माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

diwali essay in marathi भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी . तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा . दिवाळी हा सण अत्यंत आनंद देणारा सण आहे. म्हणून भारतातच नाही तर  इतर देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. diwali nibandh in marathi दिवाळी पेक्षा दीपावली हा शब्द या सणासाठी जास्त शोभून दिसतो. दीपावली म्हणजे सणांच्या ओळी . हा सण इतर सना पेक्षा वेगळा आहे त्याचे हेच कारण होय. या सणात आकाशातले तारे जमिनीवर येतात अशी कविकल्पना आहे. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

diwali-essay-in-marathi

दिवाळी सण निबंध diwali essay in marathi

diwali nibandh marathi दिवाळी म्हणजे पणत्यांची आरास, दिव्यांचा उत्साह, रोषणाई, फराळ, धमाल, रांगोळी, कंदील, फटाके, मजा-मस्ती, सुट्ट्या आणि बरंच काही दिवाळी म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू होते. साफसफाई, कपड्यांची खरेदी, नवीन वस्तू, सोन्याची खरेदी, मिठाई फराळाची तयारी बाप रे! किती सारी तयारी. किती काम! पण काही असो प्रकाश आणि आसमंत उजळून टाकणारा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

प्रत्येक वर्षाची दिवाळी नव्याने आनंद, उत्साह आणि भरभराट घेऊन येते. दिवाळीची मज्जा काही औरच असते. दिवाळी पहाट अभ्यंगस्नान आणि उटण्याचा सुगंध, रंगात रंगलेली रांगोळी, जगमगता कंदील, मातीचे दिवे आणि वेगवेगळे स्टिकर्स, करंजा, चिवडा, चकली वा काय भारी सण आहे. हा वर्षातून एकदा येतो आणि नवीन उमेद देतो .

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. प्रकाशाने अंधारावर प्राप्त केलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करतात. दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो.थंडीची चाहूल लागताच अश्विन महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दीपावली हा सण येतो. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या शुभ दिवसांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला जातो.

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी

घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते. या दिवशी घरातील पैशांची पूजा केली जाते. नुसते पैसेच नाही तर लक्ष्मी बरोबर  ज्ञानरूपी  सरस्वतीचे देखील पूजन केले जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी लोक घरासमोर कंदील लावतात. आकाश कंदील यामुळे घराला एक वेगळीच शोभा येते . वर्षभरात केले जात नाही तेवढे तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. दिवाळीच्या दिवशी घरासमोर पणत्या लावून अंधाराला दूर केले जाते.

नवा दिवस नवे वर्ष नवी आशा नवा हर्ष नवे विचार नवी कल्पना नवे पाऊल नवी चेतना मनापासून ही एक इच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

असे म्हणत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीला रांगोळी काढून स्वागत केले जाते.रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी स्त्रिया सोने व चांदीचे भांडी खरेदी करतात. हा दिवस धन्वंतरी चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा सण आपल्याला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात अडी ताण असेल तर त्याला फटाके सारखे उडवून लावा आणि आयुष्याची नव्याने सुरू करा.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी .

त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुर्योदया अगोदर अंघोळ करून तयार होण्याची परंपरा आहे. पुरातन काळात सांगण्यात येते की असुरांचा राजा नरकासुर नेपाळच्या दक्षिण प्रांतात राज्य करत होता. एका युद्धात त्याने इंद्रावण विजय प्राप्त केला आणि देवांची माता अदिती तिचे सुंदर कर्ण कुंडल हिसकावून घेतले आणि देवांच्या 16000 कन्यांना कैदेत ठेवले. म्हणून श्रीकृष्णाने नरक चतुर्दशी या दिवशी या दानवाचा वध केला आणि त्या सोळा हजार कन्याची सुटका केली. त्या कन्यांनी तेल मर्दन  करून स्नान केले.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन .

या दिवशी अमावस्या असते. असे असूनही हा दिवस शुभ मानला जातो. कारण या दिवशी संत आणि महात्मे यांनी समाधी घेऊन आपल्या देहाचा त्याग केला होता. आज दिवशी प्रभू राम सीता आणि लक्ष्मण 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परत आले होते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .

हा दिवस वर्षप्रतिपदा म्हणून जाणला जातो. यादिवशी इडापिडा टाळो बळीराजाचे राज्य येऊ असे म्हणून बळीराजाची पूजा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. हा दिवस नववर्षाची सुरुवात आहे असे म्हणून व्यापारी मंडळी आपल्या व्यवसायाची पूजा करतात. या दिवशी घरामध्ये पाडवा घालतात.

पत्नी आपल्या नवऱ्याला उटणे लावून अभ्यंगस्नान घालते अन नंतर पाटावरती रांगोळी काढून पत्नी आपल्या नवऱ्याला ओवाळते. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी नवरीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळी सण म्हणतात. यादिवशी जावयाला आहेर केला जातो. नवरा बायकोला सुंदर अशी भेटवस्तू देतो. असेही म्हणण्यात येते की या दिवशी इंद्र देवाच्या कृपेने गोकुळात अतिवृष्टी झाली होती म्हणून श्रीकृष्णाने प्रजेच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज

दिवाळी कविता मराठी.

आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी साजरी करूया भाऊबीज एकत्रित येऊन आपल्या घरी

भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊ आपल्या बहिणीला सुंदर अशी भेट वस्तू  देतो. लग्न झालेल्या मुली या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात. असे पाच दिवस आनंदात साजरे केले जातात. कामानिमित्त बाहेर गेलेले लोक घरी परत जातात आणि आनंदाने दिवाळी कुटुंबासोबत साजरी करतात. दिवाळी, फटाके,रांगोळी, पणत्या या गोष्टी येतात पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला.

लहान मुलं एकत्र जमून किल्ला बनवता. आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार पूर्वीपासून मोलाचे महत्त्व आहे. किल्ले बनवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपला अभिमानास्पद इतिहास पुढच्या पिढीने आत्मसात करावा याकरता निर्माण केला गेला आहे. लहान मुलं एकत्र येऊन दगड,विटा,माती गोळा करतात आणि आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार देतात.

त्यावर मातीचे बनवलेले पुतळे मावळे म्हणून ठेवतात. माती पासून बनवलेले प्राणी ठेवतात आणि किल्ल्याची सजावट करतात. यादरम्यान स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेतून मुलांमधील आकलन शक्ती प्रदर्शित होत असते. अनेक सार्वजनिक मंडळे संस्था इतकेच नव्हे तर राजकीय पक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांच्या या गुणांना वाव देत आहे. फटाके लावणे, फराळ करणे,रांगोळी काढणे,  किल्ले बनवणे,  खरेदी करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे एवढ्या सगळ्या दिवाळीचे पाच दिवस कसे निघून जातात समजतच नाही. दिवाळीच्या सणासाठी हे पाच दिवस सुद्धा कमीच आहे.

आम्ही दिलेल्या diwali essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता सण दिवाळी निबंध अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nibandh on diwali in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि diwali nibandh marathi madhe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

marathi essay diwali nibandh marathi madhe

दिवाळी मराठी निबंध

Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.

Diwali Rangoli Design

विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

Diwali Nibandh Marathi, Nibandh Marathi Madhe, Diwali Essay In Marathi, Essay On Diwali In Marathi, माझा आवडता सण – दिवाळी निबंध, diwali nibandh in marathi, Marathi Essay on Diwali, Marathi Nibandh Diwali.

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

10 lines on diwali in marathi.

  • दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
  • दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो.
  • दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात.
  • अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते.
  • अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते.
  • दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात.
  • फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात.
  • दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  • सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.
  • सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

diwali essay in marathi 10 lines

मराठी दिवाळी लहान निबंध (150 Words)

Short Essay On Diwali In Marathi: दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते.

आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते

दिवाळी निबंध मराठी मध्ये (200 Words)

अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.

सण हा आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे होतात. दिवाळी, दसरा, होळी, नाताळ, पोंगल, ओणम,रक्षाबंधन, ईद,पोळा यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

या सर्व सणापैकी दिवाळी हा माझा आवडता सण आहे. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.

दीप आपल्याला प्रकाश देतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने ‘अंध:कार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका’, असा दीपकचा अर्थ आहे. दिवाळीच्या सणातून आपण ऐक्य भावना शिकतो.

दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. मुले घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. फुलबाजा, फटाके, भुईचक्र, अनार असे फटाके लावून मुलं दिवाळीच्या दिवसात आनंदात असतात. फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या वगैरे फराळाचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डबे घरात येतात. लहान मुलांची तर चंगळ होते.

शाळेला सुट्टी असल्यामुळे परीक्षेची चिंता नसते. दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.

भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. दूर रहात असलेला भाऊ या दिवशी बहिणीकडे येतो. काही ठिकाणी भाऊबीजेला चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. सर्वच जण दिवाळी हा सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात.

Read Also: माझी आई मराठी निबंध

दिवाळी विषयी निबंध (300 Words)

भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.

इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.

दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.

लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.

Read Also: डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी (600 Words)

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.

सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली.

तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.

घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात.

पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.

श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.

दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात. यामूळे मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

  • दीवाली पर संस्कृत निबंध
  • दिवाली पर निबंध
  • दिवाली पर बेहतरीन शायरी
  • दि‍वाली पर कविताएं

Rahul Singh Tanwar

Related Posts

Leave a comment जवाब रद्द करें.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi : दिवाळी हा हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे जो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मुलांना सणाबद्दल आनंददायक अनुभव सांगण्याची संधी मिळाल्यावर त्यांना दिवाळीला दिवाळी निबंध मराठी लिहायला सांगितले जाते.

दिवाळीवरील मराठी निबंध मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यास आणि शुभ सणाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मदत करतो. मुले खाली दिलेला दिवाळी सणावरील निबंध पाहू शकतात आणि पवित्र सणाविषयी त्यांचे वैयक्तिक अनुभव व्यक्त करण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी या विषयावर काही ओळी लिहू शकतात.

येथे लहान मुलांसाठी दिवाळी निबंध मराठी दिले आहेत ज्याचा संदर्भ तरुण स्वत: निबंध तयार करताना घेऊ शकतात.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

Table of Contents

दिवाळीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळीच्या या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. प्रजेने सगळीकडे दीप उजळले. तो हाच दिवस. आजही दिवाळीदिवशी लोक दीप लावतात. आकाश कंदील लावतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सारेच आनंदात सामील होतात. फटाके, फुलबाजे लावून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. सगळेजण अभ्यंगस्नान करुन मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो हाच दिवस. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी करतात. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येदिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटाने लक्ष्मीपूजन करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने या दिवशी यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ आपल्या कुवतीप्रमाणे बहिणीला आहेर करतो. काहीतरी भेट देतो. दिवाळीचा फराळ तर पहिल्या दिवसापासून चालूच असतो.

दिवाळी निबंध मराठी-Diwali Essay in Marathi-माझा आवडता सण दिवाळी

Diwali Nibandh Marathi – दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा प्रामुख्याने भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दिवाळी हा सण आनंद, विजय म्हणून साजरा केला जातो. दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. दसरा सण २० दिवस साजरा केला जातो. ‘दीपावली’ हा एक हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ दिव्यांची सरणी आहे (‘दीप’ म्हणजे मातीचे दिवे आणि ‘अवली’ म्हणजे रांग किंवा सरणी).

प्रभू रामचंद्रांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की या दिवशी भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. या वनवास कालावधीत, तो राक्षसांसह आणि लंकेचा शक्तिशाली शासक रावणाशी लढला. राम परतल्यावर, अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा विजय साजरा करण्यासाठी दिवे पेटवले. तेव्हापासून, वाईटावर चांगल्याचा विजय घोषित करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला लोक लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. तसेच ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा दिवाळीनिमित्त केली जाते. दिवाळीच्या पूजेला या देवतांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते.

दिवाळी सणाची तयारी दिवाळीच्या अनेक दिवस आधी सुरू होते. त्याची सुरुवात घरे आणि दुकाने यांच्या पूर्ण स्वच्छतेने होते. बरेच लोक सण सुरू होण्यापूर्वी सर्व जुन्या घरातील वस्तू टाकून देतात आणि नूतनीकरणाची सर्व कामे करून घेतात.

दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देते, अशी जुनी समजूत आहे. म्हणून, सर्व भाविक उत्सवासाठी दिवे, फुले, रांगोळी, मेणबत्त्या, हार इत्यादींनी आपली घरे स्वच्छ करतात आणि सजवतात.

दिवाळी हा सण साधारणपणे तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात ज्या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. पुढचे दिवस दिवाळी साजरी करायची असते जेव्हा लोक फटाके फोडतात आणि त्यांच्या घरांना सुशोभित करतात. आपल्या मित्रांना आणि कुटुंबांना भेट देण्याची आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा देखील आहे. यानिमित्ताने भरपूर मिठाई आणि भारतीय पदार्थ तयार केले जातात.

दिवाळी सणाचा सर्वांनीच आनंद घेतला पाहिजे. सर्व सणांमध्ये, फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आपण विसरतो. हे मुलांसाठी खूप धोकादायक असू शकते आणि अगदी जीवघेणा देखील होऊ शकते. फटाके फोडल्याने हवेचा दर्जा निर्देशांक आणि दृश्यमानता कमी होते जे अनेक ठिकाणी अपघातांसाठी जबाबदार असतात जे सणानंतर वारंवार नोंदवले जातात. त्यामुळे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे आहे.

दिवाळीला संपूर्ण जग उजळून निघते म्हणून दिवाळीला उजेडाचा सण म्हटले जाते. सण आनंद आणतो आणि म्हणूनच, दिवाळी माझा आवडता सण आहे!

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी – Short Essay On Diwali in Marathi

दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळी निबंध मराठी १०० शब्द – Diwali Essay in Marathi 100 Words

भारत हा सणांचा देश आहे. आपल्या देशात अनेक सण मोठ्या आनंदाने आणि आनंदाने साजरे केले जातात. दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण आहे. याला दिवाळी किंवा दीपावली असेही म्हणतात. दिवाळी माणसाच्या आयुष्यात सुख, आनंद, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या दिवशी जवळजवळ प्रत्येक घर आणि रस्ता दिव्यांनी सजवला जातो. लोक आपली घरे स्वच्छ करतात, त्यांना दिवे, रांगोळीने सजवतात आणि मुले या दिवशी फटाके फोडतात.

