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद शहर सुध्दा पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. याशिवाय महाराष्ट्र राज्यात अनेक लहान-मोठी दर्शनीय तीर्थक्षेत्र आहेत.

पंढरपूरचे विठोबा मंदिर, नाशिकचे सप्तशृंगी मंदिर, तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिर ,अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अनेक लहान-मोठे तीर्थस्थळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

अशाप्रकारे माझा महाराष्ट्र हा सर्वच दृष्टीने एक संपन्न राज्य आहे. माझ्या महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे.

तर मित्रांनो ! ” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ मला वाचून आपणास आवडले असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझा आवडता विषय‌ इंग्रजी मराठी निबंध
  • मातृप्रेम वर मराठी निबंध
  • पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

3 thoughts on “माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi”

भरपूर चांगला निबंध आहे।महाराष्ट्राबाबतीत सर्वकाही चांगले लिहिले आहे

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझ्या स्वप्नातील भारत निबंध Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत … हे गीत ऐकले की आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रिय भारत देशाचा तिरंगा वाऱ्याच्या संगे लहरताना दिसतो. जगातील सर्वांत जास्त प्राचीन संस्कृती लाभलेला माझा भारत देश हा शेकडो भाषांनी, परंपरांनी नटलेला आहे. विविध जाती धर्माच, पंथाचे, सांप्रदायाचे लोक आपल्या देशात एकत्रितपणे नांदतात. याशिवाय, आपल्या भारत देशात सर्व जाती – धर्मातील सण, उत्सव, समारंभ मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने साजरे केले जातात. अनेक संत, महंत आणि महाराज आपल्या थोर भारत देशात होऊन गेले. त्यांच्या महान विचारांनी आपला भारत देश समृध्द आहे.

“ जहाँ डाल डालपर , सोने की चिडिया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा , ये भारत देश है मेरा!”

mazya swapnatil bharat essay in marathi

माझ्या स्वप्नातील भारत निबंध – Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Majhya swapnatil bharat nibandh.

जगामध्ये आपला भारत देश त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रसिध्द आणि नामांकित बनलेला आहे. भारतातील मसाले तर जगप्रसिध्द आहेत. अशा अनेक गोष्टींमध्ये आपला भारत देश सर्वश्रेष्ठ मानला जातो. परंतू, असे असले तरी आपण या प्रसिद्धीमध्ये एवढ्यात समाधान मानले नाही पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यापासून आपण थांबता कामा नये.

आपले थोर विचारवंत आणि समाजसुधारक आपल्याला सांगून गेलेत की ‘थांबलात तर संपलात’ . त्यामुळे, आपल्याला इतक्या लवकर थांबून चालणार नाही. आपल्याला आपल्या महान भारत देशाला हिमालयाच्या टोकापर्यंत पोहचवण्यासाठी उंच उंच शिखरे पार करावी लागणार आहेत. आपली भारतीय संस्कृती जपून आपल्याला भारत देशाची प्रगती करायची आहे.

पण, त्यासाठी आपल्याला भारताचे एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागणार.

चला तर मग, आज आपण आपल्या स्वप्नातील भारत तयार करूयात! “ भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” अशी प्रतिज्ञा आपण लहानपणापासून शाळेत असताना करत आलो आहोत. या प्रतिज्ञेत आपण भारत आपला देश आहे असे सारे जगाला अभिमानाने सांगतो.

पण, इतके बोलुन फक्त जगाला आपल्या मनातील भारताबद्दलचा अभिमान दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या भारत देशाचा जगातील दर्जा उंचवावा लागेल. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आखून दिलेले अष्टप्रधान मंडळ आज कितीतरी दुसऱ्या देशांमध्ये पाळले जाते.

भारत देशाची प्रगती करण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा आपल्याला हे अष्टप्रधान मंडळ तयार करता आले पाहिजेत. त्यानंतर व्यवस्थित नियोजन करून अष्टप्रधान मंडळ या प्रणालीच्या आदेशाप्रमाणे आपल्याला देशाच्या विकासासाठी काम करणे सोपे जाईल.