या दिवशी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. अयोध्येच्या लोकांनी तेलाचे दिवे लावून त्यांचे स्वागत केले.

दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या भविष्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करतो. मिठाई आणि फराळ प्रत्येक घरात बनवला जातो. लोक नवीन कपडे घालतात, मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देतात.

दिवाळी हा सण आपल्याला प्रेम, मैत्री आणि बंधुभावाचा संदेश देतो. त्यामुळे दिवाळीला आपण गरजू व्यक्तींना नवीन कपडे, मिठाई आणि पैसे दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांनाही या सणाचा आनंद घेता येईल.

Diwali Nibandh Marathi-दिवाळी निबंध

दिवाळी निबंध मराठी २०० शब्द – Diwali Essay in Marathi 200 Words

भारत हा सणांचा देश आहे. भारतात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एक दिवाळी आहे. दिवाळी किंवा दीपावली हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. हा सण ‘दिव्यांचा उत्सव’ म्हणून ओळखला जातो. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाच्या राज्यात परत येण्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी अयोध्येतील जनतेने संपूर्ण राज्यात दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता. वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

लोक हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. प्रत्येक ठिकाणे प्रकाशाने भरण्यासाठी लोक आपले घर आणि मार्ग मातीच्या दिव्याने उजळवतात. संध्याकाळी लोक देवी लक्ष्मी आणि गणपतीची प्रार्थना करतात आणि नंतर मुले फटाके फोडतात. नातेवाईक आणि मित्रांमध्ये मिठाई, भेटवस्तू वाटून हा सण साजरा केला जातो.

हा सण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि दरवर्षी ते या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा खूप चांगला धडा देतो. हा धडा प्रत्येकाने आपल्या जीवनात लागू केला पाहिजे आणि जुगारासारखे वाईट कृत्य न करता हा आनंदाने साजरा केला पाहिजे.

दिवाळी निबंध मराठी ३०० शब्द – Diwali Essay in Marathi 300 Words

भारत हा सणांचा देश आहे आणि दिवाळी हा भारतातील हिंदूंनी साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. हा सण कार्तिक अमावस्या या हिंदू महिन्यात साजरा केला जातो जो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येतो. “दीप” च्या विशेष सणामुळे, याला दीपावली आणि दिवाळी असे नाव देण्यात आले आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची ओढ.

दिवाळीचा सण साजरा करण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे लंकेचा राक्षस राजा रावणावर मोठा विजय मिळवून सीता आणि लक्ष्मणासोबत १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले. त्यांच्या विजयाच्या आणि आगमनाच्या आनंदात अयोध्यावासीयांनी संपूर्ण शहर तुपाच्या दिव्याने उजळले. म्हणूनच वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. त्या दिवसापासून, दरवर्षी भारतीय लोक दीप प्रज्वलित करून आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीच्या काही दिवस आधी घर, दुकान आणि कार्यालय स्वच्छ केले जाते कारण असे मानले जाते की त्यानंतर दिवाळीच्या दिवशी घर, दुकान आणि कार्यालय स्वच्छ ठेवून लक्ष्मी माता येते. या दिवशी सर्व लोक बाजारातून भेटवस्तू, मिठाई, फटाके आणि नवीन कपडे खरेदी करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार सूर्यास्तानंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर, ते भेटवस्तू एकमेकांना देतात. संध्याकाळी पूजा केल्यानंतर ते दिव्यांनी घरे सजवतात. शेवटी घरातील सदस्य फटाके फोडून दिवाळी साजरी करतात.

दिवाळी हा प्रत्येकासाठी महत्वाचा सण आहे कारण तो लोकांना आनंद आणि आशीर्वाद देतो. या दिवशी लोक वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावतात. यामुळे दिवाळीत चांगल्यावर वाईटाचा विजय होऊन नवीन हंगाम सुरू होतो. दिवाळी हा सर्व भारतीयांचा आवडता सण आहे.

दिवाळी निबंध मराठी ३५० शब्द – Diwali Essay in Marathi 350 Words

भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जाणारा एक महान देश आहे. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रसिद्ध सण आहे. दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. जो दरवर्षी देशभरात तसेच देशाबाहेरही साजरा केला जात आहे. हा प्रकाशाचा सण आहे, जो घरात लक्ष्मीचे आगमन आणि वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले तेव्हा हा उत्सव साजरा केला जातो. अयोध्येच्या लोकांनी तेलाचे दिवे लावून त्यांचे स्वागत केले. म्हणूनच याला ‘दीपोत्सव’ असे म्हणतात.

या दिवशी भगवान रामाने पृथ्वीला वाईट कृत्यांपासून वाचवण्यासाठी लंकेतील रावण राक्षसाचा वध केला होता. हे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमायस्येला येते आणि मुख्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत येते. दिवाळीच्या दिवशी, प्रत्येकजण आनंदी दिसतो आणि दुसऱ्यांना शुभेच्छा देतात. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लोक आपली घरे, कार्यालये आणि दुकानांची सफाई करतात आणि स्वच्छ करतात. ते त्यांचे घर सजवतात, दिवे लावतात आणि फटाके उडवतात.

दिवाळी सण पाच दिवसांच्या उत्सवाचा समावेश आहे जो आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो, दुसरा दिवस नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी, तिसरा दिवस मुख्य दिवाळी किंवा लक्ष्मी पूजन, चौथा दिवस गोवर्धन पूजा आणि पाचवा दिवस भाऊबीज. दिवाळी उत्सवाच्या पाच दिवसांपैकी प्रत्येकाची स्वतःची धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे. दिवाळी सण संपूर्ण देशाचा सण आहे. आमच्या भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात साजरा केला जातो.

अशा प्रकारे हा सण लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करतो. हे ऐक्याचे प्रतीक बनते. भारत हा सण हजारो वर्षांपासून साजरा करत आहे आणि आजही हा सण साजरा करत आहे जो ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही आहे.

दिवाळी निबंध मराठी ४०० शब्द – Diwali Essay in Marathi 400 Words

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. हा सण दिव्यांचा आहे, प्रकाशाचा आहे म्हणून त्याला दीपावली असे नाव पडले. सुगीचा हंगाम झाल्यावर पीक घरात येते. शेतकरीराजा आनंदाने हसू लागतो. त्याच्या कष्टाचे मोल धरतीमाईने भरपूर दिले असते. अशा वेळेस दिवाळी सण येतो.

सा-या भारतात हा सण साजरा केला जातो. ह्या सणाची व्याप्ती वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी सहा दिवसांची असते. अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला म्हणजे बाराव्या दिवशी वसुबारस साजरी करतात. गायवासराचे आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. त्या योगदानाला स्मरून ह्या दिवशी घरातील दुभती गाय आणि तिच्या वासराची पूजा करतात.

दुस-या दिवशी येते धनत्रयोदशी. ह्या दिवसापासून खरी दिवाळी सुरू झाली असे मानतात. व्यावसायिकांच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असून ह्या दिवशी धनाची पूजा केली जाते. त्याशिवाय ह्या दिवशी यमदीपदानही केले जाते. त्यानंतर येणा-या नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून ह्या दिवसाला नरकचतुर्दशी असे नाव आहे. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान करतात.

त्यानंतर अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. एरवी अमावस्या अशुभ मानली जात असली तरी दिवाळीत येणारी अमावस्या अशुभ नसते. त्यानंतर येते बलिप्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा. ह्याच दिवशी वामनाने बळीला पाताळात धाडले होते. गुजराती लोक ‘साल मुबारक’ म्हणून एकमेकांना ह्याच दिवशी शुभेच्छा देतात. तसेच पत्नी पतीला ह्याच दिवशी ओवाळते आणि पती तिला ओवाळणी घालतो.सहाव्या दिवशी असते भाऊबीज. ह्या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात आणि भाऊ आपल्या बहिणींना ओवाळणी म्हणून सदिच्छाभेट देतात.

अशा त-हेने हा सण कधी पाच दिवस तर कधी सहा दिवस चालतो. ह्या काळात शाळांना सुट्टी असते. लोक घरात लाडू, चकल्या, शंकरपाळे, कडबोळी, शेव असे नानाविध पदार्थ बनवतात. नवे कपडे विकत घेतात. नातेवाईकांना भेटतात. घराभोवती रांगोळ्या काढतात, पणत्या आणि आकाशकंदील लावतात. फटाकेही फोडतात. परंतु हल्ली फटाके न फोडण्याबद्दल बराच प्रचार होतो आहे. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. तसेच त्यांच्या कारखान्यात बालमजुरांचा वापर केला जातो म्हणून फटाक्यांवर बंदी असावी.

असा हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिपावली.

दीपावली निबंध मराठी – Deepawali NIbandh in Marathi

दीपावलीचा अर्थ आहे दिव्यांची ओळ, भारतात प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. दीपावली पर्व कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरे केले जाते. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री दिव्यांच्या ओळी फार सुंदर दिसतात. दीपावलीच्या प्रकाशासमोर आकाशातील तारेसुद्धा निस्तेज भासतात.

असे म्हणतात की, याच दिवशी श्रीराम आपली जन्मभूमी अयोध्येला परतले होते. अयोध्यावासींनी दीपमाला पेटवून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून भारतीय लोक दीपावली दिवे लावून साजरी करतात. जैन धर्मीयासाठीही हा सण महत्त्वाचा आहे. कारण चोविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांचे या दिवशी निर्वाण झाले.

दीपावली पर्व येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आपल्यासोबत इतरही काही सण घेऊन येते. दीपावलीपूर्वी दोन दिवस आधी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशींच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर-नामक राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर अमावास्येला दीपावली असते. या दिवशीच समुद्रमंथनातून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते व तिची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी ‘गोवर्धन पूजा’ असते. याच दिवशी श्रीकृष्णाने गोकुळवासीयांना अतिवृष्टीपासून वाचवून इंद्राचे गर्व हरण केले होते. पाचव्या दिवशी भाऊबीज असते. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून दिव्याने ओवाळतात. त्याच्यासाठी मंगल कामना करतात. भाऊ बहिणींना ओवाळणी म्हणून भेटी देतात.

दीपावलीच्या आगमनापूर्वी सगळे लोक १५/२० दिवस आधीपासून तयारी करतात. घराची स्वच्छता करून घराला रंग देतात. मित्रांना शुभेच्छापत्रे पाठविली जातात. लक्ष्मीपूजनाचे विशेष आयोजन केले जाते. लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीची घरात, मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते.

दिवाळीच्या दिवशी लोक पणत्यांत तेल घालून पणत्या पेटवितात, आकाशाकंदील लावतात. संपूर्ण आसमंत प्रकाशाने उजळून निघतो. सगळीकडे रंगीबेरंगी दिवे, माळा चमकत असतात. लहान मुले फटाके उडवितात. लोक आपल्या मित्र, नातेवाईकांकडे फराळाचे जिन्नस पाठवितात. व्यापारी आपली दुकाने सजवतात. हा क्षण आपापसांतल्या कटुपणाचा अंत करतो एकमेकांबद्दल, प्रेम निर्माण करतो.

दीपावली हा सण आपणास हा संदेश देते की, आपला भूतकाळ महान होता, जर आपण दिव्याच्या प्रकाशात अमावास्येची काळी रात्र पौर्णिमेच्या रात्रीत बदलू शकतो तर आपल्याच ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंध:कार पण नष्ट करू शकतो.

दिवाळी निबंध मराठी 2022 – Marathi Essay on Diwali

“दिवाळी ज्याला” दीपावली “म्हणून देखील ओळखले जाते ते भारतात किंवा जगभरातील हिंदूंच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. हा सण जगभरातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जरी हा हिंदू सण मानला जातो, परंतु विविध समुदायातील लोक फटाके फोडून उज्ज्वल उत्सव साजरा करतात.

हिंदूंच्या मते, दिवाळी हा सण आहे जो राक्षस रावणला हरवल्यानंतर त्याची पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण आणि कट्टर भक्त हनुमान यांच्यासह भगवान राम अयोध्येत परतल्याची आठवण करतो. हा धार्मिक उत्सव वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो.

दिवाळीला अनेकदा “प्रकाशाचा सण” असे संबोधले जाते. लोक मातीचे तेलाचे दिवे लावतात आणि वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या दिव्यांनी त्यांचे घर सजवतात जे त्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि कुंपणावर चमकतात ज्यामुळे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य दिसते. लहान मुलांना फटाके फोडणे आणि जसे की स्पार्कलर, रॉकेट, फ्लॉवर पॉट्स, कारंजे, पेनी फटाके इ.

या शुभ प्रसंगी, हिंदूंनी देवी लक्ष्मीची पूजा करतात कारण व्यापारी दिवाळीच्या दिवशी नवीन खाते पुस्तके उघडतात. शिवाय, लोकांचा असा विश्वास आहे की हा सुंदर उत्सव सर्वांना संपत्ती, समृद्धी आणि यश आणतो. लोक स्वतःसाठी नवीन कपडे देखील खरेदी करतात आणि सणादरम्यान त्यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यास उत्सुक असतात.”

आम्हाला आशा आहे की दिवाळी या विषयावर निबंध लिहू इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. वर दिलेल्या निबंधातील शुभ दिवाळी सणाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आम्ही आमच्या शेवटपासून एक माफक प्रयत्न केला आहे. मुले दिवाळीच्या या नमुना निबंधातून काही कल्पना निवडू शकतात आणि काही ओळी तयार करू शकतात आणि वाक्ये कशी बनवायची आणि एकाच वेळी त्यांचे मराठी लेखन कौशल्य कसे वाढवायचे ते शिकू शकतात.

दिवाळी निबंध मराठी – Diwali Nibandh in Marathi Short

आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. या काळात पाचही दिवस घरापुढे पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. म्हणूनच त्या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे म्हणतात. उंच ठिकाणी आकाशकंदीलही लावतात. दारापुढे रांगोळी काढतात. फुलांचे हार दाराला लावतात.

दिवाळीसाठी लोक नवे कपडे शिवतात. दागदागिने करतात. लाडू, करंज्या चकल्या वगैरे फराळाचे जिन्नस बनवतात. फळे मेवामिठाई आणतात. फटाके फुलबाज्या यांचा तर धुमधडाका चालू असतो.

दिवाळीत लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा (पाडवा) आणि भाऊबीज हे दिवस महत्त्वाचे असतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. ओवाळणी म्हणून भाऊ बहिणीला साडी किंवा काही भेट देतो. दिवाळी हा सण श्रीमंतापासून तर गरिबापर्यंत सर्वांचा आवडता सण आहे. सर्वजण हा सण साजरा करतात.

दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi for Class 1, 2, 3

दिवाळी म्हणज सर्व सणांची राणी. दिवाळीत दिव्यांची सगळीकडे आरास केलेली असते. घरासमोर सगळीकडे दिवेच दिवे, मोठमोठाले आकाशकंदिल असतात.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दसऱ्यापासूनच दिवाळीची तयारी सुरु होते. बाजारात खूप गर्दी असते. दिवाळीच्या दिवसात घरांपुढे सुंदर रांगोळी काढली जाते. लहान मुले किल्ले करतात. काही गावात तर किल्ल्यांच्या स्पर्धा व प्रदर्शनेही असतात. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. तो संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी पाच दिवसांचा सण असतो. यामध्ये नरकचर्तुदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज हे सण येतात.

दिवाळीला सर्वांना नवीन, नवीन कपडे मिळतात. तसेच घरांना, दुकानांना रंगही दिले जातात. घराघरात चकली, कडबोळी, करंजी, लाडू असे विविध पदार्थ बनविले जातात.

एकमेकांना शुभेच्छा पत्रेही पाठविली जातात. लहान मुले फटाक्यांची आतषबाजी करण्यात तल्लीन होतात. सर्वजण दिवाळी आनंदाने साजरी करतात.

Diwali Essay in Marathi

दिवाळी दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. यामुळे दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात चमकणारे दिवे असतात. दिवाळीवरील या निबंधात आपल्याला दिवाळीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिसेल.

दिवाळी निबंध मराठी, Diwali Essay in Marathi

दिवाळीचे धार्मिक महत्त्व

या उत्सवाचे धार्मिक महत्त्व भिन्न आहे. हे भारतात वेगवेगळ्या प्रदेशात बदलते. दिवाळीबरोबर बरीच देवता, संस्कृती आणि परंपरेची जोड आहे. या फरकांचे कारण कदाचित स्थानिक कापणीचे सण. म्हणून, या पॅन-हिंदू सणांमध्ये एका पॅन-हिंदु उत्सवात उत्सर्जन होते.

रामायणानुसार दिवाळी हा रामाच्या परतीचा दिवस आहे. या दिवशी भगवान राम पत्नी सीतेसमवेत अयोध्येत परतले. रामाने राक्षस राजा रावणाला पराभूत केल्यानंतर ही परत आली. शिवाय, रामाचा भाऊ लक्ष्मण आणि हनुमान देखील अयोध्येत विजयी झाले.

दिवाळीच्या कारणास्तव आणखी एक लोकप्रिय परंपरा आहे. येथे भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार म्हणून नरकासुराचा वध केला. नरकासुरा नक्कीच राक्षस होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विजयामुळे 16000 बंदिवान मुलींची सुटका झाली.

शिवाय, हा विजय वाइटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. हे भगवान श्रीकृष्ण चांगले असून नरकासुराचे वाईट आहे.

दिवाळीला देवी लक्ष्मी असणं ही अनेक हिंदूंची श्रद्धा आहे. लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे. ती देखील संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे.

एका आख्यायिकेनुसार दिवाळी लक्ष्मी लग्नाची रात्र आहे. या रात्री तिने विष्णूची निवड करुन लग्न केले. पूर्व भारत हिंदू दिवाळी देवी दुर्गा किंवा कालीशी जोडतात. काही हिंदूंचे मत आहे की दिवाळी नवीन वर्षाची सुरुवात होईल.

दिवाळीचे आध्यात्मिक महत्व

सर्व प्रथम, बरेच लोक दिवाळीच्या वेळी लोकांना क्षमा करण्याचा प्रयत्न करतात. हा नक्कीच एक प्रसंग आहे जिथे लोक विवाद विसरतात. म्हणून दिवाळीच्या काळात मैत्री आणि नाती मजबूत होतात. लोक त्यांच्या मनापासून द्वेषाच्या सर्व भावना काढून टाकतात.

हा सुंदर उत्सव समृद्धी आणतो. दिवाळीच्या दिवशी हिंदू व्यापारी नवीन अकाउंट बुक उघडतात. शिवाय, ते यश आणि समृद्धीसाठी देखील प्रार्थना करतात. लोक स्वत: साठी आणि इतरांसाठी नवीन कपडेही खरेदी करतात.

हा हलका सण लोकांना शांती देतो. हे मनाने शांतीचा प्रकाश आणते. दिवाळी लोकांमध्ये नक्कीच शांतता आणते. आनंद आणि आनंद सामायिक करणे म्हणजे दिवाळीचा आणखी एक आध्यात्मिक लाभ. या दिव्याच्या उत्सवात लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. ते आनंदी संप्रेषण करतात, चांगले जेवण करतात आणि फटाक्यांचा आनंद घेतात.

शेवटी, थोडक्यात म्हणजे दिवाळी हा भारतातील एक आनंददायक अवसर आहे. या भव्य उत्सवाच्या रमणीय योगदानाची आपण कल्पनाही करू शकत नाही. हा जगातील सर्वात मोठा उत्सव आहे.

  • सावित्रीबाई फुले निबंध मराठी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बा बा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मराठी
  • माझी शाळा निबंध 10 ओळी
  • मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी 

दिवाळी वर सामान्य प्रश्न FAQ

Q.1 दिवाळीच्या धार्मिक महत्त्वात फरक का आहे.

A.1 दिवाळीच्या धार्मिक महत्त्वात नक्कीच फरक आहेत. हे स्थानिक कापणी सणांमुळे आहे. हे सण नक्कीच एकत्र येऊन एक पॅन-हिंदू उत्सव तयार करतात.

Q.2 दिवाळीने समृद्धी कशी मिळते ते सांगा?

A.2 दिवाळी दिवाळीने समृद्धी आणली कारण हिंदू व्यापारी दिवाळीत नवीन खाती पुस्तके उघडतात. शिवाय, ते यश आणि समृद्धीसाठी देखील प्रार्थना करतात.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Chhoti Badi Baatein

  • हिंदी निबंध संग्रह - Hindi Essay Collection

Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी

(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay) 

मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “ दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi) ” शेअर करत आहोत.

Table of Contents

Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध

10 Lines on Diwali Festival Essay in Marathi

  • दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
  • दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
  • दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
  • दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  • दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
  • फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
  • दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
  • दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
  • दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. 

त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते. 

सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.

दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.

Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध

दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.

दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.

या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.

ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.

अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.

या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.

एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.

———————————————-//

अन्य लेख पढ़ें:

  • 110+ दिवाली की शुभकामनाएं संदेश – Diwali Wishes In Hindi
  • दि‍वाली पर हिंदी में कविताएँ – Diwali Poems in Hindi
  • दीवाली पर संस्कृत निबंध – Essay on Diwali in Sanskrit
  • दिवाली पर निबंध – Essay on Diwali in Hindi
  • दिवाली के बारे में जानकारी और रोचक तथ्य – Information & Interesting Facts About Diwali
  • 50+ भाई दूज पर शुभकामना संदेश – Best wishes message on Bhai Dooj in Hindi
  • भाई दूज क्यों मनाया जाता है? भाई दूज की कहानी और महत्व हिंदी में

Enjoy this blog, Please share this

  • Share on Tumblr

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Learning Marathi

दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi : दिवाळी हा सण पाच दिवस चालणारा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्यानंतर घराघरांत दिवाळीची तयारी सुरू होते, जी मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दिवशी भगवान श्रीराम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले. याशिवाय दिवाळीच्या संदर्भात आणखी काही पौराणिक कथा प्रचलित आहेत. निबंध वाचा

Table of Contents

मराठीतील लघु दिवाळी निबंध | Short Diwali Essay in Marathi

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असून दरवर्षी हा सण मोठ्या आनंदाने आणि आनंदाने साजरा केला जातो.दिवाळी हा आनंदाचा सण आहे.दिवाळीत पाच दिवस वेगवेगळे सण साजरे केले जातात. पाच दिवस चालणारा हा सर्वात मोठा उत्सव आहे. दसरा संपताच देशभरात दिवाळीची तयारी सुरू होते.

दिवाळीचा सण अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो.प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले.१४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी तुपाचे दिवे लावले. दिवाळीचा सण त्याच दिवसापासून साजरा केला जातो.

दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येकाचे मन उजळून निघते.या सणाच्या आगमनाने सर्व घरांमध्ये एक वेगळीच चमक निर्माण होते. दिवाळीच्या दिवशी आणि रात्री देवी लक्ष्मीची आराधना केली जाते आणि तिला नेहमी आपल्यावर आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली जाते.

दिवाळीत विविध प्रकारच्या मिठाई आणि चविष्ट पदार्थ तयार केले जातात.दिवाळीच्या सणात खेळ-बताशेचा प्रसाद दिला जातो. दिवाळीचा सण म्हणून फटाके, फटाके फोडले जातात.

असंख्य दिव्यांचे रंगीबेरंगी दिवे मनाला आकर्षित करतात आणि बाजारपेठा, दुकाने आणि घरांची सजावट पाहण्याजोगी राहते. या सणात लोक गरीब-श्रीमंत हा भेदभाव विसरून एकत्र येऊन सण साजरा करतात.

एकमेकांना मिठी मारून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पाहुण्यांचे स्वागत विविध मिठाई आणि पदार्थांनी केले जाते. दिवाळी हा भेटवस्तू, भेटवस्तू आणि आनंदाचा सण आहे, हा सण नवीन जीवन जगण्याचा उत्साह देतो.

दीर्घ दिवाळी निबंध | Long Diwali Essay in Marathi

संपूर्ण भारतात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, या दिवशी प्रत्येकाच्या घरी तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावले जातात. आणि त्यासोबत फटाके, फटाके वगैरे जाळले जातात. लहान मुले आणि तरुणांना सामान्यतः हा सण आवडतो कारण हा सण प्रत्येकासाठी खूप आनंदाचे आणि आनंदाचे क्षण घेऊन येतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना भेटतो आणि आपल्या प्रियजनांसोबत शुभेच्छा आणि भेटवस्तू सामायिक करतो. आपण दरवर्षी दिवाळीचा सण साजरा करतो.

दिवाळी का साजरी केली जाते?

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. पौराणिक कथेनुसार दिवाळीचा सण साजरा करण्यामागील तर्क असा आहे की, 14 वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्री राम आपल्या जन्मभूमी अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांचा अयोध्येत परतीचा आनंद साजरा केला.दिवसा तुपाचे दिवे लावले. दिवाळीचा हा पवनोत्सव दरवर्षी त्या दिवसापासून साजरा केला जातो.

दिवाळीत नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि मिठाई दिल्या जातात आणि फटाके फोडले जातात. दिवाळीच्या सणात भारतातील प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघते. दिवाळी हा सर्व लोकांसाठी महत्वाचा सण आहे.हा सण सर्व लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व

सर्व सणांमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे. हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो आणि हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. म्हणून या उत्सवाला प्रकाश पर्व किंवा दिव्यांचा उत्सव असेही म्हणतात.

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही दिवाळी साजरी केली जाते. आध्यात्मिकदृष्ट्या ते ‘अंधारावर प्रकाशाचा विजय’ दर्शवते. भारतात साजरे होणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीला सामाजिक आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

दिवाळी कधी साजरी होते

दसर्‍यानंतर 21 दिवसांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण येतो. तथापि, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते कार्तिक शुक्ल द्वितीय असे पाच दिवस या सणाची थाट आणि भव्यता असते. दिवाळी सणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासोबत आणखी चार सण साजरे केले जातात.

दिवाळीचा उत्साह केवळ एक दिवस नसून संपूर्ण आठवडाभर असतो. दिवाळीचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. दिवाळीच्या सणात वातावरण गुलाबी थंड असते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी सणाची तयारी

दिवाळीचा सण हा मोठा सण मानला जातो. त्यामुळे दिवाळीच्या एक महिना आधीपासून त्याची तयारी सुरू होते. लोक आपापल्या घरांची साफसफाई करू लागतात. पेंटिंग आणि प्लास्टरिंगसोबतच ते त्यांच्या घराच्या सभोवतालची साफसफाई करतात.

प्रत्येकजण आपल्या घरात वर्षभरात साचलेल्या सर्व रद्दी आणि तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून देतो. असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. यासोबतच घरांच्या सजावटीकडेही विशेष लक्ष दिले जाते.

दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येकजण आपापली घरे रंगीबेरंगी दिवे, टिन्सेल इत्यादींनी सजवतात. अशा रीतीने दिवाळीत सर्वत्र झगमगणारे दिवे आणि दिवे पाहून मन आनंदित होते. जणू चंद्र आणि तारे पृथ्वीवर आले आहेत.

दिवाळीचा इतिहास

दिवाळी हा सण भारतात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. या उत्सवाचा इतिहास वेगवेगळ्या राज्यांतील लोक वेगवेगळा मानतात, परंतु बहुतेक लोकांचे असे मत आहे की, प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी तुपाचे दिवे लावले होते आणि प्रत्येक रस्त्यावर अयोध्येला सोन्याच्या फुलांनी सजवले होते.

प्रभू राम ज्या दिवशी अयोध्येला परतले, ती काळोखी अमावस्येची रात्र होती. त्यामुळे तेथे काहीही दिसत नव्हते, त्यामुळे अयोध्येतील लोकांनी तेथे दिवे लावले होते. हे देखील एक कारण आहे की हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो. आणि हे देखील खरे आहे कारण या दिवशी संपूर्ण भारत अमावस्येच्या काळ्या रात्री असूनही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो.