माझ्या स्वप्नातील भारत देश हा महम्मद पैगंबर यांच्यासारखा, महाविरांच्या अहिंसेच्या तत्वाचे पालन करणारा; संत नामदेव , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर यांच्या महान विचारांचा आदर करणारा, कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद तसेच लिंगभेद यांवरून आपापसात वाद न करणारा, कोणत्याही दगडधोंड्यांची पूजापाठ करण्यापेक्षा माणसांमध्ये देव पाहून माणुसकी जपणारा, गरजूंना मदत करणारा, मुक्या प्राणिमात्रांवर करुणा, दया आणि सहानुभूती व्यक्त करणारा..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणुकीच्या तत्वांचा आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत पालन करणारा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यासारखा आपल्या अपत्यावर उच्च संस्कार करणारा, स्त्री – पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता दोघांनाही त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी देणारा , स्त्रीभ्रूणहत्या न करणारा, परस्त्रीला मातेसमान मानणारा , शेतकऱ्यांच्या काडीलाही त्यांच्या परवानगीशिवाय हात न लावणारा, इतका आपला भारत देश प्रामाणिक आहे.

माझ्या स्वप्नातील भारत हा राजा हरीचंद्र यांच्या सत्य वचनांवर विश्वास ठेवणारा, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या तत्वांनुसार चालणारा , साने गुरूजी यांच्यासारख्या आज्ञाधारक मुलासारखा, महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा म्हणजेच “वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट पाहू नये” या तत्व प्रणालीचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करणारा, दुसऱ्यांना लगेच माफ करून शत्रुत्व कमी करणारा, कोणतीही समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिली तरी त्या समस्येला धीटपणे आणि एकत्रितपणे तोंड देणारा आहे.

हिंदू असो अथवा मुसलमान, शिख असो वा ईसाई, मंदिर असो वा मशीद, चर्च असो अथवा गुरुद्वार, अशा सर्व धर्मांचा आणि प्राथनास्थळांचा मनापासून आदर करणारा आहे. असे अनेक थोर विचार जर आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीमत्वात आणले तर हा स्वप्नातील भारत एक दिवस खरोखर जन्माला येईल हे मात्र खरं!

  • नक्की वाचा: स्वच्छ भारत अभियान निबंध 

मी माझ्या भारताला एका अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छिते जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जरी मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत असल्या तरी आजही आपल्या समाजात महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात भेदभाव सुरू आहे.

आई – वडिलांकडे असताना,  स्त्रीभ्रूण हत्येपासून ते लग्नानंतर सासरी गेल्यावर देखील स्त्रियांवर होत असलेले घरेलू अत्याचार आपण थांबवणे गरजेचे आहे. अश्या अनेक गोष्टींवर कार्य करणे आवश्यक आहे.

भारतातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण होय. आज जरी भारत सरकार शिक्षण खात्यासाठी जास्त पैसे खर्च करत असला, शिक्षणावर अधिक भर देत असला तरीही म्हणावी तेवढी प्रगती आपल्याला शिक्षण क्षेत्रात दिसत नाही.

आपले भारत सरकार लोकांना शिक्षणाविषयी जागृत करीत आहे तरीही, देशातील काही भाग असे आहेत जेथे अजुनही शिक्षण पोहोचलेले नाही. यासाठी शासनाला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहता कामा नये याची खात्री करून घ्यायला हवी.

याशिवाय शाळा , विद्यालये आणि महाविद्यालये यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली शिक्षण पद्धत आपण कुठंतरी बदलली पाहिजेत. आजची शिक्षण व्यवस्था आज आपल्याला परीक्षा व्यवस्थेचे रुप धारण करताना दिसत आहे. खरतर, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे यासाठी शाळा, महाविद्यालये असतात.