जैन धर्मातील लोक दिवाळीचा सण साजरा करतात कारण या दिवशी चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी यांना मोक्ष प्राप्त झाला आणि योगायोगाने त्यांचे शिष्य गौतम यांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली.

शीख धर्माचे लोकही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ते हा सण साजरा करतात कारण या दिवशी 1577 मध्ये अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराची पायाभरणी झाली होती. तसेच शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोविंद सिंग जी यांनाही याच दिवशी जहांगीरने ग्वाल्हेर तुरुंगातून सोडले होते.

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद आणि प्रसिद्ध वेदांती स्वामी रामतीर्थ यांना या दिवशी मोक्ष प्राप्त झाला. हा सण ऋतू बदलाशीही संबंधित आहे. यावेळी, शरद ऋतूतील जवळजवळ आगमन होते. त्यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या, पेहरावाच्या आणि झोपण्याच्या सवयीही बदलू लागतात.

दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतशी घरांची चमकही वाढू लागते. दिवाळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, म्हणून दिवे लावून अंधारासारखा सैतान दूर होतो. दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

आपापसात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी आपण हा सण चांगला साजरा केला पाहिजे. दिवाळी आपल्यासोबत अपार आनंद आणि प्रेम घेऊन येते. हा दिव्यांचा सण असल्याने आपण दिवे लावून तो साजरा केला पाहिजे पण फटाके, फटाके, डाळिंब अशा गोष्टींवर आपण अनावश्यक खर्च करतो.

त्यामुळे पैसा तर वाया जातोच पण पर्यावरणही दूषित होते. त्यामुळे या गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून निसर्गाची आणि इतर सजीवांची कोणतीही हानी होणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला आमची दिवाळी निबंध ( Diwali Essay in Marathi ) ही पोस्ट आवडली असेल. तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद

हे पण वाचा –

  • माझा आवडता सण मराठी निबंध
  • मकर संक्रांति मराठी निबंध
  • स्वच्छ भारत अभियान निबंध
  • मराठीत गांधी जयंती निबंध

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि आनंदाचा सण आहे. हिंदू, जैन, शीख आणि बौद्धांनी पाळलेली दिवाळी, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. पाच दिवसांच्या सुट्टीत, घरे आणि रस्ते तेलाचे दिवे, मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी सजावट करतात. दिवाळी हा कौटुंबिक एकत्र येणे, भेटवस्तू देणे आणि स्वादिष्ट मिठाई आणि स्नॅक्समध्ये मेजवानी करण्याचा सण आहे. उत्सवांव्यतिरिक्त, हा कार्यक्रम धर्मादाय आणि दयाळू क्रियाकलापांना प्रोत्साहन देतो, लोकांमध्ये शांतता आणि सौहार्दाची भावना निर्माण करतो. दिवाळी, ( Diwali Nibandh In Marathi ) त्याच्या समृद्ध सांस्कृतिक महत्त्वासह, देशभरातील एक मौल्यवान आणि प्रेमळ परंपरा आहे.

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi

दिवाळी निबंध क्र १ दिवाळी – दिव्यांचा सण : Diwali Nibandh In Marathi

दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हटले जाते, ही भारतातील सर्वात प्रिय सुट्ट्यांपैकी एक आहे, महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. ही सुट्टी संपूर्ण देशभरात हिंदूंनी साजरी केली आहे आणि अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. हे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येते आणि पाच दिवस टिकते.

दिवाळीच्या काळात, घरे आणि रस्ते भव्य तेलाचे दिवे, मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी सजावटींनी सजवले जातात आणि एक जादूई देखावा तयार करतात. धनत्रयोदशी, मौल्यवान धातू किंवा संपत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी समर्पित असलेला दिवस, उत्सवाला सुरुवात करतो. दुसरा दिवस नरका चतुर्दशी आहे, जो नरकासुरावर भगवान कृष्णाच्या विजयाचे स्मरण करतो. दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी लोक धन आणि यशासाठी देवी लक्ष्मीची पूजा करतात. चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा, जी गोकुळातील रहिवाशांना इंद्राच्या क्रोधापासून वाचवण्याच्या भगवान कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण करते. शेवटी, पाचवा दिवस म्हणजे भाऊ दूज, जो भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करतो.

वाईटावर सद्गुणाचा विजय दर्शवणारे फटाके फोडणे हा दिवाळीतील सर्वात आनंददायी घटक आहे. तथापि, अलिकडच्या वर्षांत फटाक्यांच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता वाढली आहे, ज्यामुळे एक चळवळ अधिक पर्यावरणास अनुकूल साजरी करण्याचा आग्रह धरत आहे.

एकूणच, दिवाळी लोकांना एकत्र आणते, कौटुंबिक आणि समाजातील नाते दृढ करते. हे सर्व भारतीयांमध्ये आनंद, शांती आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करते, ज्यामुळे ही खरोखरच एक अनोखी आणि अद्भुत घटना बनते.

हे सुद्धा वाचा :

  • लोकमान्य टिळकांचे ५ भाषण
  • लोकमान्य टिळक यांची माहिती, जीवन चरित्र
  • गुरु पौर्णिमा भाषण

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Majha Avadta San Diwali Nibandh

दिवाळी निबंध क्र २ Diwali Essay In Marathi | Diwali Nibandh In Marathi

दिवाळी, ( Diwali Essay In Marathi ) ज्याला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते, हा भारताच्या अद्वितीय सांस्कृतिक टेपेस्ट्रीला एकत्र आणणारा एक अद्भुत कार्यक्रम आहे. हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध यासह अनेक धार्मिक वंशाचे लोक विलक्षण उत्साह आणि आनंदाने सुट्टी साजरी करतात. प्रत्येक समुदाय आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो, परंतु सुट्टीचे हृदय सारखेच राहते: आनंद आणि शुभेच्छा सामायिक करणे.

दुष्ट राजा रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाच्या अयोध्येला परत आल्याचे स्मरण दिवाळी. भगवान महावीरांना जैन धर्मात ज्ञान प्राप्तीचा दिवस असे म्हणतात. सहावे गुरू गुरू हरगोविंद जी यांच्या सुटकेच्या स्मरणार्थ शीख लोक दिवाळी पाळतात. बौद्धांकडे दिवाळी साजरी करण्याचे आणखी एक कारण आहे: ते सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्मात झालेल्या रूपांतरणाचे स्मरण करते.

दिवाळीची तयारी काही आठवडे अगोदर सुरू होते, लोक त्यांची घरे साफ करतात आणि सजवतात, नवीन पोशाख खरेदी करतात आणि कुटुंब आणि मित्रांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या लावणे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे, तर दुष्ट आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी फटाके सोडले जातात.

तथापि, अलिकडच्या वर्षांत फटाक्यांच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल जागरूकता वाढत आहे. परिणामी, पर्यावरणपूरक आणि ध्वनीमुक्त दिवाळीसाठी अनेक लोक आणि संस्था लॉबिंग करत आहेत.

दिवाळी , केवळ धार्मिक सुट्टीपेक्षाही अधिक, भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिनिधित्व करते. अनेक धर्मांचे लोक साजरे करण्यासाठी, एकमेकांच्या संस्कृतीची प्रशंसा करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. सर्वसमावेशकता आणि एकतेच्या या भावनेमुळेच दिवाळी ही भारतीय दिनदर्शिकेतील एक अद्वितीय आणि उल्लेखनीय सुट्टी आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज वर ५ छान भाषण
  • सावित्रीबाई फुले यांची ५ भाषणे
  • माझी आई निबंध

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

दिवाळी निबंध मराठी Marathi Essay Diwali Nibandh Marathi Madhe

दिवाळी निबंध क्र ३ Diwali Nibandh Marathi | Diwali Essay Marathi

दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील एक भव्य उत्सव आहे ज्याचे मूळ शतकानुशतके पार पडलेल्या असंख्य परंपरा आणि विधींमध्ये आहे. हा उत्सव सहसा पाच दिवस चालतो आणि मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला जातो.

धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस, जेव्हा लोक संपत्ती आणण्यासाठी सोने, चांदी किंवा भांडी घेतात. नरक चतुर्दशी, दुस-या दिवशी, पहाटे आंघोळ आणि वाईट आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी तेलाचे दिवे जाळणे असे वैशिष्ट्य आहे. तिसरा दिवस म्हणजे दिवाळीचा प्राथमिक उत्सव, जेव्हा लोक नवीन कपडे परिधान करतात, लक्ष्मीची (संपत्तीची देवी) पूजा करतात आणि फटाके सोडतात. गोवर्धन पूजा, चौथा दिवस, भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेशी संबंधित आहे. शेवटी, पाचवा दिवस, भाई दूज, भाऊ आणि बहिणींमधील बंध मजबूत करण्यासाठी समर्पित आहे.

दिवाळीचे आणखी एक आवश्यक वैशिष्ट्य म्हणजे मित्र, कुटुंब आणि शेजारी यांच्या भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण. लाडू, बर्फी आणि गुलाबी जामुन पारंपरिक पारंपारिक मिठाई प्रत्येक घड गोड आणि आनंद अनुभवल्या जातात.

जगाच्या अनेक भागांमध्ये, लोक त्यांच्या दारात विस्तृत रंगोळी डिझाइन करण्यासाठी रंगीत पावडर, तांदूळ किंवा फुलांचे पाक वापरतात. हे ज्वलंत नमु सौंदर्याने लाभदायक सभोवतालचे आणतात तर ते स्वागत समृद्धी आणि शुभेच्छा देखील दर्शवतात.

दिवाळी हा उत्सव आणि आनंदाचा आहे, तर आत्मनिरीक्षण आणि आत्म-सुधारणेचाही आहे. बर्‍याच व्यक्ती या प्रसंगाचा उपयोग वाईट वृत्तीचा वापर करतात आणि सोडवतात, जीवन अधिक आशावादी आणि वर्तन वर्तन स्वीकारतात.

दिवाळीची परंपरा आणि विधींची समृद्धी टेपेस्ट्री भारतातील एक प्रिय आणि अविस्मरणीय उत्सव बनवते, सांस्कृतिक वारसा आणि समुदाय एकत्र आणणारी मूल्ये मजबूत करते.

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची माहिती 
  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम महिती चरित्र
  • लाल बहादूर शास्त्री जीवन चरित्र व माहिती

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

दिवाळी निबंध क्र ४ Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

संपूर्णपणे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी होणार दिवाळी हा दिव्यांचा संच नाही तर पाककृती आणि स्वादिष्ट पदार्थांचाही आनंद. दिवाळीची तयारी वास्तविक कार्यक्रम आठवडे आधी सुरू होते कुटुंबांच्या विविध आरोग्यासाठी, तयार करून.

मिठाई आणि पेस्ट्री सुट्टीशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्राची स्वतःची आनंददायी खासियत आहे. प्रसिद्ध मोतीचूर लाडू आणि गुलाब जामुन उत्तरेकडून येतात, तर श्रीमंत आणि मलईदार पायसम दक्षिणेकडून येतात. पूर्वेला रसगुल्ला आणि संदेशसाठी प्रसिद्ध आहे, तर पश्चिमेला कुरकुरीत आणि करंजी आणि गुज्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आनंददायक आनंद केवळ चव कळ्यांसाठी एक मेजवानीच नाही तर दिवाळीच्या दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाणमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, कारण लोक त्यांची मित्र आणि शेजारी यांच्याशी देवाणघेवाण करतात.

मिठाई व्यतिरिक्त, विविध प्रकारचे चवदार पदार्थ देखील उपलब्ध आहेत. दिवाळीत दिल्या जाणार्‍या फराळाची विविधता असीम आहे, कुरकुरीत नमक परे आणि चकलीपासून ते मसालेदार चिवडा आणि मुरुक्कूपर्यंत. हे स्नॅक्स केवळ पाहुण्यांनाच दिले जात नाहीत, तर भेटी आणि उत्सवादरम्यान मित्र आणि कुटुंबियांसोबतही त्यांचा आनंद घेतला जातो.

व्यक्ती आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्यामुळे, अलिकडच्या वर्षांत निरोगी निवडीकडे वळले आहे. बर्‍याच घरांमध्ये आता क्लासिक मिठाई आणि स्नॅक्सच्या साखर-मुक्त किंवा कमी चरबीयुक्त आवृत्त्या बनवल्या जातात, ज्यामुळे प्रत्येकाला सुट्टीच्या दिवशी दोषमुक्त राहता येते.

दिवाळी ही एक अशी सुट्टी आहे जी केवळ भूकच नाही तर आत्म्याला देखील भरवते, ज्यामुळे तो भारतातील खरोखरच एक प्रकारचा आणि नेत्रदीपक प्रसंग बनतो.

दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

दिवाळी निबंध मराठी Diwali Essay In Marathi | Diwali Nibandh In Marathi

दिवाळी निबंध क्र ५ Maza Avadta san diwali Nibandh in Marathi

दिवाळी, (Diwali Nibandh In Marathi) दिव्यांचा सण, केवळ उत्सव आणि आनंदोत्सव नाही; दान, दान आणि करुणा करण्याची ही वेळ आहे. दिवे लावणे आणि फटाके फोडणे याबरोबरच, कमी भाग्यवानांना वाटून घेण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची खोलवर रुजलेली परंपरा आहे.

दिवाळी दरम्यान, कुटुंबे आणि व्यक्तींनी धर्मादाय कार्यात गुंतण्याची आणि गरजूंना मदत करण्याची प्रथा आहे. बरेच लोक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि सेवाभावी संस्थांना पैसे, अन्न, कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी दान करतात. या उत्सवादरम्यान वंचितांसाठी तरतूद करणे हे एक शुभ आणि धार्मिक कार्य म्हणून पाहिले जाते.

भौतिक भेटवस्तूंव्यतिरिक्त, समुदायाला मदत करण्यासाठी वेळ आणि प्रयत्न दिले जातात. बरेच लोक स्थानिक आश्रयस्थानांमध्ये स्वयंसेवा करतात किंवा बेघर असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असलेल्या व्यक्तींना जेवण आणि भेटवस्तू देण्यासाठी पार्टी आयोजित करतात.