पण, आजचे विद्यार्थी फक्त जास्त गुण मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी खूप कमी मुल ज्ञान मंदिरात जातात, नाहीतर जास्तीत जास्त विद्यार्थी हे फक्त परीक्षा देण्यासाठी या पवित्र ज्ञान मंदिरात जाताना आपल्याला दिसतात.

त्यामुळे, ही शिक्षण पद्धत बदलणं आपल्या देशाच्या विकासासाठी खूप गरजेचं आहे. कारण, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरवतात. देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.

देशातील तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित युवा रोजगारापासून वंचित आहेत. त्यांची  योग्यता असतानाही त्यांना योग्य रोजगाराची संधी मिळत नाही. त्यामुळे यासाठी भारत शासनाने देशात उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात.

माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला काही न काही काम करण्याची संधी उपलब्ध राहील. आपल्या देशातील चौथी समस्या म्हणजे धर्म, जात-पात इत्यादी गोष्टींवरून होणारे आपापसातील भेदभाव होय. अनेक लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कट्टरतेचा आधार घेतात.

मी स्वप्न पाहते कि एक दिवस आपला भारत देश हा सर्व प्रकारच्या जातीपातींपासून मुक्त होऊन सशक्त राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल. भारतातील पाचवी समस्या म्हणजे भ्रष्टाचार होय. शिक्षणामुळे आज देशातील नागरिक समजदार झाले आहेत, म्हणून देशात पूर्वीपेक्षा भ्रष्टाचार कमी आहे.

परंतु आजही अनेक नेता, राजनेता स्वतःचे खिसे भरण्यात लागलेले आहेत. त्यांना आता यातून जागृत करण्यासाठी आपल्यालाच पावले उचलावी लागणार आहेत.

मी अश्या भारताचे स्वप्न पाहते आहे जेथील सर्व मंत्री पूर्णपणे देशाला समर्पित राहून, भारतातील देशवासीयांच्या विकासासाठी कार्य करतील . माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुखशांती व प्रेमाने राहतील. आपला भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला ‘सोन्याची चिमणी ‘ असे म्हटले जायचे.

परंतु, आज वर्तमानकाळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला भारत देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करत आहे की जो पूर्णपणे संपन्न असेल. भारत देश फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे.

पूर्वीच्या काळी आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला या विश्वविद्यालयात जगभरातून चीनसारख्या देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, हे कुठंतरी आपण थांबवल पाहिजेत.

माझ्या स्वप्नातील भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल .

शेवटी मी माझ्या भारत देशासाठी प्रार्थना करते की, “बलसागर भारत होवो , विश्वात शोभुनी राहो ||”

 – तेजल तानाजी पाटील

बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या mazya swapnatil bharat essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझ्या स्वप्नातील भारत निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mazya swapnatil bharat essay in marathi language   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhya swapnatil bharat essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majhya swapnatil bharat nibandh या लेखाचा वापर mazya swapnatil bharat essay in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

maza maharashtra nibandh in marathi

माझा ( महाराष्ट्र ) निबंध मराठी | Maza Maharashtra Nibandh in Marathi

maza maharashtra nibandh in marathi:- मित्रांनो आज आपण माझा महाराष्ट्र निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

महाराष्ट्र हे भारतातील दक्षिण मध्य भारतातील एक राज्य आहे. महाराष्ट्र हे वैविध्यपूर्ण पर्वत, नयनरम्य समुद्रकिनारे, चित्तथरारक दृश्ये आणि विविध संग्रहालये, स्मारके आणि किल्ले यासाठी प्रसिद्ध आहे, जे भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.

भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये त्याची गणना होते. त्याची राजधानी मुंबई आहे जी भारतातील सर्वात मोठे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते.