इतरांशी सलोखा आणि क्षमा या मूल्यावरही दिवाळी जोर देते. लोक त्यांच्या रागाचे दफन करतात आणि समरसतेने एकत्र जमून कार्यक्रमाचा आनंद घेतात, एकतेची आणि समंजसपणाची भावना वाढवतात.

धर्मादाय देण्याबरोबरच, संपूर्ण दिवाळीत पर्यावरणाविषयी जागरूकता वाढत आहे. निसर्गाला परत देण्याच्या संकल्पनेला अनुसरून इको-फ्रेंडली सजावट आणि शांत उत्सव अधिक लोकप्रिय होत आहेत.

दानशूर आणि चांगल्या हावभावांद्वारे दिवाळी आपल्याला समाजात सहानुभूती आणि करुणेची गरज लक्षात आणून देते. हे या संकल्पनेवर जोर देते की सुट्टीचा वास्तविक पदार्थ केवळ वैयक्तिक समाधानातच नाही तर इतरांच्या जीवनात आनंद आणि प्रकाश आणण्यात देखील आहे. देण्याच्या या वृत्तीमुळे दिवाळी हा भारतातील खरोखरच हृदयस्पर्शी आणि अनोखा उत्सव आहे.

  • बेरोजगारी वर निबंध
  • महात्मा ज्योतिबा फुले माहिती
  • सावित्रीबाई फुले माहिती

दिवाळी सणावर 10 ओळी Diwali Nibandh Marathi

  • दिवाळी हा भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे, जो “दिव्यांचा उत्सव” म्हणून ओळखला जातो.
  • हे वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.
  • हा सण पाच दिवस चालतो आणि हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध पाळतात.
  • घरे आणि रस्ते तेलाच्या दिव्यांनी आणि मेणबत्त्यांनी प्रकाशित केले आहेत, एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य तयार करतात.
  • दिवाळीत लोक मित्र आणि कुटुंबियांसोबत भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करतात.
  • फटाके फोडणे हा उत्सवाचा पारंपारिक भाग आहे.
  • दिवाळीमध्ये समृद्धी आणि संपत्तीसाठी देवी लक्ष्मीची विस्तृत प्रार्थना आणि उपासना देखील समाविष्ट आहे.
  • पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळीचे गुंतागुंतीचे नमुने काढले जातात.
  • धर्मादाय आणि दयाळूपणाची कृत्ये दिवाळीच्या भावनेचा अविभाज्य भाग आहेत, इतरांबद्दल करुणा वाढवतात.
  • एकंदरीत, दिवाळी भारतीय समुदायांसाठी आनंद, एकजूट आणि सांस्कृतिक समृद्धीची भावना घेऊन येते.
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र, माहिती

FAQ: दिवाळी सनाबद्दल विचारले जाणारे प्रश्न Diwali Nibandh In Marathi | Diwali Essay In Marathi

प्रश्न : दिवाळी म्हणजे काय? उ: दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा दिवाळी हा भारत आणि इतर देशांमध्ये साजरा केला जाणारा प्रमुख हिंदू सण आहे. हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे.

प्रश्न: दिवाळी कधी साजरी केली जाते? उत्तर: दिवाळी सामान्यत: कार्तिक या हिंदू महिन्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान साजरी केली जाते. हिंदू चंद्र कॅलेंडरच्या आधारावर प्रत्येक वर्षी अचूक तारीख बदलते.

प्रश्न: दिवाळी कशी साजरी केली जाते? उत्तर: दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते. लोक त्यांची घरे स्वच्छ आणि सजवतात, तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या लावतात, फटाके फोडतात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि विविध प्रकारच्या स्वादिष्ट मिठाई आणि स्नॅक्सचा आनंद घेतात.

प्रश्न : दिवाळीत दिवे लावण्याचे महत्त्व काय आहे? उत्तर: दिवे लावणे हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि अंधार आणि अज्ञान दूर करण्याचे प्रतीक आहे.

प्रश्न: दिवाळीला दिव्यांचा सण का म्हणतात? उत्तर: दिवाळीला प्रकाशाचा सण म्हटले जाते कारण उत्सवादरम्यान घरे आणि रस्त्यांवर प्रकाश टाकणाऱ्या तेलाचे दिवे, मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी सजावट यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

प्रश्न : दिवाळीत कोणत्या देवतांची पूजा केली जाते? उत्तर: देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, दिवाळी दरम्यान प्रमुखपणे पूजा केली जाते. याव्यतिरिक्त, लोक अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा करतात.

प्रश्न : दिवाळीत फटाके फोडण्याचे महत्त्व काय? उत्तर: फटाके फोडणे हे वाईट आत्म्यांना दूर करते असे मानले जाते आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या उत्सवाचे प्रतीक आहे.

प्रश्न: दिवाळीत लोक सद्भावना आणि एकता कशी व्यक्त करतात? उत्तर: लोक मित्र आणि कुटुंबियांसोबत भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करतात, नातेवाईकांना भेट देतात आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात, एकत्रता आणि सद्भावना वाढवतात.

प्रश्न : दिवाळी फक्त हिंदूच साजरी करतात का? उत्तर: नाही, दिवाळी केवळ हिंदूच नव्हे तर जैन, शीख आणि बौद्ध लोकही साजरी करतात, प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या कारणांसाठी हा सण पाळतो.

प्रश्न: पारंपारिक दिवाळी साजरी करण्यासाठी काही पर्यावरणपूरक पर्याय कोणते आहेत? A: पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्यासाठी, लोक पर्यावरणपूरक सजावट, नीरव उत्सव आणि फटाके फोडण्यापासून परावृत्त करतात.

Related Posts

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Recent Posts

weight loss

वजन कमी करण्यासाठी आहारात पोळी आणि भाताचा समावेश करू शकता का?

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे ।जानिए

marathi essay diwali nibandh marathi madhe

थायराइड का रामबाण इलाज, लक्षण और उपाय

Health: शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए?: (What should be eaten to eliminate sugar completely

शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! Mudra Loan Online Apply

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! जानिए

मुझे तुरंत लोन चाहिए? तुरंत लोन कैसे मिलेगा

मुझे तुरंत लोन चाहिए? तुरंत लोन कैसे मिलेगा जानिए !

© 2023 englishmarathi.in | All rights reserved

Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

diwali essay in marathi | दिवाळी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येकजण सण व उत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्‍यांचे महत्‍व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत.   चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

निबंध 1 (350 शब्‍दात)

भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या  निमित्‍ताने एकत्र येऊन  आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्‍द संस्‍कृत भाषेतुन घेतला गेला आहे.  ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्‍साहाने  साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्‍साहाने साजरी करतात.

 लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्‍वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्‍येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्‍येच्‍या काळ्या रात्री लोक मातीच्‍या दिव्‍यांनी व आजकाल इलेक्‍ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात.  रावणाला युध्‍दात हरवल्‍यावर जेव्‍हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्‍यात परतले तेव्हा अयोध्‍देतील लोंकानी भगवान राम यांच्‍या स्‍वागतासाठी घरे व रस्‍ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्‍णांनी नरकासुर नावाच्‍या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्‍वामी  यांचा  निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात. 

 हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे . देवी देवता व राक्षसांव्‍दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्‍मी यांचा जन्‍म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्‍येला देवीची पुजा केली जाते व बत्‍तास्‍याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले  फटाके फोडण्‍यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्‍यांचा आनंद व्‍यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्‍छा व फराळ देऊन त्‍यांचे स्‍वागत करीत असतात. 

दिवाळीला लोक आपल्‍या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्‍छा व्‍यक्‍त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात.  दिवाळीच्या दिवसात  बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्‍यासाठी गर्दी करतात. आणि आपल्‍या घराला दिव्‍यांनी सजवतात. लोक सुयास्‍तानंतर  सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात  आणि आरोग्‍य, धन,संपत्‍ती व सोनेरी भविष्‍यासाठी देवीला प्राथना करतात. 

दिवाळी हा सण प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यामध्‍ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्‍याला नविन जिवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळ‍गिली पाहीजे . आपल्‍या वागण्‍यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण  ठरू शकेल .  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्‍यवाद

निबंध 2 (430 शब्‍दात) 

diwali essay in marathi

दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.

  हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.

  आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच  मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते.

  या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.

त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .

नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.

फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्‍यांचा  अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.

सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.

' src=

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे. लोक वर्षभर तिची प्रतीक्षा करत असतात.

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali in Marathi

संबंधित पौराणिक कथा.

काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा श्री रामचंद्रजी लंका आणि विजयानंतर अयोध्येत परत आले, तेव्हा अयोध्यातील रहिवाशांनी हा उत्सव दिवे प्रज्वलित करुन साजरा केला. तेव्हापासून हा सण लोकप्रिय झाला आहे. असे मानले जाते की महाराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाची समाप्ती या दिवशी झाली, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. काही लोक दीपावलीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशाप्रकारे, प्रत्येक भारतीय दीपावलीच्या उत्सवात जवळीक पाहतो.

दीपावली स्वच्छता व सजावटीचा सुवर्ण संदेश आपलया घरी घेऊन येते. तिच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर, लोक आपली घरे स्वच्छ करण्यास प्रारंभ करतात. ते त्यांच्या घरातून वर्षभरातली घाण काढतात. ते नवीन कपडे शिवतात आणि दागदागिने खरेदी करतात. मिठाई आणि चविष्ट जेवण घरोघरी बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके मुलांना आकर्षित करतात. खरं म्हणजे दिवाळी येण्यापूर्वी सर्वत्र आनंदाची लाट उसळते.

दीपावलीचे वर्णन

अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशी (धनतेरस) पासून कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षातील द्वितीया (भैयदुज) पर्यंत दीपावली धूमधामपणे साजरी करतात. घरोघरी असंख्य दिवे, मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक बल्ब पेटवले जातात. फटाके आणि अतिशबाजीने वातावरण दरवळून जाते. धनतेरसच्या दिवशी लोक संपत्तीची पूजा करतात. त्यानंतर छोटी दीपावली येते, ज्याला नरक चतुर्दशी देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला. दिवाळी म्हणजे अमावसचा दिवस व्यवसायातील लोक लेखाच्या नवीन पुस्तकांची पूजा करतात. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी, लोक आनंदाने आपल्या प्रियजनांमध्ये मिसळतात आणि नवीन वर्षासाठी एकमेकांच्या शुभेच्छा व्यक्त करतात. मग, भाउबीजीच्या दिवशी बहीण भवाची आरती ओवाळून त्याला प्रेमाचा टिळा लावते आणि भाऊ मग बहिणीला ‘ओवाळणी’ देऊन तिचा सत्कार करतो.

दोष दूर करणे

दीपावली दरम्यान काही लोक जुगार खेळत दारू पितात, याद्वारे बऱ्याच लोकांचा नाश होतो. दीपावलीत फटाके खूप असल्यामुळे वायू प्रदूषण होते, बरेच लोक जळतात आणि कधीकधी भयानक जाळपोळ होते. या वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत.

आमचे अंगण आणि हृदय दोघेही दीपावलीच्या प्रकाशात उजळतात. आमच्या मत्सर आणि वैरभावनेच्या भावना प्रेम, सदभावना आणि मैत्रीत बदलतात, सामाजिक जीवनास एक नवीन प्रकाश मिळतो आणि नवीन वर्ष त्याच्या कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करते. खरंच, दीपावलीचा प्रत्येक दिवा म्हणजे एखाद्या महान माणसाचा आत्मा.

आनंद आणि प्रकाशाची देवी, हे दीपमालके ! तुझं नेहमीच स्वागत आहे.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

MarathiPro

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

  • Chetan Jasud
  • July 20, 2021
  • मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी मध्ये अगदी योग्य शब्दात पहाणार आहोत. Essay on Diwali in Marathi सोबत इतरही निबंध वाचायला विसरू नका. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी असल्याने शाळेमध्ये आपल्याला हमखास यावर निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. सोबत इतर निबंध स्पर्धांमध्ये हा विषय हमखास असतोच. यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी या भारतीय सणावर मराठीत निबंध (Diwali Nibandh in Marathi)

दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi (जास्त शब्दांमध्ये)

दिवाळी निबंध मराठी मध्ये । Diwali Essay in Marathi | Diwali Nibandh in Marathi

आपला भारत देश हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण आणि उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला गेला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. तसे पहायला गेले तर दसऱ्यापासूनच घराघरात दिवाळीची तयारी सुरु होत असते. दिवाळी पूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीमध्ये लोकांमध्ये खूप उत्साह संचारतो. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी होते असे काही नाही तर भारताबाहेरही साजरी केली जाते. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांमुळे दिवाळी भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा ना राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला. दिवाळी विषयी बऱ्याच गमतीजमती आहेत. दिवाळी हा सण साजरा करण्यामागे बरीच करणे आहेत जी हिंदू पुराणांमध्ये तसेच इतर साहित्यातही आहे.

प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वाढ केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे दुसऱ्या दिवशी गोकुळवासियांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता.

देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान श्री शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा महाकालीचा राग शांत झाला होता. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रिलोकात विजय मिळवला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून वीसहून वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायात दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्रिलोक घेतले. बळीच्या दानशूरपणा मुळे प्रसन्न झालेल्या वीसहून त्याला पाटलाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याची आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावास्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. त्यामुळे शिख लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळत असावेत असे दिसून आले आहे. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवाळीला खूप महत्व आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील चाणक्य यांच्या अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर म्हणजेच नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi । Diwali Crackers

सम्राट विक्रमादित्य या राजाचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी तेथील प्रजेने खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई राज्यभर केली होती. प्रजेने दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता.जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. ‘महावीर संवत’ त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरु होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बहिर्ज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. महर्षी दयानंद यांनी दिवाळीच्या दिवशीच अजमेर जवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती, मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यात ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादूरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. शाह आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

दिवाळी या सणाचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्साययनाच्या कामसूत्रात हेच नाव नोंदलेले आहे. ‘नीलमत’ या ग्रंथात या सणाला “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद या नाटकात या सणाला “दीपप्रतिपादूत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दिपालीका” म्हटले आहे, तसेच कालविवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो. व्रत प्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.