अनेकांचा असा विश्वास आहे की महाराष्ट्र हा संस्कृत शब्द ‘महा’ म्हणजे महान आणि ‘राष्ट्र’ या शब्दापासून आला आहे जो मूलतः राष्ट्रकूट राजवंशातून आला आहे. तर अनेक लोक म्हणतात की संस्कृतमध्ये ‘राष्ट्र’ म्हणजे देश. ‘Maza Maharashtra Nibandh in Marathi’

राज्यातील जिल्ह्यांची संख्या 35 आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 2001 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 96752247 होती, जगात फक्त अकरा देश आहेत ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहराची गणना भारतातील मोठ्या महानगरांमध्ये केली जाते. पुणे शहर हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहेया राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २.२९ लाख किमी आहे.राज्याचा राज्य पक्षी हिरवा ‘कबूतर’ आहे.

राज्याचा राज्य प्राणी म्हणजे मोठी गिलहरी. ‘झारूळ’ हे राज्याचे राज्य फूल आहे. राज्य वृक्ष म्हणजे ‘आंब्याचे झाड’. राज्यातील सर्वात मोठी शहरे म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि सोलापूर. गोदावरी, कृष्णा, ताप्ती या राज्यातील प्रमुख नद्या आहेत.

Maza Maharashtra Nibandh in Marathi

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मध्य भारतातील सर्व मराठी भाग एकाच राज्यात समाकलित करण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन झाले.

अखेर 1 मे 1960 पासून कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र (खानदेश) आणि विदर्भ या विभागांना एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा बहुतांश भाग बेसाल्ट विवरांनी बनलेला आहे. त्याच्या पश्चिम सीमेपासून अरबी समुद्र आहे. Maza Maharashtra Nibandh in Marathi

गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात ही शेजारची राज्ये आहेत.असे मानले जाते की इसवी सन पूर्व १००० पूर्वी महाराष्ट्रात शेती होती, पण त्यावेळी हवामानात अचानक बदल झाला आणि शेती ठप्प झाली. बॉम्बे (प्राचीन नावे शूरपारक, सोपर) हे 500 ईसापूर्व एक महत्त्वाचे बंदर म्हणून उदयास आले होते.

प्राचीन 16 महाजनपदांपैकी महाजनपदांमधील अश्मक किंवा असक हे स्थान आधुनिक अहमदनगरच्या आसपास आहे. मुंबईजवळ सम्राट अशोकाचे शिलालेखही सापडले आहेत.मौर्यांच्या पतनानंतर 230 साली येथे यादवांचा उदय झाला.

अजिंठा लेणी वाकाटकांच्या काळात बांधली गेली. चालुक्यांचे राज्य प्रथम 550-760 आणि पुन्हा 973-1180 होते. मधेच राष्ट्रकूटांची राजवट आली. अलाउद्दीन खिलजी हा पहिला मुस्लिम शासक होता ज्याने आपले साम्राज्य दक्षिणेकडे मदुराईपर्यंत विस्तारले. ‘Maza Maharashtra Nibandh in Marathi’

त्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (१३२५) याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मराठे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते आणि त्यांचे साम्राज्य दक्षिणेकडे कर्नाटकच्या दक्षिण टोकापर्यंत पसरले होते.

माझा महाराष्ट्र निबंध मराठी

1820 पर्यंत इंग्रजांनी पेशव्यांना पूर्णपणे पराभूत केले होते आणि हा प्रदेश देखील ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनला होता. महाराष्ट्रात मादक विविधता आहे – दूरवर पसरलेले धुके असलेले पर्वत, हिरवीगार चकचकीत जंगले, ऐतिहासिक किल्ले आणि पवित्र तीर्थक्षेत्रे.