दिवाळी आल्याचा निसर्गाला बरोबर कस काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुवून वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं- पान -फुलं एकदम अशी हिरवी स्वच्छ दिसू लागतात कशी? निसर्गात दिवाळी आधी येते आणि मग ती हळूच आपल्या तनामनात उतरते, हे खरं . आपले सगळे सण निसर्गाशी नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि थंडीचे आगमन होते. दसऱ्यानिमित्त घरातील जळमटे निघालेले असतात. कोपरा कोपरा साफ झालेला असतो. पंख्यावरची, कपाटावरची धूळ झटकलेली असते.

दिवाळीनिमित्त बाजारही रंगलेला असतो. मग सुखाची साधनं घरात येतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन येत . सारा आसमंत या उत्साहात न्हाऊन जातो. घरासमोर टांगलेला आकाश कंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईचक्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला लावलेला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण, दारासमोर मोठमोठ्याल्या रांगोळ्या हे सगळे पहिले कि दिवाळीला सर्व सणांची राणी का म्हणतात हे समजत. मुलं घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा यांचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डब्बे घरी येतात.

आपला देश हा कृषीप्रधान देश. आपली संस्कृती सुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच कि काय वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दूध-दुभत्यासाठी होणार गायीचा उपयोग शेतीच्या कमी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञतेने केलेली ही पूजा. धनत्रयोदशीला तिन्हीसांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणा धने-गुळाचा प्रसाद याला ही फार मोठे महत्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावेल जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. नरकचतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून उटणे,सुगंधी तेल लावून मोठी साबणाने स्नान करायचे. नवीन कपडे घालून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र मिळून केलेला फराळ खायचा. घरातील सोने नाणे, रोकड यांची पूजा केली जाते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा, साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना, साडी भेट करतो. कार्तिक सुद्धा द्वितीयेला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

अशाप्रकारे दिवाळीचे तीन ते चार दिवस अगदी मजेत जातात. शाळेलाही सुट्टी असल्याने मुलेही खूप आनंदी असतात पण त्यांना शाळेच्या अभ्यासापासून सुटका मिळत नाही कारण दिवाळी चा गृहपाठ शाळेने दिलेला असतो त्यामुळे सुट्टी असली तरी अभ्यास हा करावाच लागतो. मग थोडा वेळ खेळ, थोडा अभ्यास, थोडा आराम करत दिवस जातो. काही मुले गावी जाऊन या सणाचा आनंद घेतात. रानावनात जाऊन हा दिवस सर्व परिवारासोबत साजरा करतात. गावाकडे सगळी भावंडे वर्षातून एकदा भेटतात. घरातील वातावरण उत्साहाचे असते. सारे मिळून फराळ खातात. तसेच लांब असलेल्या नातेवाईकांना भेटवस्तू, शुभेच्छा पात्र इ. देऊन आनंद व्यक्त केला जातो. घरोघरी फराळाचे डबे भरून दिले जातात. अशाप्रकारे आनंद एकमेकांना वाटला जातो.

आजकाल सगळ्यांनी गावाला एकत्र येऊन दिवाळी प्रमाण तसे कमी आले आहे. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिली साजरी करतात.शहरातल्या गजबजाटापासून दूर जावसं वाटतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच दिवाळी वाटणं, हे स्वाभाविकच आहे. नातलग एकत्र येण्याचा प्रमाण शहरात तरी कमी होत चालल आहे त्यामुळे पूर्वीसारखी रंगत पाहायला मिळत नाही. दिवाळी साजरी करायची पद्धत बदलत चालली आहे. आजकाल बाजारात हवे ते पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे दिवाळीच्या वेळीच ते पदार्थ खाण्याच अस काही अप्रूप राहत नाही. पूर्वी नवीन कपडे घेण्यासाठी दिवाळीची वाट पाहावी लागायची तशी आता पहिली जात नाही. कधीही शॉपिंग करून आपण ते घेऊ शकतो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. तो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे परमोच्च सुखाचा अत्यंत आनंदी सण. सुखद दीपावलीच्या अनेक आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहतात.

आशा आहे की दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi तुम्हाला नक्की आवडला असेल. या निबंधा सोबत खालील निबंध वाचायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१.  शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२.  15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३.  निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४.  छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५.  पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६.  निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७.  माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

' src=

Related articles

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • May 7, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • January 30, 2023

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

  • January 25, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiVeda

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी : ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला तीन भाषांमध्ये निबंद वाचायला मिळेल. तरी शेवटी ही पोस्ट वाचून तुमच्या प्रतिक्रिया कोंमेंट्स मध्ये लिहा.

Table of Contents

दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi | Diwali Essay in Marathi

Essay On Diwali : दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. (Essay On Diwali) नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा (Essay On Diwali) हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. (Essay On Diwali) व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. (Essay On Diwali)

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

  • दिवाळीच्या शुभेच्या | Diwali Wishes In Marathi
  • दिवाळीची संपूर्ण माहिती | Diwali Information 2023 Marathi
  • धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
  • धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes In Marathi
  • वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi
  • लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi
  • भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi
  • नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती | Narak Chaturdashi Wishes, Info

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

दीपावली पर निबंध हिंदी में | Hindi Essay On Diwali

Essay On Diwali : दीपावली का त्योहार पांच दिनों तक चलने वाला सबसे बड़ा पर्व होता है। दशहरे के बाद से ही घरों में दीपावली की तैयारियां शुरू हो जाती है, जो व्यापक स्तर पर की जाती है। इस दिन भगवान श्रीराम, माता सीता और भ्राता लक्ष्मण के साथ चौदह वर्ष का वनवास पूर्ण कर अयोध्या लौटे थे। इसके अलावा दीपावली को लेकर कुछ और भी पौराणिक कथाएं प्रचलित हैं।

प्रस्तावना – प्रत्येक समाज त्योहारों के माध्यम से अपनी खुशी एक साथ प्रकट करता है। हिन्दुओं के प्रमुख त्योहार होली, रक्षाबंधन, दशहरा और दीपावली हैं। इनमें से दीपावली सबसे प्रमुख त्योहार है। इस त्योहार का ध्यान आते ही मन-मयूर नाच उठता है। यह त्योहार दीपों का पर्व होने से हम सभी का मन आलोकित करता है।

दीपावली मनाई जाती है – यह त्योहार कार्तिक माह की अमावस्या के दिन मनाया जाता है। अमावस्या की अंधेरी रात जगमग असंख्य दीपों से जगमगाने लगती है। कहते हैं भगवान राम 14 वर्ष के वनवास के बाद अयोध्या लौटे थे, इस खुशी में अयोध्यावासियों ने दीये जलाकर उनका स्वागत किया था। श्रीकृष्ण ने नरकासुर नामक राक्षस का वध भी इसी दिन किया था। यह दिन भगवान महावीर स्वामी का निर्वाण दिवस भी है। इन सभी कारणों से हम दीपावली का त्योहार मनाते हैं।

दीपोत्सव मनाने की तैयारियां – यह त्योहार लगभग सभी धर्म के लोग मनाते हैं। इस त्योहार के आने के कई दिन पहले से ही घरों की लिपाई-पुताई, सजावट प्रारंभ हो जाती है। नए कपड़े बनवाए जाते हैं, मिठाइयां बनाई जाती हैं। वर्षा के बाद की गंदगी भव्य आकर्षण, सफाई और स्वच्‍छता में बदल जाती है। लक्ष्मी जी के आगमन में चमक-दमक की जाती है।

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

उत्सव – यह त्योहार पांच दिनों तक मनाया जाता है। धनतेरस से भाई दूज तक यह त्योहार चलता है। धनतेरस के दिन व्यापार अपने बहीखाते नए बनाते हैं। अगले दिन नरक चौदस के दिन सूर्योदय से पूर्व स्नान करना अच्‍छा माना जाता है। अमावस्या के दिन लक्ष्मीजी की पूजा की जाती है। ( Essay On Diwali )

खील-बताशे का प्रसाद चढ़ाया जाता है। नए कपड़े पहने जाते हैं। फुलझड़ी, पटाखे छोड़े जाते हैं। असंख्य दीपों की रंग-बिरंगी रोशनियां मन को मोह लेती हैं। दुकानों, बाजारों और घरों की सजावट दर्शनीय रहती है। अगला दिन परस्पर भेंट का दिन होता है। एक-दूसरे के गले लगकर दीपावली की शुभकामनाएं दी जाती हैं। गृहिणियां मेहमानों का स्वागत करती हैं। लोग छोटे-बड़े, अमीर-गरीब का भेद भूलकर आपस में मिल-जुलकर यह त्योहार मनाते हैं।

Essay On Diwali Festival | दिवाळी निबंध इंग्रजी मध्ये

Essay On Diwali : Diwali, a festival of light is the most popular festival in India which symbolizes the spiritual “victory of good over evil, light over darkness, and knowledge over ignorance”. This year Diwali is going to be celebrated from 10th November to 15th November 2023. Diwali is an important religious festival originating all across India. Most people think of Diwali as a Hindu festival, but it is also celebrated by Sikhs and Jains with the same enthusiasm and happiness. In India, people celebrate the story of King Rama’s return to Ayodhya after defeating Ravana. People celebrate Diwali by lighting rows of clay lamps, Lakshmi puja, firecrackers festivities, and distributing sweets.

Essay On Diwali :

A “festival of lights,” Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word “row of lights” (Sanksrit Deepavali) is where the name originates. Diwali celebrants burn a large number of candles and clay lamps, or diyas, and scatter them throughout their homes and along the streets to illuminate the gloomy night.

The main Diwali celebration takes place on the third day of a five-day festival throughout the majority of India. Only the main day is often observed in other locations where Diwali is observed.

Diwali is observed by a large number of people globally. Thus, customs vary, but there are some commonalities, such as candle lighting and family gatherings. Since the primary Diwali celebration occurs on the new Moon’s day when the sky is the darkest and a significant portion of the celebration centres on the light. In the home, streets, places of worship, and even floating down lakes and rivers, candles, clay lamps, and oil lanterns are lit. On the night of Diwali, fireworks are also lit off, with some believing this wards off evil spirits. The meal can be rather lavish, with a table covered in speciality foods and desserts.

The Hindu calendar’s first day of the new year in India is observed on Diwali. The fourteen-year exile of Lord Ram is commemorated on this holiday. He also overcame Ravana, the ten-headed king who had kidnapped his wife, Sita, at this time. In the Ramayana, an old epic about Ram, Sita, and morality, other significant characters include Hanuman (the Monkey God) and Laxman (Ram’s younger brother).

Regardless of how it is observed, Diwali or Deepavali is a national holiday that celebrates joy, happiness, and brotherhood. Families gather to celebrate one another’s health during this time.

Even though the festival’s structure and style of celebration have changed, it will be encouraging to see youth initiatives use this day to integrate all communities further and invite everyone to take part in the celebrations. When other groups observe their own festivals, the same must be reciprocated. India will then be able to really claim the spirit of inclusivity and secularism.

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Raksha Bandhan Nibhand In Marathi

Raksha Bandhan Nibhand | रक्षाबंधन मराठी निबंध

Janmashtami Dahi Handi Essay

Janmashtami Dahi Handi Essay | जन्माष्टमी, दही हांडी निबंध

Mahatma Gandhi Per Nibandh

Mahatma Gandhi Per Nibandh – महात्मा गांधी पर निबंध

Bail Pola Nibandh Marathi - बैल पोळा निबंध

Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh

दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi - Diwali Information in Marathi - Diwali Nibandh in Marathi

ADVERTISEMENT

दिवाळी (Diwali)

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

Nibandh Category

मुख्यपृष्ठ » Education » Diwali Nibandh In Marathi

Diwali Nibandh In Marathi | दिवाळी वर मराठी निबंध

Diwali Nibandh In Marathi :- नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळी या विषयावर निबंध. हा सण का मनाविला जातो आणि या सना चा इतिहास काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरवात करूया.

  • दिवाळी वर मराठी निबंध

दिवाळी हा सण का मानवीला जातो

Faq’s, diwali nibandh in marathi.

दिवाळी किंवा दीपावली हा दिपोत्सव हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, हा सण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाश टाकनारा असा सण आहे, या दिवशी प्रत्येक व्यक्ती खूप आनंदी असतो , प्रत्येक व्यक्ती नवीन पोशाख परिधान करतात धनत्रयोदशी पासून पाच दिवसांचा मोठा उत्सव असतो.

सर्व जण या सणाला आपल्या घरात आणि घराबाहेर अंगणात दिवे लावतात आणि घराच्या उंच ठिकाणी आकाश कंदील लावल्या जातो, आणि सर्व स्त्रिया आपल्या अंगणात रांगोळी काढतात.

दिवाळी हा सण हा मांगल्याचा प्रतीक मानल्या जातो अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तितव निर्माण करतो, आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा , म्हणून हा डिपोवत्सव सर्वजण साजरा केला जातो. दिवाळी सणाला महराष्ट्र मध्ये काही लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात. आणि त्यावर मातीचे बाहुले, आणि प्राणी मांडतात त्यामध्ये धान्य पेरतात.

diwali-marathi-nibandh

दिवाळी हा सण अंदाजे तीन हजार वर्ष जुना आहे, भगवान श्री राम हे १४ वर्ष चा वनवास संपवून अयोद्यात परतले होते, त्या दिवशी पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस याला गोवत्सव दावादशी असे सुद्धा म्हणतात या दिवशी गायची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते या दिवशी धनाची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती

दिवाळी चा तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते, या दिवशी सांगेल जण लवकर उठून उटण्याने अंगोळ करतात व नवीन कपडे घालतात, व त्या नंतर नरक चतुर्दशी नंतर लक्ष्मी पूजन असते लक्ष्मी पूजा झाल्यावर लहान मुले फटाके वाजवतात.

घरातील दागिने ,धन याची पूजा केली जाते व आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी हिची पूजा केली जाते, लक्षमी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी येतो दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी बरेच लोक नवीन खरेदी करतात आणि नवीन योजना किंवा नवीन प्रकल्पास सुरवात करतात.