राज्यात सुमारे 350 किल्ले आहेत. अरबी समुद्राजवळ वसलेले असल्याने, महाराष्ट्रात अनेक लांबलचक रमणीय किनारे आहेत. औरंगाबादचे कैलास मंदिर आणि शिर्डी, पंढरपूर आणि बाहुबली ही पवित्र स्थळेही तितकीच प्रसिद्ध आणि पूजनीय आहेत. “Maza Maharashtra Nibandh in Marathi”

हाजी अलीची कबर आठ शतकांहून अधिक जुनी आहे, तर तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब हे नांदेड राज्यातील सर्वात महत्त्वाचे गुरुद्वारा आहे. अजिंठा आणि एलोरा लेणी, एलिफंटा लेणी, महालक्ष्मी मंदिर आणि गेटवे ऑफ इंडिया ही महाराष्ट्रातील खास ठिकाणे आहेत.

इतर काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र हे विविध भाषा, संस्कृती आणि पाककृतींचे परिपूर्ण मिश्रण आहे. बॉलीवूडची स्वप्ननगरी महाराष्ट्रात आहे. भारतातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. Maza Maharashtra Nibandh in Marathi

नाशिक येथे रिझर्व्ह बँकेची एकमेव शाखा आहे. ही एकमेव शाखा आहे जी कोणत्याही राज्याच्या राजधानीत नाही. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास भारताच्या सिंधू संस्कृतीची दक्षिणेकडील स्थळे महाराष्ट्रात सापडल्याइतका जुना आहे, त्यानंतर हा प्रदेश उद्योग आणि व्यापाराचे केंद्र होता.

मध्ययुगीन काळात ज्या शासकाने सर्वाधिक योजना केल्या, मोहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी महाराष्ट्रात वसलेल्या दौलताबाद येथे हलवली. पुढे बहुतेक राज्य बहमनी सुलतानांच्या ताब्यात राहिले, नंतर मराठ्यांनी मुघलांशी लढा देऊन सत्ता स्थापन केली, त्यानंतर पेशवा घराण्याने येथे दीर्घकाळ राज्य केले

मुंबई हे ब्रिटीश राजवटीचे मुख्य केंद्रबिंदू राहिले आणि येथे उद्योगांची स्थापना झाली, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी चालवली गेली.

maza maharashtra nibandh in marathi

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भाषिक आधारावर केलेल्या राज्यांच्या पुनर्रचनेच्या आधारे, 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे दोन भाग करून गुजरात आणि महाराष्ट्र या नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली, म्हणून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या 12 कोटींच्या पुढे गेली आहे, जगातील फक्त 11 देशांची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य असेही म्हणतात. “Maza Maharashtra Nibandh in Marathi”

तिची निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहते, मुंबई आणि पुणे राज्याच्या लोकसंख्येच्या 30% आहे, महाराष्ट्रात द्विसदनीय विधानसभा आहे. ज्यामध्ये विधानसभेचे 288 सदस्य आणि विधान परिषदेचे 78 सदस्य आहेत.

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांची संख्या 48 आहे आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून येतात. मुख्य भाषा राज्यातील मराठी, इंग्रजी आणि कोकणी आहेत.

महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक समृद्ध राज्य आहे.शेकडो लेणी आणि त्यामध्ये केलेली वास्तुकला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे,मुंबई हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. Maza Maharashtra Nibandh in Marathi

जिथे फिल्म इंडस्ट्री गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह, जुहू बीच, मणि भवन आणि सिद्धिविनायक हे पाहण्यासारखे ठिकाण आहे, त्याशिवाय पुणे शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मेट्रो दोन ठिकाणी चालते.

मुंबई आणि पुणे शहरे.औरंगाबादची अजिंठा एलोरा लेणी, अनेक हिल स्टेशन, दौलताबाद, मुंबई आणि प्रतापगड, किल्ले आणि प्रमुख वास्तू, चांद मिनार, लाल महाल आणि केसरीवाडा हे ऐतिहासिक महत्त्व आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात बहुसंख्य हिंदू लोकसंख्या आहे. राज्यातील प्रमुख सणांपैकी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. याशिवाय होळी, दीपावली, दसरा, ईद, ख्रिसमस आणि गुंड पाडवा नारळी पौर्णिमा आणि महाशिवरात्री या सणांना राज्याच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे, ‘Maza Maharashtra Nibandh in Marathi’

याशिवाय महाराष्ट्रातील औरंगाबादचा अजंठा एलोरा महोत्सव आणि एलिफंटा महोत्सव जगप्रसिद्ध आहेत. येथील लोकनृत्यांमध्ये राज्याच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते, धनगरी लावणी, पोवाडे, तमाशा आणि कोळी ही प्रमुख लोकनृत्ये आहेत.