आणि पाडवा झाला कि मग येते भाऊ भिज या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयूसाठी प्रार्थना करते, त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीस भेट वस्तू देतो,

भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती

या दिवाळी सणामध्ये सर्व जण एकमेकांना भेटवस्तू किंवा गोड लाडू किंवा इतर मिठाई देऊन शुभेच्या देतात. असा हा दिवाळी सण सर्व जण अगदी आनंद उत्साहाने साजरा करतात.

या वर्षी दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 आहे.

दिवाळी हा सण हा मांगल्याचा प्रतीक मानल्या जातो अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तितव निर्माण करतो. भगवान श्री राम हे १४ वर्ष चा वनवास संपवून अयोद्यात परतले होते, त्या दिवशी पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा :

बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh In Marathi

शिक्षक दिन निबंध | Teachers Day Essay In Marathi

Vijaya Dashami, Dasara 2021 In Marathi | दशहरा विजय दशमी

Navaratri 2021 In Marathi | नवरात्री संपूर्ण माहिती

G anesh Chaturthi 2021 In Marathi | श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?

  • Wedding Invitation Message In Marathi | लग्नासाठी खास आमंत्रण संदेश
  • School Life Quotes In Marathi | शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार
  • Ramzan Eid Wishes In Marathi | रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Related Post

  • Buddha Purnima Information In Marathi | बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती
  • Akshaya Tritiya Information In Marathi | अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये
  • Labour Day Information In Marathi | जागतिक कामगार दिन
  • Terms of use
  • Privacy Policy

Marathi Salla

दिवाळीवर निबंध मराठीत | diwali essay in marathi.

February 22, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Diwali Essay in Marathi

दिवाळीवर निबंध मराठीत | Diwali Essay in Marathi | Diwali   Nibandh Marathi |मराठीत दिवाळी निबंध | दिवाळी सणावर निबंध

Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi : दिवाळी हा भारतातील प्रमुख सण आहे.तो भारतातील प्रत्येक राज्यात साजरा केला जातो.दिवाळीला स्वतःमध्ये एक विशेष महत्त्व आहे.दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घरात लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा करतो.विशेषतः लहान मुले पण या दिवशी, फटाके लावतात. याशिवाय विविध प्रकारच्या रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवतो. या दिवशी संपूर्ण वातावरण उजळून निघते आणि सभोवताली प्रकाश दिसतो. दिवाळी हा दोन शब्दांपासून बनलेला आहे जो संस्कृतमधून आला आहे ज्याचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांनी सजलेली रांग असा होतो.  मोठ्या प्रमाणात दिवे आणि पणत्या पेटवल्या जातात त्यामुळे दिवाळीला प्रकाशाचा सण म्हणतात.

या दिवशी आपण सर्वजण आपल्या घरात लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करतो.याच्या २ दिवस आधी आपण धनत्रयोदशीचा सणही साजरा करतो आणि त्या दिवशी आपण घरामध्ये कुबेर आणि  धन्वंतरीची पूजा करतो. हे कुबेर ची पूजा करण्यासारखे आहे. तुमच्या घरातील संपत्ती वाढवा कारण कुबेर हे जन्माचे देवता मानले जातात आणि जर तुम्ही धन्वंतरीची पूजा केली तर तुम्ही नेहमी निरोगी राहाल कारण धन्वंतरीला आधुनिक शस्त्रक्रियांचे जनक म्हटले जाते.

दिवाळी हा हिंदू सणाचा एक विशेष प्रकार असून तो कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.आपण याला प्रकाश आणि प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखतो, याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी दिवे लावले जातात.दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यातील अमावास्येला आणि याच महिन्यात आणखी चार प्रकारचे सण येतात.म्हणूनच या महिन्यात लोक सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीचा सण येतो त्या दिवशी नवीन दागिन्यांची खरेदी करण्याची प्रथा आहे.त्यानंतर छोटी दिवाळी आणि नंतर मोठी दिवाळी येते.त्यानंतर काही दिवसांत गोवर्धन पूजा आणि त्यानंतर छठपूजा,अशा प्रकारे या महिन्यात सर्व सण संपतात.

दिवाळी सणाशी अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक घटनांचा संबंध आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मिळालेल्या 14 रत्नांमध्ये देवी लक्ष्मीचे दर्शन होते. याशिवाय जैन धर्मानुसार तीर्थंकर महावीरांचे महानिर्वाण कोणत्या दिवशी झाले? श्री राम, भारतीय संस्कृतीचा आदर्श पुरूष. राजा रावणावर विजय मिळवून सीता लक्ष्मणासह अयोध्येला परत आल्याने दिवाळीही साजरी केली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या, या दिवसाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांपैकी, शीखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग यांची मुघल शासक औरंगजेबच्या तुरुंगातून सुटका झाली. राजा विक्रमादित्य सिंहासनावर बसला होता.हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवशी सर्वजण दिवे आणि पणत्या पेटवतात.त्याशिवाय लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा केली जाते आणि त्यानंतर सर्व लोकांना प्रसाद वाटला जातो.

भारतात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार हा सण साजरा केला जातो.दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता केली जाते, त्यानंतर दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधीपूर्वक पूजा केली जाते. लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहो. या दिवशी पूजा आटोपल्यानंतर प्रसाद वाटप केला जातो आणि लोकांच्या घरी जाऊन मिठाई देण्याचीही परंपरा आहे.या दिवशी सर्वजण नवीन कपडे परिधान करतात आणि सर्व लहान-मोठे फटाके फोडतात.हेच मुख्य कारण आहे दिवाळी साजरी करण्यामागे.याच दिवशी प्रभू श्रीराम आपल्या पत्नी सीतेसह अयोध्येत परतले आणि त्यांच्या आगमनाच्या आनंदात तेथील रहिवाशांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्यानंतर दिवाळी साजरी करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

आपण भारत देशात राहतो जो विविध धर्म, संस्कृती, चालीरीती आणि विविध सणांमधील एकतेसाठी ओळखला जातो. भारताला सणांचा देश म्हटले जाते.येथे विविध प्रकारचे सण साजरे केले जातात.अशा परिस्थितीत दिवाळी हा देखील भारताचा एक प्रमुख सण आहे.दिवाळी साजरी करण्यामागील कारण म्हणजे या दिवशी भगवान श्रीराम आपल्या नगरी अयोध्येत परतले. दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. दिवाळीला आपण सर्वजण आपली घरे रंगीबेरंगी दिव्यांनी सजवतो.याशिवाय घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या घरी जाऊन तिथं जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.याशिवाय पूजाही केली जाते. संपल्यावर आपण दुसऱ्याच्या घरी प्रसाद वाटायला जातो आणि तिथे गेल्यावर तिथूनही प्रसाद घेतो.दिवाळी हा एक प्रकारचा बंधुभावाचा सण आहे. सर्वजण मिठी मारतात.दिवाळी येण्याआधी आपण आपले घर पूर्णपणे स्वच्छ करतो आणि त्यानंतरच आपण दिवाळीचा सण साजरा करतो.

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • Diwali Essay in Marathi
  • Diwali Nibandh Marathi
  • दिवाळी सणावर निबंध
  • दिवाळीवर निबंध मराठीत
  • मराठीत दिवाळी निबंध

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

MarathiBlog

दिवाळी निबंध मराठी 2023 | Diwali Nibandh In Marathi

दिवाळी निबंध मराठी (Diwali Nibandh In Marathi):   मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी  दिवाळी निबंध मराठी  (Diwali Nibandh), Diwali Nibandh in Marathi , दिवाळी निबंध मराठी 20 ओळी,  दिवाळी निबंध मराठी 300 शब्द,  दिवाळी निबंध मराठी 10 ओळी,   या विषयावर माहिती देणार आहे.

तसेच मी तुम्हाला  Diwali Nibandh in Marathi  सांगणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच,  दिवाळी निबंध मराठी.

दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण आहे.

हा दरवर्षी शरद ऋतूच्या हंगामात, साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो आणि कुटुंबांसाठी एकत्र येण्याची आणि आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्याची वेळ असते.

Diwali Nibandh In Marathi

दिवाळी हा शब्द ‘दीपावली’ या संस्कृत शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ दिव्यांची रांग असा होतो.

Diwali Nibandh In Marathi

दिवाळी दरम्यान, लोक त्यांचे घर दिवे (तेल दिवे), मेणबत्त्या आणि परी दिवे यांनी सजवतात. दिवे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात.

दिवाळीशी संबंधित अनेक दंतकथा आणि पौराणिक कथा आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय म्हणजे अयोध्येतील राक्षस राजा रावणाचा पराभव करून भगवान रामाच्या राज्यात परतल्याची कथा.

अयोध्येतील जनतेने भगवान रामाचे दिवे लावून स्वागत केले आणि मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला. म्हणूनच दिवाळीला रामाचा सण म्हणूनही ओळखले जाते.

हा सण पाच दिवस चालतो, प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आणि विधी असतात. धनतेरस नावाचा पहिला दिवस संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित आहे.

लोक त्यांच्या घरात नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि इतर वस्तू खरेदी करतात.

दुसऱ्या दिवसाला छोटी दिवाळी किंवा छोटी दिवाळी म्हणतात आणि सामान्यतः घराची साफसफाई आणि सजावट करण्यात खर्च केला जातो.

तिसर्‍या दिवशी, जो दिवाळीचा मुख्य दिवस आहे, लोक नवीन कपडे परिधान करतात आणि देवी लक्ष्मीची पूजा (पूजा) करतात, ही देवी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे.

हा दिवस फटाके आणि दिवे आणि मेणबत्त्या पेटवून देखील साजरा केला जातो. चौथा दिवस गोवर्धन पूजा आहे, जी भगवान कृष्णाला समर्पित आहे, आणि पाचव्या दिवसाला भाई दूज म्हणतात, जो भाऊ आणि बहिणींमधील बंधनासाठी समर्पित आहे.

दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर मित्र आणि कुटुंबियांशी नाते दृढ करण्याचाही काळ आहे.

लोक त्यांच्या प्रियजनांसोबत भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करतात आणि एकत्र साजरे करण्यासाठी एकमेकांच्या घरी भेट देतात.

हा सण विविध धर्म आणि समाजातील लोकांना एकत्र आणतो आणि एकता आणि सौहार्दाचे प्रतीक आहे.

मात्र, दिवाळी जबाबदारीने आणि सुरक्षितपणे साजरी करणे महत्त्वाचे आहे. फटाके योग्य प्रकारे हाताळले नाहीत तर ते धोकादायक ठरू शकतात.

आणि मोठा आवाज प्राणी आणि संवेदनशील कान असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकतो. पर्यावरणाची काळजी घेणे आणि पर्यावरणपूरक सजावट आणि दिवे वापरणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, दिवाळी हा एक आनंददायी आणि चैतन्यमय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करतो.

लोकांनी एकत्र येण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची आणि आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याची ही वेळ आहे.

जबाबदारीने आणि सुरक्षितपणे साजरी करून, आपण हे सुनिश्चित करू शकतो की दिवाळीचा आत्मा येणाऱ्या पिढ्यांसाठी जपला जाईल.

हे पण वाचा:

दिवाळी निबंध मराठी

दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सणाच्या वेळी तयार होणारे स्वादिष्ट पदार्थ. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये दिवाळीच्या वेळी तयार केलेले स्वतःचे खास पदार्थ आहेत.

समोसे, कचोरी आणि नमकीन यांसारख्या चवदार स्नॅक्सप्रमाणेच गुलाब जामुन, रसगुल्ला आणि बर्फी यासारख्या गोड पदार्थ लोकप्रिय आहेत.

कुटुंबे अनेकदा मोठ्या मेजवानी तयार करतात आणि मित्र आणि नातेवाईकांना जेवण सामायिक करण्यासाठी आणि एकत्र साजरे करण्यासाठी आमंत्रित करतात.

पारंपारिक विधी आणि उत्सवांसोबतच, अनेक आधुनिक सांस्कृतिक उपक्रम देखील दिवाळी उत्सवाचा एक भाग बनले आहेत.

काही शहरांमध्ये, दिवाळी मेळे आणि प्रदर्शने आहेत जिथे लोक कपडे, दागिने आणि इतर सणाच्या वस्तू खरेदी करू शकतात.

उत्सवादरम्यान संगीत, नृत्य आणि इतर सादरीकरणे असलेले सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.

दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समाजाला परत देण्याची कृती. अनेक लोक या सणाचा उपयोग धर्मादाय संस्थांना देणगी देण्यासाठी किंवा सामाजिक कारणांसाठी त्यांचा वेळ स्वयंसेवक म्हणून करतात.

सणाचा आनंद आणि सकारात्मकता कमी नशीबवान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दिवाळीचा खरा आत्मा केवळ भौतिक संपत्तीचा नाही तर दयाळूपणा, करुणा आणि सहानुभूती या मूल्यांबद्दल आहे.

कुटुंब, मित्र आणि समुदाय यांच्या महत्त्वावर चिंतन करण्याची आणि ते बंध दृढ करण्याची ही वेळ आहे.

नकारात्मक भावना सोडून देण्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनाने नव्याने सुरुवात करण्याची ही वेळ आहे.

दिवाळी हा भारतीय संस्कृती आणि परंपरेत खोलवर रुजलेला सण आहे. हा आनंद आणि उत्साहाने साजरा करण्याची वेळ आहे, परंतु चांगुलपणा आणि दयाळूपणाच्या मूल्यांवर विचार करण्याची वेळ आहे.

दिवाळीचा आत्मा स्वीकारून, आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद पसरवू शकतो.

दिवाळी निबंध मराठी 10 ओळी

दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वच्छता आणि शुद्धीकरणावर भर. दिवाळीच्या पुढच्या दिवसांमध्ये, लोक त्यांची घरे आणि कामाची ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ करतात.

कोणत्याही गोंधळ आणि धुळीपासून मुक्त होतात. हे नकारात्मकता काढून टाकणे आणि शुद्ध आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती दर्शवते असे मानले जाते.

शिवाय, दिवाळी फक्त भारतातच साजरी केली जात नाही, तर नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आणि फिजी यासारख्या महत्त्वाच्या भारतीय समुदायांसह जगाच्या इतर भागातही साजरी केली जाते.