याशिवाय कला आणि दिंडी ही प्रमुख धार्मिक नृत्ये आहेत. महाराष्ट्रातील भालेरी हे येथील कामगारांमध्ये लोकप्रिय लोकगीत आहे, ज्याचे सूर शेतात आणि उद्योगात काम करणाऱ्या लोकांकडून ऐकू येतात. याशिवाय भारुड आणि तुंबडी ही मुख्य लोकगीते विविध सण, कार्यक्रमांच्या निमित्ताने ऐकायला मिळतात.

तर मित्रांना तुम्हाला माझा महाराष्ट्र निबंध मराठी आवडलाअसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “Maza Maharashtra Nibandh in Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

महाराष्ट्राची राजभाषा कोणती?

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

[माझे स्वप्न] निबंध मराठी Maze Swapna Essay in Marathi

My dream marathi essay | maze dhey marathi nibandh.

maza maharashtra essay in marathi language

माझे ध्येय / माझे स्वप्न  डॉक्टर निबंध maze swapna Doctor nibandh in marathi

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही स्वप्न रचून ठेवतो. त्याला आयुष्यामध्ये काय काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थी विचार करीत असतो. काहींचे स्वप्न इंजिनियर बनायचे असते, काही लेखक तर काही पोलिस व शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहत असतात. मी सुद्धा मला मोठे होऊन काय बनायचे आहे याचा विचार करून ठेवला आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय डॉक्टर बनायचे आहे व अनेकांचे प्राण वाचवून नवीन जीवन द्यायचे आहे. 

जरी डॉक्टर देव नसतो तरी त्याच्या हातात जीवन मृत्यूचा निर्णय असतो. जरी डॉक्टर मृत व्यक्तीला जिवंत करू शकत नाही तरी तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना काढू शकतो. मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मी पाहिले आहे की काही डॉक्टर फक्त पैशांसाठी आपले काम करतात. परंतु माझ्या जीवनाचे ध्येय डॉक्टर बनून पैसे कमावणे नाही आहे. मला लोकांची मनोभावे सहायता करायची आहे. जे गरीब आहेत व मोठं मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत त्याची सेवा मी करणार आहे. 

आज आपल्या देशासह जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. जर मी डॉक्टर बनून या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले तर मला खूप आवडेल. आज आपल्या समाजात खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कमी वयात अनेक रोगांनी ग्रासले आहे. मी डॉक्टर बनून लोकांना जास्त प्रमाणात दवा औषधी खाण्यापेक्षा व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेल. आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रणात करण्यासाठी मी प्रयत्न करेल.

मी लहान असताना माझे वडील मला सांगायचे की बेटा तुला मोठे होऊन काहीतरी असे करायचे आहे की तू अधिकाधिक लोकांची मदत करू शकशील. डॉक्टर बनण्याचे स्वप्न मी तेव्हापासून पाहू लागलो. कारण डॉक्टर बनुनच मी रोगांनी ग्रस्त लोकांची सेवा करू शकेल. मी डॉक्टर बनल्यावर कमी पैश्यात अधिकाधिक लोकांची सेवा करेल व समाजाला निरोगी बनवण्यासाठी कार्य करेल.

माझे ध्येय  इंजीनियर निबंध Maze swapna engineer nibandh in marathi.

मुलांना लहान पानापासून आयुष्यात काहीतरी मोठे बनण्यासाठी प्रेरित केले जाते. व शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुला मुलींचे करीयर विषयी काहीतरी स्वप्न असतेच. मी सुद्धा दुसरी तिसरीत असताना शास्त्रज्ञ बनायचे स्वप्न पहायचो. या नंतर जेव्हा मी टीव्ही पाहू लागलो व मला बाहेरील जगाबद्दल कळू लागले तेव्हा मी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहू लागलो. परंतु जेव्हा मी 8 वी मध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी खरी आवड तंत्रज्ञानात आहे आणि मी निर्णय घेतला की मला इंजिनिअर बनायचे आहे. आता माझे स्वप्न इंजिनिअर बनणे आहे. 

तसे पाहता इंजिनीरिंग हे एक विस्तृत करीयर क्षेत्र आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल,सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, बायो केमिकल इत्यादी प्रकार समाविष्ट आहेत. परंतु मला कॉम्प्युटर सायन्स मध्ये अधिक आवड आहे. माझ्या वडिलांनी माझी ही आवड ओळखून मला एक लॅपटॉप आणून दिले आहे. या मध्ये मी बेसिक कोडींग शिकत आहे. जेणेकरून कॉलेज मध्ये गेल्यावर मला कॉम्प्युटर सायन्स जास्त कठीण वाटणार नाही. 

मी इंजिनिअर बनण्याचे स्वप्न यासाठीही पाहिले आहे कारण मला मोठे होऊन देशाच्या तांत्रिक विकासामध्ये मोठे योगदान द्यायचे आहे आणि यासाठी इंजिनिअरिंग शिवाय दुसरे कोणतेच शिक्षण योग्य नाही. मला कॉम्प्युटर बद्दल आधी पासूनच कुतूहल आहे. व आता तर मी खूपच मन लाऊन त्याचा अभ्यास करीत असतो. मागील दोन वर्षात शालेय परीक्षेत मला संगणक विषयात संपूर्ण वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी माझे वडील मला उच्च महाविद्यालयात प्रवेश करवून देणार आहेत. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ते म्हणतात की एक दिवस तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील.

WATCH VIDEO:

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

IMAGES

  1. Majha Maharashtra nibandh marathi

    maza maharashtra essay in marathi language

  2. माझा महाराष्ट्र निबंध मराठी / Majha Maharashtra Nibandh Marathi /Maza

    maza maharashtra essay in marathi language

  3. निबंध/Maza Desh nibandh /माझा देश निबंध मराठी । Maza Desh nibandh in

    maza maharashtra essay in marathi language

  4. माझा देश निबंध / भाषण

    maza maharashtra essay in marathi language

  5. जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi इनमराठी

    maza maharashtra essay in marathi language

  6. Maza Maharashtra Marathi Nibandh || मराठी निबंध माझा महाराष्ट्र

    maza maharashtra essay in marathi language

VIDEO

  1. होळी मराठी निबंध

  2. माझा हात

  3. माझी आई मराठी निबंध

  4. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी , Maze aavadate pustak marathi nibandh

  5. सहल निबंध मराठी

  6. मराठी भाषा संवर्धन निबंध

COMMENTS

  1. Maza Maharashtra Nibandh Marathi Essay

    Maza Maharashtra Esaay Marathi WATCH VIDEO: या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत माझा महाराष्ट्र निबंध मराठी शेअर केला आहे.

  2. माझा महाराष्ट्र निबंध मराठी

    निष्कर्ष: Maza Maharashtra Nibandh Marathi. Maza Maharashtra Nibandh Marathi: समृद्ध वारसा, सांस्कृतिक वैविध्य आणि विस्मयकारक लँडस्केप असलेला महाराष्ट्र, याला भेट देणार् ...

  3. 5+ माझा महाराष्ट्र निबंध मराठी

    माझा महाराष्ट्र निबंध मराठी, Maza Maharashtra Nibandh, आज आपण माझा महाराष्ट्र निबंध शेअर करत आहोत. हा निबंधअगदी साधा आणि लक्षात ठेवायला सोपा आहे. हा लेख सामान्यतः १, २ ...

  4. माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi

    माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांचा मिळून बनला आहे. महा म्हणजे "महान" आणि राष्ट्र ...

  5. माझा महाराष्ट्र निबंध मराठी

    माझा महाराष्ट्र निबंध मराठी | Maza Maharashtra Nibandh Marathi माझं महाराष्ट्र - एक अद्भुत सागर असलेलं एक राष्ट्र, जितकंच रूप विकसित आहे आणि आपल्या ...

  6. Majha Maharashtra Essay In Marathi

    majha maharashtra marathi nibandh / माझा महाराष्ट्र मराठी निबंध निबंधलेखन ... माझा महाराष्ट्र मराठी निबंध | Majha Maharashtra Essay In Marathi. October 20, 2023 by Team Speaks.

  7. माझा महाराष्ट्र

    माझा महाराष्ट्र | Maza maharashtra. . 'मी मराठी ! माझा महाराष्ट्र !'. ही माझी अत्यंत प्रिय आणि अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो ...

  8. महाराष्ट्र मराठी निबंध

    महाराष्ट्र मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi By ADMIN गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

  9. Majha Maharashtra nibandh marathi

    This video is all about Majha Maharashtra nibandh marathiMore related Essays and Nibandh And many morecheck the below links👇🏻The audio used in the above vi...

  10. महाराष्ट्राची संस्कृती वर मराठी निबंध Culture Of Maharashtra Essay In

    Culture Of Maharashtra Essay In Marathi भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यांपैकी ...

  11. जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi

    Maza Maharashtra Nibandh In Marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी महाराष्ट्र राज्य बद्दल माहिती १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

  12. माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi

    1. माझा परिचय १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Myself Essay in Marathi. ( This essay is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.) माझे नाव महेश जाधव आहे आणि मी ७ वर्षांचा आहे. मी न्यू इंग्लिश ...

  13. {उपयुक्त} माझा देश मराठी निबंध |Maza Desh Marathi Nibandh

    माझा प्रिय भारत निबंध ३०० शब्द |Maza Desh Marathi Nibandh . Maza Desh Marathi Nibandh for Class 8 to 12: "जहाँ डाल-डाल पर, सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा..

  14. Short Essay: Marathi

    Marathi Essay Example 1. Marathi is a language spoken in the western Indian state of Maharashtra. It is the fourth most widely spoken language in India and has a rich cultural history. In this essay, we will explore three possible topics related to Marathi language and culture. The first topic is the history and evolution of Marathi language.

  15. माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी

    Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi - मित्रांनो आज "माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी" या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला ...

  16. माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी Shravan Month Essay in Marathi Language

    Shravan Month Essay in Marathi Language माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी "श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन

  17. Maza Maharashtra Nibandh In Marathi

    माझा महाराष्ट्र निबंध मराठी । Maza Maharashtra Nibandh In Marathi. " मंगल देशा ! पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा. श्री महाराष्ट्र देशा ...

  18. माझ्या स्वप्नातील भारत निबंध Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

    Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत…हे गीत ऐकले की आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रिय भारत देशाचा तिरंगा वाऱ्याच्या संगे लहरताना दिसतो.

  19. माझा आवडता खेळ मराठी निबंध

    प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा माझा आवडता खेळ (maza avadta khel marathi nibandh) वर निबंध आवडला असेल. लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा maza avadta khel marathi nibandh वर ...

  20. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

    Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  21. Maza Maharashtra Nibandh in Marathi

    maza maharashtra nibandh in marathi:- मित्रांनो आज आपण माझा महाराष्ट्र निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी

  22. [माझे स्वप्न] निबंध मराठी Maze Swapna Essay in Marathi

    My Dream Marathi Essay | maze dhey marathi nibandh. माझे ध्येय / माझे स्वप्न डॉक्टर निबंध maze swapna Doctor nibandh in marathi. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही स्वप्न रचून ठेवतो ...