या देशांमध्ये, दिवाळी सारख्याच उत्साहाने आणि विधींनी साजरी केली जाते आणि एकता आणि विविधतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

दिवाळी हा केवळ धार्मिक सण नसून एक सांस्कृतिक सण आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय संस्कृतीची विविधता आणि सर्वसमावेशकता दर्शविणाऱ्या उत्सवांमध्ये सर्व धर्म आणि पार्श्वभूमीचे लोक सहभागी होतात.

हा सण लोकांना एकत्र येण्यासाठी आणि त्यांचे मतभेद साजरे करण्यासाठी, तसेच त्यांच्या समानता साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

दिवाळी हा एक सण आहे जो चांगुलपणा, सकारात्मकता आणि एकतेच्या मूल्यांना मूर्त रूप देतो.

लोकांनी एकत्र येण्याची, आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्याची आणि आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याची ही वेळ आहे.

दिवाळीच्या भावनेला अंगीकारून, आपण सर्वजण आपल्यातील मतभेदांचे कौतुक करायला आणि साजरे करायला शिकू शकतो, तसेच आपल्याला एकत्र आणणाऱ्या गोष्टीही साजरे करू शकतो.

दिवाळी निबंध मराठी 20 ओळी

दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे फटाक्यांचा वापर. फटाके हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, लोक सणाच्या वातावरणात भर घालण्यासाठी स्पार्कलर, फटाके आणि इतर प्रकारचे फटाके पेटवतात.

अलिकडच्या वर्षांत, फटाक्यांच्या वापराशी संबंधित पर्यावरण आणि आरोग्याच्या धोक्यांबद्दल चिंता वाढत आहे.

बरेच लोक आता फटाके टाळून आणि त्याऐवजी अधिक टिकाऊ स्वरूपाचा उत्सव निवडून पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करणे पसंत करत आहेत.

शिवाय, दिवाळीला भारतातही आर्थिक महत्त्व आहे. लोक त्यांच्या घरांसाठी नवीन कपडे, दागिने आणि इतर वस्तू खरेदी करताना हा सर्वात व्यस्त खरेदी हंगाम आहे.

या काळात व्यवसायांमध्येही विक्री वाढलेली दिसते, अनेकांनी विशेष सवलती आणि जाहिराती दिल्या आहेत.

या आर्थिक घडामोडीकडे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण आरोग्यासाठी सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जाते.

दिवाळीलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. हा सण 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू रामाच्या राज्यात परत आल्याचे आणि राक्षस राजा रावणाच्या पराभवाचे स्मरण म्हणून मानले जाते.

दिवे आणि फटाक्यांची रोषणाई अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

हे ऐतिहासिक महत्त्व सणाची खोली आणि अर्थ वाढवते आणि प्रतिकूल परिस्थितीत चिकाटी आणि दृढनिश्चयाचे महत्त्व लक्षात आणून देते.

दिवाळी हा धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, आर्थिक आणि ऐतिहासिक पैलूंचा समावेश असलेला बहुआयामी सण आहे.

लोकांनी एकत्र येण्याची, त्यांची सामायिक मूल्ये आणि परंपरा साजरी करण्याची आणि आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याची ही वेळ आहे.

दिवाळीच्या भावनेला आत्मसात करून, आपण सर्वजण भारतीय संस्कृतीतील विविधता आणि समृद्धतेचे कौतुक करायला आणि साजरे करायला शिकू शकतो, तसेच शाश्वतता, आर्थिक समृद्धी आणि ऐतिहासिक महत्त्व यांचं महत्त्वही ओळखू शकतो.

आज काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला  दिवाळी निबंध मराठी  (Diwali Nibandh), Diwali Nibandh in Marathi , दिवाळी निबंध मराठी 20 ओळी,  दिवाळी निबंध मराठी 300 शब्द,  दिवाळी निबंध मराठी 10 ओळी,  याच्या बद्दल माहिती दिली आहे.

तसेच मी तुम्हाला  Diwali Nibandh in Marathi  या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नविन माहिती सोबत.

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Daily Marathi News

माझा आवडता सण – दिवाळी मराठी निबंध | Essay On Diwali In Marathi |

माझा आवडता सण अशा विषयाचा एखादा निबंध शाळेत असताना लिहावा लागतो. त्यासाठी एखाद्या सणाबद्दलचे संपूर्ण ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक असते. त्याचे सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व जाणून घेतले पाहिजे. त्यावरून कोणताही सण तुम्ही आवडता सण म्हणून लिहू शकता.

दिवाळी या सणाबद्दल निबंध लिहताना तो सण का आवडतो, तसेच त्या सणाला केले जाणारे विविध विधी, उपक्रम यांच्याबद्दल माहिती लिहणे अपेक्षित असते. शक्यतो प्राथमिक शाळेत असताना हा निबंध लिहायला लावतात. चला तर मग बघुया दिवाळी – माझा आवडता सण हा निबंध ! (Diwali Essay In Marathi)

My favourite Festival Diwali essay in marathi | दिवाळी – मराठी निबंध !

भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.

इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.

दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.

लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.

तुम्हाला माझा आवडता सण – दिवाळी हा मराठी निबंध (Essay On Diwali In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

6 thoughts on “माझा आवडता सण – दिवाळी मराठी निबंध | Essay On Diwali In Marathi |”

My child write this essay .and her teacher given her very good marks. So thank you 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

It means a lot…Thank you.

BRUH THIS ESSAY IS SO BIG

Thanks…

Really your so great 👍 I mean thanks u lots of them to you support me please pray for me a good mark 1️⃣0️⃣ of 9️⃣or 1️⃣0️⃣🥇📝and one’s more thank u

Thank you for this

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.

Diwali Image with rocket and fierworks of diwali

दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 80 टिप्पण्या.

marathi essay diwali nibandh marathi madhe

There were mistakes in spellings but nice content

marathi essay diwali nibandh marathi madhe

Thank you for your support

THERE MANY MISTAKES IN SPELLINGS BUT NO PROBLEM

Ok thank you, We will fix them. :)

Nice Work :)

Thank you :)

😃 Thank you 🙏

👌👌nice writing

Thank You :)

Nice information .... Tanks

Welcome we are happy to help you

Nice but word mistake

Spling mistakes 😠

we will improve, thanks.

🙂 Thank you

Nice but should be small

Wowwww It was so supportive

Mi pantpradhan jhalo tar ya var nibhandh pahije

Amhi lavkarch ha nibandh gheun yeu, Thank you.

Tumi na khib changla llihila hai dhanyavad

Thank you and welcome :)

Are you mad :( हटवा हटवा हटवा हटवा हटवा हटवा हटवा हटवा हटवा

का काय झाल आम्हला सांगा.

शब्दांमध्ये थोड्याफार चुका आहेत. पण निबंध खूप छान आहे. आणि मला कोरोना ग्रस्त व्यक्तीचे मनोगत या विषयावर निबंध लिहा ना प्लीज.

धन्यवाद, आमहल आनंद आहे तुम्हाला हा निबंध आवडला. आणि आम्ही लवकरच ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन येऊ.

nice , I am loving it

स्वच्छता आणि आजारांची प्रादुर्गाद I want marathi essay plzz

ho amhi lavkarch ha marathi nibandh gheun yeu.

Tumhi khup la kup lihile aahe

Pan nibandh mast aahe

ok amhi hey sudharu

:) Thank you

Thank You, very much :)

Some of your Essays are excellent. Nice work!.

Thank you very much for your compliment :)

nice and lovely....keep it up

Thank you very much we are happy that you liked our essay so much :)

There were some spelling mistakes but it was good it helped me much THANK YOU VERY MUCH.................

यामुळे मी आता माझा मराठी निबंध पूर्ण करू शकतो .दिवाळी निबंध धन्यवाद

आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे :)

Nice but many spelliing mistakes

खूप छान आणि Thanks निबंधासाठी.

THANK YOU खूप छान

Thank you very much we are happy you liked the essay.

Thanks for निबंध

Liked it 😁😁👍🏻👍🏻👍🏻👍🏻

Thank you very much we are happy that you liked this essay :)

Hi best essay I liked essay 😃😃😃😃😃😃

Thank you very much 😃

Thanks for writing such a beautiful and informative article! I really enjoyed reading it! Thanks again! I myself am a blog writer! I have some blogs for your audience! I hope they can learn a lot from my article! If you have any questions about Skills Development and Freelancing, visit TEvan Academy. 1- what is crush meaning in telugu? 2- What is the test meaning in tamil? 3- What is Bestie Meaning in Marathi 4- What is attitude meaning in tamil Language? Meaning & Details

खुप छान निबंध

धन्यवाद :)

Khup chaan mala khup aavadle

Mala tumcha marathi nibandh khoop mhanje khoopach aavadla. Ashech nibandh tumhi Google made apload karat jaadu.

पुन्हा नव्याने लिहा.अशुद्ध शब्द दुरुस्त करून.माहिती चांगली आहे.पुन्हा योग्य क्रम लावला तर निबंध छान होईल. मात्र शुद्ध लेखन करून घ्या.

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

IMAGES

  1. Diwali nibandh in Marathi, short essay on Diwali in Marathi by Smile please world

    marathi essay diwali nibandh marathi madhe

  2. Dipawali/Diwali Nibandh

    marathi essay diwali nibandh marathi madhe

  3. दिवाळी

    marathi essay diwali nibandh marathi madhe

  4. दिवाळी निबंध

    marathi essay diwali nibandh marathi madhe

  5. Diwali Wishes in Marathi

    marathi essay diwali nibandh marathi madhe

  6. diwali wishes in marathi

    marathi essay diwali nibandh marathi madhe

VIDEO

  1. Diwali

  2. दिवाळी 5 ओळींचा सोपा निबंध #Diwali essay in marathi #Diwali Nibandh in marathi #दिवाळी निबंध मराठी

  3. माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी / Diwali nibandh marathi/दिवाळी निबंध मराठी /Maza avadta san diwali

  4. Essay on Diwali in Marathi

  5. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी भाषेत

  6. दिवाळी निबंध-मराठी/Diwali Nibandh Marathi/मराठी निबंध लेखन माझा आवडता सण -दिवाळी निबंध

COMMENTS

  1. माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

    तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

  2. दिवाळी वर मराठी निबंध

    दिवाळी मराठी निबंध. Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा ...

  3. दिवाळी निबंध मराठी

    Diwali Essay in Marathi, दिवाळी निबंध मराठी, सर्व प्रथम, हे समजून घ्या की भारत हा सणांची भूमी आहे. तथापि, कोणताही सण दिवाळीच्या जवळ येत नाही. हा नक्कीच भारतातील सर्वात ...

  4. Diwali Essay in Marathi (10 lines / 200 शब्द / 500 शब्द) दिवाळी निबंध

    Diwali Festival Essay in Marathi - (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध. 10 Lines on Diwali Festival Essay in Marathi. दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला "दीपावली" असेही म्हणतात.

  5. दिवाळी वर मराठी निबंध

    माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण

  6. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 Line On Diwali In Marathi. १) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. २) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. ३ ...

  7. दिवाळी निबंध मराठी

    30 September 2023by Rajesh. Diwali Essay in Marathi: दिवाळी हा सण पाच दिवस चालणारा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्यानंतर घराघरांत दिवाळीची तयारी सुरू होते, जी मोठ्या ...

  8. दिवाळी निबंध मराठी Diwali Nibandh In Marathi

    दिवाळी निबंध क्र ५ Maza Avadta san diwali Nibandh in Marathi. दिवाळी, (Diwali Nibandh In Marathi) दिव्यांचा सण, केवळ उत्सव आणि आनंदोत्सव नाही; दान, दान आणि करुणा करण्याची ही वेळ ...

  9. diwali essay in marathi

    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. diwali-nibandh-in-marathi. निबंध 1 (350 शब्‍दात) भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या ...

  10. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे.

  11. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

    जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध ...

  12. Essay On Diwali

    Essay On Diwali : A "festival of lights," Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word "row of lights" (Sanksrit Deepavali) is where the name originates.

  13. Diwali Nibandh In Marathi|मराठीत दिवाळी निबंध

    Diwali Nibandh In Marathi|मराठीत दिवाळी निबंध - Sample 2 दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे.

  14. दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi

    दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi. भारत हा सणांचा देश मानला जातो. या सर्व सणांमध्ये होली, दिवाळी, दसरा, नवरात्री हे प्रमुख सण आहेत.

  15. Diwali Essay in Marathi

    दिवाळी माहिती मराठी - दिवाळी 2022 वर निबंध मराठी - Diwali Marathi Nibandh - Essay on Diwali Festival in Marathi - Nibandh Lekhan on Diwali in Marathi - Marathi Essay on Diwali - Short Essay on Diwali in Marathi - Nibandh on Diwali in Marathi - Diwali Festival in Marathi - Nibandh Lekhan Marathi

  16. दिवाळी निबंध Diwali Essay

    दिवाळी निबंध Diwali Essay. दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे. तसे तर आपल्या हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात ...

  17. Diwali Nibandh In Marathi

    Diwali Nibandh In Marathi :-नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळी या विषयावर निबंध.हा सण का मनाविला जातो आणि ...

  18. दिवाळी निबंध in मराठी

    Tags: Diwali Essay : दिवाळी सणावर निबंध लिहायचा आहे दिवाळी निबंध 10 ओळी दिवाळी सणाची माहिती माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

  19. दिवाळीवर निबंध मराठीत

    Diwali Essay in Marathi : दिवाळी हा भारतातील प्रमुख सण आहे.तो भारतातील प्रत्येक राज्यात साजरा केला जातो.दिवाळीला स्वतःमध्ये एक विशेष महत्त्व आहे.दिवाळीच्या दिवशी ...

  20. दिवाळी निबंध मराठी 2023

    तसेच मी तुम्हाला Diwali Nibandh in Marathi या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये ...

  21. दिवाळी निबंध मराठीत || Diwali Marathi Nibandh || Essay On Diwali in

    #diwalinibandhmarathi#diwalinibandh #marathinibandh #diwali #deepavalinibandhmarathi

  22. माझा आवडता सण

    तुम्हाला माझा आवडता सण - दिवाळी हा मराठी निबंध (Essay On Diwali In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

  23. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध.

    माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali. Host गुरुवार, जुलै १८, २०१९ आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात ...